१७ जून २०२५
सर्वांनी ज्योतिषीजवळ आपली कुंडली केव्हा ना केव्हा तरी पाहिली असेलच. पण उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक आयपीएस अधिकारी असा आहे ज्याने गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. हे अधिकारी म्हणजे आयपीएस श्रवण कुमार सिंह. ज्यांच्याजवळ पश्चिम उत्तर प्रदेशापासून ..
भारतीय रेल्वेच्या इंजिन बिहारच्या मारहौडा जिल्ह्यातून थेट आफ्रिकन देश असलेल्या गिनीपर्यंत प्रवास करणार आहे. तब्बल दीडशे ‘मेड इन इंडिया’ रेल्वे इंजिनांची मागणी या देशाकडून झाली होती. लवकरच टप्प्याटप्प्यांत लोकोमोटिव्ह इंजिनचा पुरवठा या आफ्रिकेतील ..
इराणने कधीही अण्वस्त्रे बाळगू नये, असे एकमताने संयुक्त निवेदन जी-7 बैठकीत सर्वच राष्ट्रांनी जारी केले आहे. इराण अण्वस्त्रसज्ज बनल्यास चिंतेचा विषय ठरू शकतो, असा सूर जी-7 बैठकीत आळवण्यात आला. ५१व्या जी-7 शिखर परिषद १५ ते १७ जून रोजी कॅनडातील अल्बर्टा ..
इराण-इस्त्रायल युध्द पार्श्वभुमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी अण्वस्त्र प्रसारबंदी करार (NPT) सोडण्याची घोषणा केली आहे. हा करार सोडण्यासाठी इराणी संसदेत एक विधेयक मांडले जाणार आहे, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान ..
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकणारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल जनरल असीम मुनीर यांना ‘मास मर्डरर’ असे संबोधून अमेरिकेतील पाक नागरिकांनी त्यांचे अमेरिकेत स्वागत केले आहे...
विशेष प्रतिनिधी इस्रायलला स्वसंरक्षणाचा हक्क असून पश्चिम आशियातील अस्थिरता आणि दहशतीचे मूळ इराणमध्येच आहे, असे सांगून ‘जी – ७’ राष्ट्रांनी इस्रायलला आपला पाठिंबा जाहिर केला आहे...
विशेष प्रतिनिधी कॅनडात कनानास्किस येथे होणाऱ्या ‘जी - ७’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कॅनडात दाखल झाले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या अधिकृत निमंत्रणानंतर २०१५ नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच कॅनडा ..
विशेष प्रतिनिधी पॅरिस येथे सध्या सुरू असलेल्या एअर शो २०२५ मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ अत्याधुनिक मानवरहित वाहने (युएव्ही), प्रगत एव्हियोनिक्स आणि स्वदेशी संरक्षण प्रणालींसह स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन संपूर्ण जगासमोर ..
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादासाठी तामिळला अधिकृत भाषा बनवण्याची मागणी केली आहे. याद्वारे पुन्हा भाषिक अस्मितेच्या मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न स्टॅलिन यांनी केला आहे...
गेल्या पाच दिवसांपासून इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत अशांतता वाढत आहे. इस्रायल आणि इराणमधील या सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत मोठे नुकसान झाले असून या युद्धात अनेक लोक मारले गेले आहेत तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत...
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
१३ जून २०२५
अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच जाहीर झाला. पण, या अहवालातील निष्कर्षांकडे केवळ लोकसंख्यावाढीच्या दृष्टिकोनातून न बघता, यामागील झुंडीचे धर्मांध राजकारण समजून घेणेही ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
कल्याण डोंबिवली महापालिकेतून 27 गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी यासाठी एका संघर्ष समितीने नुकतीच एक सभा घेतली. या सभेत संघर्ष समितीने आमच्यावर टिका केली आहे. आमच्यावर टीका करणारे काल परवापर्यत आमच्यासोबत होते. तेच लोक प्रतिनिधी, आजी माजी झाल्यावर आमच्यावर टीका करत आहेत असे टोला 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिला आहे...
शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..
संगीताचा वारसा लाभलेल्या घरात उद्यमशीलतेची वेगळी वाट निर्माण करणार्या सावनी गोगटे यांची यशोगाथा.....
१९४७ साली ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपला देश मुक्त झाला असला तरी, इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीने आणि पाश्चिमात्त्य विचारांनी या देशाला जोखळदंडात आक्रसून ठेवले. परिणामी, स्वतंत्र भारतातील कित्येक पिढ्या याच विदेशी साच्यातून घडत गेल्या. स्वतंत्र भारतातील या सांस्कृतिक विस्मरणाची कारणमीमांसा करताना, भारतीय परंपरांमध्ये रुजलेल्या शैक्षणिक चिंतनाची आवश्यकता यामुळे प्रकर्षाने अधोरेखित होते...
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. पण, आज आयात करणारे रेल्वे मंत्रालय, आता निर्यातदार म्हणून नावारुपास येत आहे, हे बाब सुखावणारी अशीच!..