२४ जून २०२५
योगसाधना जीवनशैली म्हणून कशी अंगिकारावी? | International Yoga Day| MahaMTB Maha MTB..
धारावीतील चर्मोद्योजकांची डीआरपीकडे महत्वाची मागणी | DRP | InfraMTB | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा! शरद पवारांचं टेन्शन वाढलं? Maha MTB..
General Asim Munir नेमकी कुणाची बाजू घेणार? Iran कि USA Maha MTB..
US attack on Iran : जगभरात चर्चेत असणारे अमेरिकेचे B-2 Stealth Bombers काय आहे? | MahaMTB..
Iran's Strait of Hormuz threat : युद्धभूमीवर नेमकं काय घडलं? | Chandrashekhar Nene | Maha MTB..
काश्मिरी विद्यार्थी शिक्षणासाठी इराणलाच का जातात? Kashmiri Students | Operation Sindhu | Maha MTB..
भास्कर जाधवांना शरद पवारांची साथ सोडल्याचा पश्चाताप! उबाठा गटात घुसमट?..
२३ जून २०२५
काश्मिरी विद्यार्थी शिक्षणासाठी इराणलाच का जातात?..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जनरल आसीम मुनीर यांच्याशी चर्चा करताना आम्हाला इराणविरोधात हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची मदत लागणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जनरल आसीफ मुनीर कुणाची बाजू घेणार?..
इस्रायल-इराण संघर्षात मध्यस्थीसाठी एखाद्या निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह देशाची गरज आहे. हा विश्वास कोणत्याही युरोपीय आणि पाश्चिमात्य देशाबद्दल निर्माण होऊ शकत नाही किंवा रशिया-चीनही त्यायोग्य नाहीत. भारत हाच एक देश आहे, ज्याच्याबद्दल इस्रायल आणि ..
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
१८ जून २०२५
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागाने २०२४-२५ या वर्षात रोपविक्रीमधून जवळपास साडे पाच लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे (igatpuri social forestry). राज्य शासनाने बांबू लागवडीवर लक्ष केंद्रीत केले असताना विभागाने विकलेल्या रोपांमध्ये बांबू रोपांची संख्या सर्वाधिक आहे (igatpuri social forestry). या पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागाकडून इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे. (igatpuri social forestry)..
हवामान क्षेत्राची आवड म्हणून अभ्यास करत जनसेवा म्हणून हवामानाचे अंदाज २४ तास वर्तवणार्या ऋषिकेश आग्रे यांच्याविषयी.....
काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिंगणे डोंगरपाल गावातील श्री माऊली विद्यामंदिरामध्ये पाण्याची व्यवस्थाही नव्हती. एक घागरभर पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शिक्षकेतर कर्मचार्यांबरोबर केलेली पायपीट, आजूबाजूच्या छोट्याशा तळ्यातून पिण्यासाठी आणायला लागणारे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी हायस्कुलने वर्षानुवर्षे केलेली धडपड आजही आठवते. पण, यातूनच जन्म झाला ‘कोकण’ संस्थेच्या ‘स्वच्छ पाणी’ या चळवळीचा.....
आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..
राज्य सरकारकडून २० हजार ७८७ कोटींची तरतूद १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग नागपूर ते गोवा १८ तासांचा प्रवास ८ तासांत महाराष्ट्रात धार्मिक यात्रा करण्याची थोर परंपरा असून जनसामान्य त्यानिमित्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. या पर्यटनामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ..