०९ जून २०२५
‘हाऊसफुल्ल ५’ ही सुपरहिट फ्रँचायझी यावेळी प्रेक्षकांची परीक्षा पाहते आहे! मर्डर मिस्ट्री आणि कॉमेडीचा मेळ बसवण्याच्या नादात संपूर्ण चित्रपट भरकटतो. ओव्हरडोस विनोद, थकलेला अभिनय, आणि कथानकातली विस्कळीतता यामुळे ही 'हसवणारी मालिका' आता कंटाळवाणी वाटते...
नाशिकनंतर कोकणातही उबाठा गटात नव्या नाराजीची चाहूल?..
बकरी ईदच्या पूर्वसंध्येला एका फेसबुक पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला. सय्यद हुसेन नावाच्या एका तरुणाला अटक...
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये ..
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र ..
काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?..
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारणाऱ्या माधवी लता आहेत कोण?..
उबाठा-मनसे यूतीचं घोडं नेमकं कुठे अडलंय?..
०४ जून २०२५
बहुचर्चित धारावी पुनर्विकास प्रकल्पात नेमकं काय? | DRPPL | NMDPL | Maha MTB..
आधुनिकतेची कास धरणाऱ्या Wadiyar राजघराण्याची गोष्ट | MahaMTB..
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
तालिबानशासित अफगाणिस्तानशी भारतासह पाकिस्तान आणि चीननेही आपले द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने अलीकडे पद्धतशीर पाऊले उचललेली दिसतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे, अफगाणिस्तानचे भारतीय उपखंडातील भूराजकीय स्थान. याअनुषंगाने भारत-अफगाणिस्तान संबंधांचे आकलन करणारा हा लेख.....
ही प्रेरणादायी कहाणी आहे, डॉ. स्वप्नील तांबे यांची; एका वंचित पार्श्वभूमीतून आलेल्या तरुणाची; ज्याने अपयश, उपेक्षा आणि अडथळ्यांतून जिद्दीने मार्ग शोधला...
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली कपात ही कर्जदारांच्या डोयावरील मासिक हप्त्याचा बोजा काही अंशी कमी करणारी ठरली आहे. यावेळच्या कपातीचे वैशिष्ट्य म्हणजे, जुन्या कर्जदारांना त्याचा दिलासा लगेचच मिळणार आहे. मध्यवर्ती बँकेने आर्थिक शिस्तीचे पालन करत, सामान्यांना फायदा दिला आहे, असे म्हणता येईल...
भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगर भागातून येणाऱ्या सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावले जाणार आहेत. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थांनकांजवळ ही घटना घडली आहे. रेल्वे प्रवासी एकमेकांना घासलेगेल्यांने ही घटना घडली आहे. गेल्या २० वर्षांत मृत्यू झालेल्यांचा ही रेकॉर्ड आहे...
सांधे हे शरीराच्या रचनेत अतिशय महत्त्वाचे कार्य पार पाडतात. कल्पना करा की, बांबूंचे (वेळूचे) बांधकाम दोरीने एकमेकांना बांधून एखादी झोपडी तयार केली आहे. त्यातील एखादा सांधा सुटला, तर इतर सर्व सांध्यांवर परिणाम होतो. हेच सूत्र शरीरातील सांध्यांबाबतही लागू पडते...