१९ ऑगस्ट २०२५
नेमकं काय आहे हे प्रकरण, एआयच्या मदतीनं पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या कशा आवळल्या, पोलिसांना ३६ तासांत हिट-अँड-रन प्रकरण उलगडण्यास एआयने कशी मदत केली?..
१८ ऑगस्ट २०२५
ट्रम्प-पुतिन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? झेलेन्स्कीसोबतच्या चर्चेत काय ठरलं? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
देशामध्ये काही डाव्या संघटनांनी जाणीवपूर्वक एक नेरेटिव स्थापित केलाय. तो म्हणजे स्वातंत्र्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चं काहीच योगदान नाही. डॉ. केशव बलिराम हेडगेवार त्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. असहकार आंदोलन सुरू ..
चला फिरुया एसटीने भाग ५ : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
१६ ऑगस्ट २०२५
सीमेवर प्राणांची आहुती देत, देशाचे रक्षण करणारे आपले सैनिक. आपल्या कुटूंबापासून दूर राहून सण विसरुन सीमेचे रक्षण करतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या सैनिकांना कुटूंबाचे प्रेम, जिव्हाळा पोहोचवतो, तो कुणाल सुतावणे. नमस्ते ..
स्वातंत्र्यदिन विशेष : जागतिक आव्हानांपुढे भारत कसा उभा राहिला? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने एक नामी संधी दिलीये. या पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या म्हणजेच पात्र व्यासायिकांना २२५चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या घेता येणार ..
बीडीडीवासीयांना मिळालं स्वप्नातलं घर भावूक क्षण !..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच ..
बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार हक्क यात्रा’ ही लोकशाही रक्षणासाठी नसून राजकीय ढोंगाचाच एक भाग आहे. निवडणूक आयोगावर दररोज करण्यात येणारे आरोप, ‘एसआयआर’ला होत असलेला विरोध आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना, राहुल गांधींनी पुन्हा ‘भारत जोडो’ ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी अनेक वादग्रस्त विषयांवर उघडपणे टीका-टिप्पणी करणे टाळतात. मात्र, कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी भावी योजना जाहीर करुन देशातील षड्यंत्रांवर वज्रप्रहार केला. आता देशांतर्गत आणि बाह्य घडामोडींमुळे भविष्यात उद्भवणार्या ..
१५ ऑगस्ट २०२५
गेल्या काही वर्षांत गिरगाव आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचा पुनर्विकास झाला खरा; पण त्यात राहणारा मराठी माणूस हा मुंबईबाहेर फेकला गेला. वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे मुख्य वैशिष्ट्य असे की, या पुनर्विकसित इमारतींमध्ये या चाळीत राहणारा मूळ ..
१४ ऑगस्ट २०२५
गेल्या ४८ तासांत पाकिस्तानकडून भारताला तीन वेळा धमया मिळाल्या आहेत. भारताने सिंधू जलवाटप करार थांबवला, तर भारतावर क्षेपणास्त्रे डागण्याच्या पाकने केलेल्या वल्गना, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या देशाची हतबलता आणि अमेरिकेच्या खेळातील त्याची भूमिका उघड ..
१२ ऑगस्ट २०२५
समाजातील काही घटकांचे भटक्या कुत्र्यांबद्दलचे असो अथवा कबुतरांवरील प्रेम हे गंभीर आजारांना निमंत्रण देणारे, प्रसंगी जीवघेणेही ठरते. पण, हे पशुप्रेम मानवी जीवनाला धोकादायक ठरत असेल, तर त्याचा कठोरपणे बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ..
(B Sudarshan Reddy Named INDI Alliance Vice President Candidate) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपरराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरुद्ध इंडी आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी असा..
: (Mithi River flood Alert) मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अतिमुसळधार पावसामुळे कुर्ला पुलावरील क्रांती नगर येथे मिठी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. नदीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग पाऊस असाच सुरू राहिल्यास मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते. त्यामुळे परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे...
मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे ४ ते सकाळी ११ पर्यंत सरासरी १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे...
मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी..
(Veteran Actor Achyut Potdar Passes Away) मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील...