२८ मे २०२५
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस) अंतर्गत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे...
२८ एप्रिल २०२५
अनाथालय, वृद्धाश्रमात मिळाला ‘आपुलकीचा अक्षय गोडवा’ - भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक उपक्रम - शहरात विविध संस्थांमध्ये 1000 डझन आंब्यांचे वाटप..
२७ एप्रिल २०२५
हलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले असून सर्व व्हिसाधारक आणि अवैध पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २६ एप्रिल रोजी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ..
०५ मार्च २०२५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त लंडन येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. दि. २४ एप्रिल आणि दि. २५ एप्रिल रोजी ही परिषद होणार आहे...
२५ फेब्रुवारी २०२५
(love jihad) अल्पवयीन असतानाच एका मुलीच्या संपर्कात आलेला तिचा मुस्लीम मित्र आणि त्याच्या आत्याने फूस लावून या मुलीचे धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ..
२१ जानेवारी २०२५
महावितरणच्या पुणे परिमंडळात पर्वती विभागमध्ये कार्यरत..
०५ ऑक्टोबर २०२४
(Constituent Building)जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार-प्रसार आणि जनजागृती व्हावी, याकरिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. त्यासाठी महानगरपालिका ..
०५ जून २०२४
हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची गती वाढविण्यासाठी आता ‘पुणेरी मेट्रो’ची पहिली ट्रेन पुण्यात दाखल झाली आहे. ..
१० मे २०२४
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे..
०८ मे २०२४
रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ता, महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष, पुणे शहराचे महापौर अशा विविध जबाबदाऱ्या लिलया पेलणारे मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहर आणि परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. हेच पाहता मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
१० जून २०२५
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
०९ जून २०२५
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
योगसाधना केल्यावर जे अतींद्रिय अनुभव येतात, त्या दिव्य अनुभवांचे सूत्रमय वर्णन म्हणजे वेद होय. ‘विद्’ म्हणजे जाणणे व वेद म्हणजे जाणलेले ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. वेदांत मृत्यूनंतरच्या दिव्य प्रवासाचे वर्णन पुष्कळ ठिकाणी आले आहे. दिव्य साधना करणार्यांना वेदांत वर्णन केल्याप्रमाणे सर्व अनुभव येतात. वेदांतील पुढील ऋचा पाहा -..
ललिता त्रिपुरसुंदरीची देवतांनी स्तुती केली आणि तिला भंडासुराचा वध करण्याची विनंती केली. त्यानंतर देवी आणि भंडासुराचे युद्ध झाले. या कार्यात तिला अणिमा, महिमा, ब्राह्मी, कौमारी, वैष्णवी, वाराही, माहेंद्री, चामुंडी, महालक्ष्मी, नित्यादेवता आणि श्री यंत्राला व्यापून असणार्या अवर्ण देवतांचे साहाय्य होते...
बहीण म्हणजे प्रेमाचं नातं, त्यागाची मूर्ती आणि आधाराचं दुसरं नाव. संत मुक्ताबाई यांचं जीवन हे अशाच भगिनीच्या भूमिकेचं एक विलक्षण आणि दिव्य उदाहरण ठरावे. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान या भावंडांसोबतची त्यांची नाळ ही आध्यात्मिक बंधाची होती. मुक्ताबाई या बहीण म्हणून संतपरंपरेतही एक मार्गदर्शक ठरल्या. मुक्ताबाई म्हणजे भगिनीचे तेजस्वी रूप, ज्यात माया, शौर्य आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम घडतो. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हात मुक्ताईनगर हे तालुयाचे गाव. ७०० वर्षांपूर्वी या गावांचे नाव महतनगर होते. याच गावी ..
महाराष्ट्रातील वनस्पती संपदेत दुरंगी माकडशिंगी या नव्या वनस्पतीची भर पडली आहे (Caralluma bicolor). लातूरमध्ये आढळलेल्या या वनस्पतीची ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद आहे (Caralluma bicolor). ही वनस्पती दक्षिणेकडील राज्यात आहे असे समजले जात होते. (Caralluma bicolor)..
भारतासारख्या विकसनशील देशासाठी लोकसंख्या हा नेहमीच एक महत्त्वाचा आणि बहुआयामी विषय. एकेकाळी लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात आणणे हा विषय राष्ट्रीय धोरणाचा केंद्रबिंदू होता. परंतु, आज आपण एका नवीन लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत...