०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
असामान्य असा फरक न करता स्पेशल मुलांचा आदर करणं जास्त महत्वाचं आहे - अमृता फडणवीस Maha MTB..
०२ जुलै २०२५
China's BLACKOUT BOMB Revealed : चीनचा नवा 'ब्लॅकआउट बॉम्ब' तैवानसाठी धोक्याचा इशारा! Maha MTB..
मदनलाल धिंग्रा: १ जुलैचा इतिहास बदलणारा गोळीबार | Unsung Hero Of Indian Freedom | MAHAMTB..
“Vivek Vichar Manch | नागपूर विशेष संवाद सत्र” | Maha MTB..
०१ जुलै २०२५
भारतीय अंतराळ प्रवाशांना Vyomanauts का म्हणतात? | ISRO | Maha MTB..
ठाकरे बंधू एकत्र आल्यास कोणती आव्हानं? | Maha MTB..
“Costao: एका धाडसी अधिकाऱ्याची खरी कहाणी | Nawazuddin Siddiqui ची दमदार भूमिका”..
Kailash Mansorvar Yatra : ५ वर्षांच्या अंतरानंतर कैलास मानसरोवर यात्रा कशी सुरु झाली? | MahaMTB |..
३० जून २०२५
“व्हर्च्युअल प्रॉडक्शनमध्ये करिअरची नवी दिशा – Aptech सादर करत आहे स्पेशलिस्ट ॲकॅडमी!” Maha MTB..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
भारताच्या विदेशी वित्तीय मालमत्तेत 72 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढ मुख्यतः थेट गुंतवणूक, विदेशी गंगाजळी तसेच, विदेशातील ठेवी यामुळे झाली आहे. याचवेळी, देशाचे ‘जीएसटी’ संकलन विक्रमी 22.08 लाख ..
लालफितीचा कारभार केवळ सरकारी कामकाजात असतो, असे नव्हे, तर न्यायालयांमध्येही त्याचा प्रभाव आहे. देशात सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयांपर्यंत कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत, ते लालफितीच्या कारभारामुळेच! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नव्या तारखा ..
जून 2025 मध्ये भारताच्या औद्योगिक विकासाला दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून, उत्पादन व्यवस्थापक निर्देशांक 14 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचत 61.0 वर स्थिरावला. ‘मेक इन इंडिया’, ‘पीएलआय योजना’ आणि सरकारच्या पायाभूत सुविधा धोरणांनी उद्योगविश्वात ..
मुंबईत हिंदू एक होऊ नये म्हणून महाराष्ट्रात सत्तेचे भुकेले असलेले स्वार्थी राजकारणी मराठी, हिंदी, गुजराती वगैरे आपसात प्रांतवादातून द्वेष पसरवत असतील का? दुसरीकडे मुंबईपासून काही अंतरावर साकिब नाचण याने भारतात धर्मांध दहशतवाद्यांचे प्रभुत्व निर्माण व्हावे, म्हणून पडघा बोरिवलीला ‘अल-शाम’ या नावाने स्वतंत्र इस्लामिक क्षेत्र घोषित केले होते. त्यासाठी त्याची प्रेरणा ‘इसिस’ होते. ‘इसिस’ म्हणजे ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया.’ ‘इसिस’ने हजारो, लाखो लोकांना मारले असेल, हजारो महिलांवर अत्याचार केले. या साकिब ..
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर हा अभिनंदनपर लेख लिहिताना अत्यंत आनंद होत आहे. ठाणे जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर भाजपमधून अनेक चांगले, संवेदनशील आणि तितकेच कार्यक्षम नेते दिले. त्यामध्ये रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील, डॉ. अशोकराव मोडक अशी काही नावे सहज डोळ्यासमोर येतात. या सर्वांनी पक्षविस्तार केला, पक्षाची पाळेमुळे समाजामध्ये घट्ट केली आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा समाजातील सर्व स्तरांमध्ये रुजवली. परिणामी, अनेक लोक पक्षाशी जोडले गेले. याच पंक्तीमध्ये आता डोंबिवलीचे..
बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी... श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरीची वाट कुणाला गवसू शकते, कोण या वाटेवर येऊ शकते, त्याचे रहस्यच श्री हरीपाठातील या अभंगांमध्ये सांगितले आहे. प्रत्येक जीवाचे सुकृत उदयाला आल्याखेरीज त्याची ओढ श्री पंढरीकडे होणे नाही. श्री पंढरीनाथ हा सर्व संतांचा ध्येय विषय आहे. हा ध्येय विषय कसा आणि काय, हे सर्वांनीच समजून, जाणून घ्यायला हवे...
पंढरपूर म्हणजे मराठी जनमानसाचे प्रेमपीठ! विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन मागची अनेक शतके वारीची ही प्रथा अखंडितपणे, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. मानवी जीवन समृद्ध करणार्या याच विठ्ठलयात्रेचा घेतलेला हा आढावा...
विठ्ठल रूपाने गोवर्धन पर्वताहून आलेला पांडुरंग कृष्ण आणि उद्धवाने सुरू केलेला नामसंकीर्तन रम्य प्रसंग समस्त वारकर्यांच्या रूपाने डोळ्यासमोर उभा राहतो; त्याचे बीज पांडुरंग विठ्ठल आहे आणि हेच ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन तत्त्वनिष्ठ संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र शासनाचा संतसाहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ‘ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारा’ने सन्मानित डॉ. मधुकर रामदास जोशी यांचे आहे. दिल्लीच्या ‘भारतीय इतिहास अनुसंधान परिषद’ (आयसीएचआर) या संस्थेने परवानगी आणि आर्थिक साहाय्य केल्याने त्यांनी हा शोध प्रकल्प ..