१७ जून २०२५
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरलेला असताना आता एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड झाल्याची माहिती पुढे आली आहे. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे...
१६ जून २०२५
जी व्यक्ती राज्य सरकारच्या नोंदणीकृत सोसायट्यांमध्ये कार्यरत आहे, तिला संविधानाच्या कलम १२ अंतर्गत सरकारी व्यक्ती समजता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी त्रिपूरा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ..
विशेष प्रतिनिधी कर्नाटक सरकारने जात सर्वेक्षणासाठी १६५ रुपये खर्च केले आहेत. मात्र, आता नव्याने जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वेक्षणासाठी खर्च झालेल्या १६५ कोटी रुपयांचे काय, असा सवाल केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ..
विशेष प्रतिनिधी जगातील ५० टक्के डिजिटल व्यवहार भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआयद्वारे होतात. फ्रान्ससारखे अनेक देश त्याच्याशी जोडले असून लवकरच सायप्रसचाही त्यात समावेश होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ..
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथे रविवार, दि. १५ जून रोजी केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातात राज्यातील एका कुटूंबाचा सामावेश आहे. यात त्यांनी त्यांची दोन वर्षांच्या मुलगीही गमावली. त्यांचा ..
Crude Oil in Andaman Sea..
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार, मे २०२५ मध्ये घाऊक महागाई दर १४ महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर आला आहे. अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाई घटली आहे...
अहमदाबादला झालेल्या एअर इंडियाच्या ए-१७१ विमान अपघातात अभिबेन पटेल यांचाही दुर्देवी मृत्यु झाला. लंडनहून त्या आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी गुजरातला आल्या होत्या...
एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली आज, १७ जून रोजी नागरी विमान वाहतूक सुरक्षेबाबत एक उच्चस्तरीय बैठक होणे अपेक्षित आहे...
इस्रायल-इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर इराण देशातील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा केली. इराणमधील भारतीय दूतावास कार्यालय विद्यार्थी आणि नागरिकांच्या ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
१३ जून २०२५
अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच जाहीर झाला. पण, या अहवालातील निष्कर्षांकडे केवळ लोकसंख्यावाढीच्या दृष्टिकोनातून न बघता, यामागील झुंडीचे धर्मांध राजकारण समजून घेणेही ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
१० जून २०२५
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
हिंदू म्हणजे काफीर, मूर्तिपूजा म्हणजे ‘शिर्क’ अशी शिकवण देणार्या इस्लामचेच काही अनुयायी चक्क हिंदू मंदिरांमध्ये काम करतात. एवढेच नव्हे तर हिंदूंच्या दानधर्मातून मिळालेल्या उत्पन्नावरच त्यांची रोजीरोटी चालते. हा प्रकार महाराष्ट्रातील शनि शिंगणापूरच्या मंदिरात उघडकीस आला आणि आंदोलनाच्या इशार्यानंतर देवस्थाननेही कठोर कारवाई करीत, या कर्मचार्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे हा हिंदूंच्या भावनांशी, श्रद्धांशी खेळ नाही का, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो...
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ही केवळ तांत्रिक सुविधा नाही, तर ती विश्वासावर आधारित आर्थिक यंत्रणा आहे. या मॉडेलचा प्रसार करून भारताने जागतिक आर्थिक मूल्य प्रणाली घडवण्याचा आरंभ केला आहे...
राज ठाकरेंची भूमिका ही दररोज बदलणारी आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन महायूतीचा फायदा होणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सोमवार, १६ जून रोजी सांगलीतील जतमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला...
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसानंतर आजही (१७ जून) राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत अलर्ट जारी करण्यात आला असून विविध ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे...