(rebels killed in Chandel district Manipur) विशेष प्रतिनिधी बुधवारी मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या तुकडीसोबत झालेल्या चकमकीत किमान दहा बंडखोर ठार झाले, अशी माहिती भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने दिली आहे.
Read More
युद्धाची जशी तयारी एखादा सैनिक करतो, अगदी त्याच पद्धतीने नाटक उभे राहताना तयारी करावी लागते. प्रत्येक सुक्ष्म गोष्टींचे नियोजन झाल्यावरच पडदा उघडला जातो. युद्धाचेदेखील तसेच असते. नाटकाच्या तिसर्या घंटेआधी केल्या जाणार्या तयारीचा हा आढावा....
(Mehul Choksi Arrested) पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १२ एप्रिलला बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. हिऱ्यांचा व्यापारी असणारा मेहुल चोक्सी कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. पंजाब नॅशनल बँकेत१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे.
Bangladeshis त्रिपुरा राज्यातील बेलोनियामध्ये शनिवारी रात्री उशिरा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून त्रिपुरात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या सात बांगलादेशींना अटक करण्यात आली. बेलोनिया जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
सध्या लग्नसराईचा मौसम सुरु झालेला दिसतो. अनेक कुटुंबे त्यांच्या आयुष्यभराची स्वकष्टाची कमाई या लग्नसोहळ्यासाठी खर्ची घालतात. पण, दुर्दैवाने कोणत्याही कारणास्तव या लग्नसोहळ्यावर विघ्नाचे सावट आले तर, यासाठी केलेला संपूर्ण खर्च मातीमोलही ठरु शकतो. म्हणूनच आता विवाहविम्याची संकल्पना हळूहळू प्रचलित होताना दिसते. त्यानिमित्ताने नेमकी ही संकल्पना आणि या प्रकारच्या विमा पॉलिसीतील तरतुदी यांचा आढावा घेणारा हा लेख...
Bell’s Palsy Disease : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला आहे. त्यांनी दि. २० फेब्रुवारी रोजी एक्सवर या आजारासंबंधित एक पोस्ट करत माहिती दिली आहे. या आजारामुळे त्यांना दोन मिनिटंही नीट बोलता येत नाही, ज्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सहभागी होता येत नाही, अशी माहिती त्यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. बेल्स पाल्सी हा एक दुर्मीळ असा आजार आहे, ज्यात चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. यात अनेकदा चेहऱ्याच्या एका बाजूवर प
युरोपियन महासंघातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणार्या जर्मनीमध्ये रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी निवडणुका पार पडतील. तेव्हा, या निवडणुकीत जर्मनीला भेडसावणार्या समस्यांना सामोरे जाणार्या पक्षाला तेथील नागरिक मतदान करतात की, पुन्हा एकदा विविध विचारसरणींचे पक्षच एकत्र येऊन खिचडी सरकार बनवितात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आगमनामुळे या निवडणुकीवर काय प्रभाव पडू शकेल, याचे विश्लेषण करणारा हा लेख...
मंत्री धनंजय मुंडे यांना Bell's palsy या आजाराचे निदान झाले असून सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बांगलादेशातील राजकीय परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय शक्तींची नेहमीच नजर असते. अलीकडेच, ‘नोबेल पुरस्कार’ विजेते आणि ग्रामीण बँकेचे संस्थापक मोहम्मद युनूस यांनी आर्थिक दहशतवादी असलेल्या जॉर्ज सोरोसच्या मुलाशी भेट ( Soros and Yunus ) घेतली. या भेटीदरम्यान युनूस यांनी बांगलादेशाच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. वरकरणी ही भेट जरी आर्थिक विवंचनेविषयी असली, तरीही ही भेट साधी नाही, तर ती एका मोठ्या अजेंड्याचा भाग असल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय समीकरणांचे तज्ज्ञ मानतात. मोहम्मद युनूस यांना बांगलादेशचे पंतप्रधानपद म
नवविधाभक्तीमधील कीर्तनातून भक्ती आणि समाजप्रबोधनाचे कार्य करण्याची दृढ इच्छा मनी धरणार्या, अमृता करंबेळकर यांच्याविषयी...
लाडक्या बहिणींनो ( Ladki Bahin ) अफवांवर विश्वास ठेवू नका!-मोनिका राजळे
(Mumbai) महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव सीमावादावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच कर्नाटक सरकारमधील काँग्रेस आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचे असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी काँग्रेसच्या आमदाराने केली आहे.
(Congress MLA Laxman Savadi) काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकावर चर्चा होत असताना अचानक बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित करण्याची मागणी केली. अधिवेशनाच्या उत्तरार्धात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू असताना आमदार सवदींनी ही मागणी केली आहे.
गुणवत्ता, पर्यावरण, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याच्या निकषावर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मेट्रो परिचालन सेवेला आयएसओ ९००१, आयएसओ १४००१ आणि आयएसओ ४५००१ मानांकने प्राप्त झाली आहेत. अशा प्रकारची तिनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी नवी मुंबई मेट्रो ही राज्यातील एकमेव मेट्रो सेवा ठरली आहे.
(Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या बेळगावात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत संबंधित परिसरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण
हायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात राज्यभरातून उपस्थितांची तौबा गर्दी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा रंगला. राज्याच्या कानोकोपर्यातून आलेले कार्यकर्ते आणि नागरिकांनी या सोहळ्याची शान वाढविली.
‘नोबेल’ पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील सरकारने हिंदू समुदायाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना राबवलेल्या नाहीत. तेथील हिंदू तसेच अन्य अल्पसंख्याक अजूनही असुरक्षितच असून, कट्टरतावाद्यांच्या हातचे बाहुले ठरलेल्या युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशचे भवितव्य अंध:कारमयच!
(Amravati) राज्यभरात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडली असून राज्यात सरासरी ६४.५८% मतदान झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. अशातच अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघातील रंगूबेलीमध्ये शून्य टक्के मतदान झाले आहे. ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र ओस पडल्याचे पाहायला मिळाले.
मंदाताई आमची फायरब्रँड नेता आहे. त्या जे काही करतात ते जनतेसाठीच करतात. त्यामुळे या भागात त्यांची लोकप्रियता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर विधानसभेच्या भाजप आणि महायूतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
(Chhattisgarh High Court ) छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती संजय जयस्वाल यांच्या खंडपीठाने घटस्फोटाच्या खटल्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जर पत्नीने पतीच्या धार्मिक श्रद्धांची खिल्ली उडवली तर पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार पतीला आहे. तसेच निकाल देताना पती-पत्नीच्या नातेसंबंधावर धार्मिक ग्रंथ, रामायण आणि महाभारतात नमूद केलेल्या समजुतींचा हवाला दिला आहे. या आधारे न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला असून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. कौटुंबिक न्याय
Belapur Vidhansabha : नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास आजच्या व्हिडिओतून.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनसेने गजानन काळे यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपच्या मंदा म्हात्रे आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक रिंगणात आहेत. त्यामुळे बेलापूरमध्ये यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास
यावर्षी अर्थविषयक नोबेल पारितोषिक अमेरिकेतील डेरेल असिमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रोबिन्सन यांना जाहीर झालेे. त्यांचे संशोधन राजकीय आणि सामाजिक संस्थांचा आर्थिक विकासातील सहभाग याबाबत असून, त्यामुळे वसाहतवादकालीन आर्थिक विकासाचा अभ्यास सोप्पा होणार आहे. या नोबेल विजेत्यांच्या संशोधनचा घेतलेला हा आढावा...
जगातील एक प्रतिष्ठित मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार.’ शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थजगत या क्षेत्रात, उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी साहित्यासाठी जाहीर झालेल्या नोबेल पुरस्काराने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
(kharghar) खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ ते बेलापूरला जोडणाऱ्या (KCR) खारघर कोस्टल रोडच्या डिझाइन आणि बांधकामासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) निविदा प्रक्रिया सुरू केली. आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश सुधारण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प पावसाळ्यासह ३० महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने रस्त्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनला मंजुरी दिली, ज्यामुळे बांधकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
मुख्यमंत्री पदाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांचे चुलते राज ठाकरे यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळीत उमेदवार देईल, अशी घोषणा करीत राज यांनी आदित्यसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे विधानसभेला या मतदारसंघात सर्वाधिक चुरस पहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठेची दक्षिण मुंबईची जागा उबाठा गटाने राखली असली, तरी बालेकिल्ला असलेल्या वरळीत त्यांना मताधिक्य टिकवता आले नाही.
आत्मनिर्भर भारत या माध्यमातून देशांतर्गत संरक्षण उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे. भारताने संरक्षणात मोठी गुंतवणूक केल्यामुळे संबंधित कंपन्यांच्या बाजार भांडवलात भरघोस वाढ झाली आहे. भारतीय शेअर बाजारात सूचीबध्द असलेल्या कोचीन शिपयार्ड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(बीईएल), हिंदुस्थान एअरोनॉटिकल लिमिटेड(एचएएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड(बीडीएल), गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (जीआरएसई) इ. कंपन्यांच्या समभाग किंमती वाढल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे मुंबई हादरली असतानाच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एक महिला लोकलमधून रुळावर पडली आणि तिच्या अंगावरून एक डबा गेला. दरम्यान, यात तिचे दोन्ही पाय गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे.
नवी मुंबईत वाशी, बेलापूर, नेरुळ याभागात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली होती. सोमवार दि.८ रोजी पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळात रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.
आज 21व्या शतकात प्रवासाच्या व्याख्या वेगाने बदलत आहेत. अनेक उच्चभ्रू आणि हवाई प्रवास करणारे नागरिक हवाई वाहतुकीला पर्याय शोधत आहेत. अशावेळी विविध देशांतील रेल्वे प्रशासनाने दोन शहरे आणि राज्यांना जोडणारी लक्झरी रेल्वे कोच निर्मिती करत प्रवाशांना उत्तम प्रवासाची अनुभूती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतीच एका नवीन फ्रेंच रेल्वे स्टार्टअपने अधिक शाश्वत आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय शोधणार्या प्रवाशांसाठी अशीच एक सुविधा आणली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रात्रभर चालणार्या ‘हॉटेल ऑन व्हील्स’च्या
हिंदुत्व हा समाजामध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करणारा विचार आहे, किंबहुना हिंदु म्हणुन जगासमोर एकत्व, विशिष्टत्व, चैतन्यत्व या तिन्ही बाबीमुळे समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याची क्षमता आहे. असे परखड मत विवेक समुहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी मांडले.
स्वत:च्या व्यक्तित्त्वाची पायवाट स्वतःच्या सकारात्मकतेने उजळून दुसर्यासाठी ऊर्जास्रोत होणार्या काही शलाका या नेहमीच स्वयंप्रकाशी असतात. आपल्या असण्याने त्या आपल्या आजूबाजूचे सारे अंधारकोपरे उजळून टाकतात. देवघरातली समई होऊन तेवत राहतात. कधीकधी निखार्यावर राख जमली की जसा तो विझतो, तसेच आपल्या मानवी मनाचेही होते. परिस्थितीची राख जमू लागली की आपले मनही सर्दावते. पण, काही मने अशी असतात जी स्फुल्लिंग पावतात. काहीतरी धरायचा ध्यास घेऊन उजळतात. फक्त विचार नाही, तर कृतीच्या वाटा शोधतात. असे लोक रडत नाहीत तर लढतात.
सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेडला ३१ मार्चपर्यंतच्या तिमाहीत ३० टक्क्यांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीला तिमाहीत एकूण १७९७.११ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षातील तिमाहीत कंपनीला १३८२.०२ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
इराणमधील चाबहार बंदराचे नियंत्रण पुढील दहा वर्षे भारताकडे असणार आहे. भारत आणि इराण दरम्यान यासंदर्भात करार झाला असून, त्यामुळे भारताला मध्य आशियासह अफगाणिस्तानात थेट प्रवेश मिळाला आहे. इराणबरोबर करार केल्यामुळे अमेरिकेच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असल्या, तरी भारताने अमेरिकेकडे दुर्लक्ष करत हा करार प्रत्यक्षात आणला.
विवेक बेळे लिखित आणि अजित भुरे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ (Alibaba Ani Chalishitale Chor) या नाटकाचे आता चित्रपटात रुपांतर झाले आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ (Alibaba Ani Chalishitale Chor) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
परवा घरगुती खर्चाच्या तुलनेत वाढ झालेल्या महत्वाच्या अहवालानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. निती आयोगाने भारतात दारिद्य्र रेषेखालील कुटुंब ही केवळ ५ टक्के राहिल्याचे आपल्या जाहीरातनाम्यात म्हटले आहे. याविषयी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी म्हटल्याप्रमाणे, भारतात बीपीसीएल ( बिलो पॉवर्टी लाईन) कुटुंब ५ टक्के किंवा अंदाजे त्याहून कमी राहिल्याचे म्हटले आहे. घरगुती खर्चातही निरिक्षणातून अन्नधान्याच्या खर्चात घट होऊन इतर वस्तू, सेवांच्या खर्चात वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते.
'शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ(सिडको)' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. सिडकोकडून नव्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 'सिडको'मधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'सिडको'अंतर्गत एकूण १०१ रिक्त जागांकरिता होणाऱ्या भरतीसंदर्भातील सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
"संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व दिल्यास सुरक्षा परिषदेची विश्वासार्हता आणखी वाढेल." असे मत बेल्जियमचे माजी पंतप्रधान यवेस लेटरमे यांनी व्यक्त केले आहे. भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा देताना ते म्हणाले की, "संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) ला २१ व्या शतकातील वास्तविकतेशी जुळवून घेणे आवश्यक आहे, कारण त्यासाठी २० व्या शतकात स्थापन केलेल्या संरचनांच्या पलीकडे जाणारे प्रतिनिधित्व आवश्यक आहे."
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नवी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अॅप्रेंटिसशीपसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दक्षिण प्रदेशातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
सोन्या-चांदीचे महत्त्व जसे अन्य क्षेत्रांत दिसते; तसेच ते क्रीडा क्षेत्रातही आढळते. सोने-चांदी-कांस्य पदकांचा ‘ऑलिम्पिक’मधील स्वर्णिम सहभागाचा तसेच ‘नोबेल’ पारितोषिकाचा आढावा घेणारा सुवर्ण आकर्षण ः प्राचीन ते अर्वाचीन हा माहितीपूर्ण लेख...
सप्टेंबर २०२३ मध्ये ’युनेस्को’ने आपली जागतिक वारसा स्थळांची ताजी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत भारतातील दोन ठिकाणं आहेत. एक म्हणजे बंगालमधील शांतिनिकेतन आणि दुसरं म्हणजे कर्नाटकातील होयसळ राजांनी बांधलेली अप्रतिम वास्तुकलेचे नमुने असलेली तीन मंदिरं.
रेल्वे परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे विकासकामात येणारा अडथळा लक्षात घेता मध्य रेल्वेने परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बडगा उगारला आहे. मध्य रेल्वेतर्फे सोमवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी हार्बर मार्गावरील जीटीबी नगर आणि चुनाभट्टी रेल्वेमार्ग परिसरातील १६५ अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला आहे. येथील १४० छोटी दुकाने आणि २५ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
भारतात २०२२ साली ६६ हजार ७४४ लोकांचा हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरल्याने रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा आकडा रस्ते अपघातातील एकूण बळींच्या ४० टक्के आहे, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या ‘भारतातील रस्ते अपघात २०२२’ या अहवालात दिसून आले आहे.
'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीद्वारे प्रोबेशनरी इंजिनियर्स पदाच्या एकूण २३२ जागा भरल्या जाणार आहेत.
युरोपियन युनियनचे मुख्यालय असलेल्या ब्रुसेल्समध्ये दोन स्वीडिश नागरिकांची हत्या करण्यात आली. हत्येचा संशय असलेल्या व्यक्तीची पोलिसांनी हत्या केल्याचे सांगितले जात आहे. हा दहशतवादी हल्ला होता. दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी तिथे २ स्वीडिश नागरिकांची हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी हे हत्याकांड घडवणाऱ्या दहशतवाद्याला ठार केले. बेल्जियमच्या अंतर्गत व्यवहार मंत्री अॅनेलिस वर्लिंडन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलिस आले तेव्हा मारेकरी एका कॅफेमध्ये बसला होता.
चीन आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) प्रकल्पाचा दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने दि. १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी बीजिंगमध्ये आयोजित परिषदेला १३० देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी चीनमध्ये दाखल झाले आहेत. पण, मागच्या दहा वर्षांत या ‘बीआरआय’ प्रकल्पाने काय कमावले आणि किती गमावले, याचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.
२०२३चा साहित्य क्षेत्रातील ‘नोबेल पुरस्कार’ जॉन फॉसे या नॉर्वेजियन लेखकाला नुकताच जाहीर झाला. त्यानिमित्ताने लेखक जॉन फॉसे आणि त्यांच्या साहित्य कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
२०२३ चा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर झाला आहे. क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्रोफेसर असून त्यांनी महिला श्रमिक बाजार क्षेत्रात काम केले आहे. १९८९ ते २०१७ या काळात त्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. गोल्डिन यांच्या संशोधनात महिला कामगार, उत्पन्नातील लिंग अंतर, उत्पन्नातील असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि स्थलांतर यासह विविध विषयांचा समावेश आहे. त्यांचे बरेचसे संशोधन भूतकाळाच्या दृष्टिकोनातून वर्तमानाचा अर्थ लावणे आणि व
यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार नुकताच क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर झाला आहे. श्रमाच्या बाजारपेठेत स्त्रियांचे उत्पन्न, श्रम पुरवठ्यातील त्यांचा सहभाग, स्त्री-पुरुष कर्मचार्यांच्या वेतनातील असमानता आणि चढ-उतार, याविषयी क्लॉडिया गोल्डिन यांनी अर्थपूर्ण संशोधन आणि विश्लेषणही मांडले. त्यानिमित्ताने त्यांच्या संशोधनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...