२० जून २०२५
”‘इब्लिस’ म्हणजे नेमकं काय? दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचा अंतर्मुख करणारा संवाद”⸻ Maha MTB..
Israel-Iran युद्ध सुरू झाले! Iranच्या अण्वस्त्रांची ठिकाणे उध्वस्त झाली? काय घडलं? | Donal Trump..
FASTag Annual Pass: वर्षभरासाठी FASTag पास ३ हजार रूपयांत, कुठे आणि कसा मिळणार? | Maha MTB..
Kundmala Bridge Collapse : इंद्रायणीवरील पूल कोसळण्यामागे नेमकं कारण काय? | Maha MTB..
Hindi Language Compulsion: हिंदी भाषेबाबत राज्य सरकारच्या नव्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?..
Keeladi Excavation : MK Stalin यांच्या आरोपांवर सांस्कृतिक मंत्रालयाने काय उत्तर दिले ? Maha MTB..
धर्मांतराच्या दबावाने ऋतुजा राजनेचा मृत्यू! नेमकं प्रकरण काय? Maha MTB..
सेक्युलर ब्रँड नव्हे; हिंदू आत्मशुद्धीचा उत्सव! | Pandharpur Vari | Varkari | Vitthal | Maha MTB..
१८ जून २०२५
अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?..
एक दशकाहून अधिक काळ Keeladi इथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये दुसऱ्या शहरीकरणाच्या खुणा सापडल्या आहेत. या संदर्भात तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरु असलेला वाद नेमका काय आहे? केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने यावर काय प्रतिक्रीया दिली ..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा व्हायला लागून आता दहा वर्षे झाली. योगाबद्दल विविध काळात, विविध देशांत व अनेक भाषांमध्ये पुस्तकेही लिहिली गेली, ती मुख्यत्वे योगासने वा योगविज्ञानाबद्दल! सरकारी पातळीवरून यशस्वीपणे केलेली मुत्सद्देगिरी व योगाच्या अवतीभवतीने जगात चाललेल्या राजकारणाचा परिचय करून देणारे ‘योगाचे विश्व-विश्वातला योग’ हे नयन सहस्रबुद्धे लिखित आगळेवेगळे पुस्तक रविवार, दि. २२ जून रोजी डॉ. गंधार मंडलिक, डॉ, आनंद नाडकर्णी, डॉ, उल्का नातू यांच्या हस्ते मराठा मंडळ हॉल, मीनाताई ठाकरे रोड, भक्ती मंदिर, पाचपाख..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील ‘श्रीराम व्यायाम शाळा’ या क्रीडा, व्यायाम आणि संस्कार केंद्राला ९२ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. ठाण्याचे मुख्य संघ केंद्रस्थान म्हणजे येथील छत्रपती शाखा आणि कार्यालय. ठाण्याच्या संघ स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांच्या भावविश्वात या जागेचे एक वेगळे स्थान आहे. संघकार्य विस्तार आणि दृढीकरणाची संघाच्या पातळीवर आखण्यात आलेली उद्दिष्टे पार करण्याच्या प्रयत्नांचे एक प्रभावी केंद्र, या नात्याने ‘श्रीराम व्यायाम शाळा सेवा केंद्रा’ची नवी इमारत दिमाखात उभी राहिली आहे. तिच्या निर्मि..
गेली पाच-सात दशके संथगतीने, पण सातत्याने वनचर, वनसंपदा, वनविद्या, वनलोक, वनसंस्कृती यांसारख्या अलक्षित विषयांवर आपल्या ललितलेखनाने अवघ्या महाराष्ट्राचे आणि कालांतराने भारताचे लक्ष वेधून घेणारे, नुकतेच ‘पद्मश्री’ने सन्मानित अरण्यातील आत्ममग्न वनऋषी मारुती चितमपल्ली अरण्यात कायमचे विसावले. त्यांचे जाणे हा समाजमनावरचा आघात आहे. त्यानिमित्ताने चितमपल्ली यांचा निसर्गसमृद्ध जीवनपट उलगडणारा हा लेख.....
कॅनडामधील अल्बार्टा प्रांतातील कनानास्किस येथे दोन दिवसीय ‘जी-७’ शिखर परिषद नुकतीच संपन्न झाली. युद्धजन्य स्थितीवर एक औपचारिक संयुक्त निवेदन, इस्रायलला पाठिंबा आणि इराणच्या अण्वस्त्रनिर्मिती विरोधात ठराव, ही ‘जी-७’ गटाच्या कॅनडातील परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये. पण, त्याहीपेक्षा अधिक चर्चिली गेली ती ट्रम्प यांची धावती भेट. तसेच या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाश्चात्त्य देशांच्या दहशतवादाविषयक दुटप्पी धोरणांचाही कठोर शब्दांत समाचार घेतला. यानिमित्ताने ‘जी-७’ परिषदेच्या फलश्रुतीचा आढावा ..
डोंबिवली येथील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर शैक्षणिक शुल्कात कपात केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम राबवली...