०२ जून २०२५
महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आता उद्योगांच्या गरजांशी अधिक जवळून जोडल्या जाणार आहेत. राज्य सरकारने आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरणाला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रशिक्षण अधिक रोजगारक्षम होणार ..
आता शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, दि. २ जून रोजी याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, व्हॉट्सअपवर पाठवली गेलेली नोटीस ग्राह्य धरली जाणार आहे...
मुंबईतील कोविड रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असली, तरी घाबरण्याची गरज नाही. मात्र, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मत कोविडविषयक आढावा बैठकीत तज्ज्ञांनी ..
“जैन समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे,” असे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले...
मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पात आता महाराष्ट्रातही कामांना गती मिळते आहे. बीकेसी ‘बुलेट ट्रेन’ स्थानकाचे बांधकाम अत्यंत वेगात सुरू असताना आता विरार ‘बुलेट ट्रेन’ स्थानकासाठी स्लॅब कास्टिंग सुरू झाले असल्याची माहिती ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे ..
आज भारत क्रीडा क्षेत्रात आपला ठसा सर्वत्र उमटवित आहे. दुर्लक्षित खेळांचाही यात समावेश आहे. पूर्वी खेळाडूंना प्रतिकूल परिस्थितीशी झगडून वर यावे लागे. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील जागतिक दर्जाचे कुस्तीपटू श्री. सुधीर पुंडेकर हे असाच संघर्ष करून पुढे ..
०१ जून २०२५
महानगरपालिका सेवेतून मे महिन्यात सेवानिवृत्त होणा-या ३१ अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांचा सेवानिवृत्ती समारंभ महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, परिमंडळ ..
३१ मे २०२५
स्वयंपुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, असा शब्द भाजपा विधानपरिषद ..
"पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, यासाठी समन्वयाने काम करा. 'ब्लेम गेम' करीत बसू नका, मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करा", असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शनिवार, ..
भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा, वार्ड क्रमांक २०३ यांच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मोफत मोतीबिंदू व संपूर्ण नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले...
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
२९ मे २०२५
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
२०१७ च्या एका प्रकरणात मंत्री नितेश राणे आणि इतर ३० जणांची सिंधुदुर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी अधिकाऱ्यावर मासे फेकल्याचा तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता...
महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आता उद्योगांच्या गरजांशी अधिक जवळून जोडल्या जाणार आहेत. राज्य सरकारने आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरणाला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रशिक्षण अधिक रोजगारक्षम होणार असून, १ लाख २७ हजार प्रशिक्षणार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य मिळणार आहे. या धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलन, सायबर सुरक्षा, अक्षय ऊर्जा यांसारख्या अत्याधुनिक अभ्यासक्रमांची सुरुवात केली जाणार आहे. सोमवार, दि. २ जून रोजी हे धोरण जाहीर करण्यात आले. ..
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांची भेट घेतली...
भारतीय जनता पक्ष जुने कल्याण मंडळ, कल्याण विकास फाउंडेशन आणि कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...
(Russia-Ukraine War) रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रविवार, दि. १ जून रोजी युक्रेनने 'ऑपरेशन स्पायडरवेब' अंतर्गत रशियातील विविध लष्करी हवाई तळांवर एक अत्यंत सुनियोजित आणि यशस्वी ड्रोन हल्ला केला. हा युक्रेनने केलेला आजवरचा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. यावेळी युक्रेनने ‘ट्रोजन हॉर्स’ रणनीती वापरून ट्रक आणि ड्रोनने रशियावर हवाई हल्ला केला...