१८ ऑगस्ट २०२५
ट्रम्प-पुतिन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? झेलेन्स्कीसोबतच्या चर्चेत काय ठरलं? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
देशामध्ये काही डाव्या संघटनांनी जाणीवपूर्वक एक नेरेटिव स्थापित केलाय. तो म्हणजे स्वातंत्र्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चं काहीच योगदान नाही. डॉ. केशव बलिराम हेडगेवार त्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. असहकार आंदोलन सुरू ..
चला फिरुया एसटीने भाग ५ : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
१६ ऑगस्ट २०२५
सीमेवर प्राणांची आहुती देत, देशाचे रक्षण करणारे आपले सैनिक. आपल्या कुटूंबापासून दूर राहून सण विसरुन सीमेचे रक्षण करतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या सैनिकांना कुटूंबाचे प्रेम, जिव्हाळा पोहोचवतो, तो कुणाल सुतावणे. नमस्ते ..
स्वातंत्र्यदिन विशेष : जागतिक आव्हानांपुढे भारत कसा उभा राहिला? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने एक नामी संधी दिलीये. या पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या म्हणजेच पात्र व्यासायिकांना २२५चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या घेता येणार ..
बीडीडीवासीयांना मिळालं स्वप्नातलं घर भावूक क्षण !..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच ..
बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार हक्क यात्रा’ ही लोकशाही रक्षणासाठी नसून राजकीय ढोंगाचाच एक भाग आहे. निवडणूक आयोगावर दररोज करण्यात येणारे आरोप, ‘एसआयआर’ला होत असलेला विरोध आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना, राहुल गांधींनी पुन्हा ‘भारत जोडो’ ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी अनेक वादग्रस्त विषयांवर उघडपणे टीका-टिप्पणी करणे टाळतात. मात्र, कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी भावी योजना जाहीर करुन देशातील षड्यंत्रांवर वज्रप्रहार केला. आता देशांतर्गत आणि बाह्य घडामोडींमुळे भविष्यात उद्भवणार्या ..
१५ ऑगस्ट २०२५
गेल्या काही वर्षांत गिरगाव आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचा पुनर्विकास झाला खरा; पण त्यात राहणारा मराठी माणूस हा मुंबईबाहेर फेकला गेला. वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे मुख्य वैशिष्ट्य असे की, या पुनर्विकसित इमारतींमध्ये या चाळीत राहणारा मूळ ..
१४ ऑगस्ट २०२५
गेल्या ४८ तासांत पाकिस्तानकडून भारताला तीन वेळा धमया मिळाल्या आहेत. भारताने सिंधू जलवाटप करार थांबवला, तर भारतावर क्षेपणास्त्रे डागण्याच्या पाकने केलेल्या वल्गना, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या देशाची हतबलता आणि अमेरिकेच्या खेळातील त्याची भूमिका उघड ..
१२ ऑगस्ट २०२५
समाजातील काही घटकांचे भटक्या कुत्र्यांबद्दलचे असो अथवा कबुतरांवरील प्रेम हे गंभीर आजारांना निमंत्रण देणारे, प्रसंगी जीवघेणेही ठरते. पण, हे पशुप्रेम मानवी जीवनाला धोकादायक ठरत असेल, तर त्याचा कठोरपणे बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ..
आजच्या ‘जागतिक छायाचित्रण दिना’निमित्ताने तीन दशकांहून अधिक काळ फोटोजर्नालिझमच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रजनीश काकडे यांचा जीवनप्रवास.....
अमेरिकेच्या दबावासमोर न झुकता, भारताने रशियन तेलखरेदीचे प्रमाण दररोज २० लाख बॅरलपर्यंत वाढवले असल्याचे नुकत्याच एका अहवालातून समोर आले. तसेच ‘एस अॅण्ड पी ग्लोबल’ या पतमानांकन संस्थेने तब्बल १८ वर्षांनंतर भारताच्या मानांकनात सुधारणा केली. या दोन्ही घटना भारताने स्वीकारलेला स्वावलंबनातून सार्वभौमत्वाचा मार्ग अधोरेखित करतात...
अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली ट्रम्प-पुतीन यांची अलास्कातील बहुचर्चित भेट ही निष्फळच ठरली. त्यानंतर आता ट्रम्प हे झेलेन्स्की आणि युरोपिय राष्ट्रप्रमुखांशीही चर्चा करणार आहेत. एकीकडे युक्रेन ‘नाटो’मध्ये गेले असते, तर रशियाविरुद्ध त्याला थेट लष्करी संरक्षण मिळाले असते. परंतु, ट्रम्प यांनी या पर्यायाला नकार देऊन रशियाचीच भूमिका बळकट केलेली दिसते. त्यानिमित्ताने अनिश्चिततेच्या गर्तेतील युक्रेनप्रश्नाचे हे आकलन.....
" नागपूरकर भोसले यांच्या घराण्याचा इतिहास म्हणजे आपल्या राज्याचा प्रेरणादायी आणि समृद्ध वारसा आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे जे स्वप्न पाहिलं होतं. ते पुढे मराठ्यांनी राष्ट्रव्यापी करून दाखवलं व भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला " असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. " सेना साहेब सुभा " पराक्रम दर्शन या कार्यक्रमात ते बोलत होते...
भारत-चीन संबंधांत पुढील प्रगती साधायची असेल तर सीमावर्ती भागात शांतता व स्थैर्य राखणे अत्यावश्यक आहे. मतभेद वादात परिवर्तित होता कामा नयेत आणि स्पर्धा संघर्षात बदलू नये, असे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले...