०२ जुलै २०२५
मदनलाल धिंग्रा: १ जुलैचा इतिहास बदलणारा गोळीबार | Unsung Hero Of Indian Freedom | MAHAMTB..
“Vivek Vichar Manch | नागपूर विशेष संवाद सत्र” | Maha MTB..
०१ जुलै २०२५
भारतीय अंतराळ प्रवाशांना Vyomanauts का म्हणतात? | ISRO | Maha MTB..
ठाकरे बंधू एकत्र आल्यास कोणती आव्हानं? | Maha MTB..
“Costao: एका धाडसी अधिकाऱ्याची खरी कहाणी | Nawazuddin Siddiqui ची दमदार भूमिका”..
Kailash Mansorvar Yatra : ५ वर्षांच्या अंतरानंतर कैलास मानसरोवर यात्रा कशी सुरु झाली? | MahaMTB |..
३० जून २०२५
“व्हर्च्युअल प्रॉडक्शनमध्ये करिअरची नवी दिशा – Aptech सादर करत आहे स्पेशलिस्ट ॲकॅडमी!” Maha MTB..
उत्तन-विरार सागरी मार्ग वाढवण बंदराशी जोडणार | UVSL | InfraMTB | MMRDA | Maha MTB..
Kolkata Crime : South Calcutta Law Collegeच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, नेमकं काय घडलं?..
Explained : SCO Summit: Rajnath Singh refuses to sign joint document | Chandrashekhar Nene..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
०३ जुलै २०२५
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
भारताच्या विदेशी वित्तीय मालमत्तेत 72 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढ मुख्यतः थेट गुंतवणूक, विदेशी गंगाजळी तसेच, विदेशातील ठेवी यामुळे झाली आहे. याचवेळी, देशाचे ‘जीएसटी’ संकलन विक्रमी 22.08 लाख ..
लालफितीचा कारभार केवळ सरकारी कामकाजात असतो, असे नव्हे, तर न्यायालयांमध्येही त्याचा प्रभाव आहे. देशात सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयांपर्यंत कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत, ते लालफितीच्या कारभारामुळेच! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नव्या तारखा ..
जून 2025 मध्ये भारताच्या औद्योगिक विकासाला दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून, उत्पादन व्यवस्थापक निर्देशांक 14 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचत 61.0 वर स्थिरावला. ‘मेक इन इंडिया’, ‘पीएलआय योजना’ आणि सरकारच्या पायाभूत सुविधा धोरणांनी उद्योगविश्वात ..
२८ जून २०२५
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिघा येथे नव्याने उभारलेल्या जगन्नाथ मंदिराचा प्रसाद संपूर्ण राज्यभर वाटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जय श्रीराम’ या घोषणेला विरोध करणार्या ममतांनी आता ‘जय जगन्नाथ’चा नारा दिला आहे. ममता यांना एकाएकी ..
२६ जून २०२५
मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील कुपोषित बालकांचे प्रमाण घटले असून, अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या निम्म्यावर आणण्यात महायुती सरकारला यश आले आहे. यासाठी प्रत्यक्ष गृहभेटींपासून ते पोषण ट्रॅकर अॅपसारख्या तंत्रज्ञानाच्या सूक्ष्म वापराने कुपोषणमुक्त ..
शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या माजी पीएच्या पत्नीने तिचा छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरून भाजप नेत्या चित्र वाघ यांनी रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला. तुतारीची वाजंत्री आहे किती पाताळयंत्री अशी टीका त्यांनी केली...
गुरुवारी (०३ जुलै) विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कांदिवली पूर्वेचे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सत्रादरम्यान अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले, “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्यातल्या रुग्णालयांची संख्या आपण वाढवण्याच्या आपण प्रयत्नात आहात हे कधी पर्यंत वाढणार?”..
कोकणातील पुष्पप्रजातींची राणी म्हणून ओळखळी जाणारी 'एकदांडी' म्हणजेच 'दिपकाडी कोंकणेन्स' या प्रजातीचे तिच्या मूळ अधिवासापासून साधारण ९० किमी हवाई अंतरावर म्हणजेच दापोली येथे यशस्वी पुनर्वसन करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे (konkan dipcadi bloom in dapoli). रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही निवडक सड्यांवर सापडणाऱ्या या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रज्ञांनी दशकभरापूर्वी दापोलीत रोपण केले होते (konkan dipcadi bloom in dapoli) . हे रोपण यशस्वी झाले असून यंदा दापोलीतील एकूण चार सड्यांवर ही प्रजत उमलून आली आहे (konkan ..
ज्यातील वनक्षेत्र आणि व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या आठ रेल्वे मार्गिकांवर वन्यजीवांच्या सुककर हालचालीच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याची शिफारस 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) केली आहे (vidarbha railway network)...
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंनी कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते आमदार आहे ही गोष्ट लपवली आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. गुरुवार, ३ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणताही घातपात झालेला नाही, असे प्रतिज्ञापत्र एसआयटीने उच्च न्यायालयात दाखल केले आहे...