१३ जून २०२५
(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ..
१२ जून २०२५
यपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या दोषीना ६ जून रोजी अटक केली होती, त्यात ..
देशात हिंदूंच्या लोकसंख्येतील असंतुलन हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. विश्व हिंदू परिषद (विहिंप) त्याविरोधात देशव्यापी अभियान राबवणार आहे, अशी माहिती विहिंपचे राष्ट्रीय संघटनमंत्री मिलिंद परांडे यांनी झाशी येथे पत्रकारपरिषदेत दिली...
अहमदाबादमध्ये गुरुवार, १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यानिमित्ताने १९ ऑक्टोबर १९८८ मध्ये अहमदाबादमध्येच झालेल्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत...
दिल्ली-एनसीआरसह उत्तर आणि मध्य भारत गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या विळख्यात आहे. देशाची राजधानी दिल्लीत तापमान ४५ अंशांच्या जवळ गेले असून राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये तापमानाचा पारा ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे, जो देशातील सर्वाधिक ..
इंग्लंड दौऱ्यावर असलेले सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी मंगळवार, दि.१० जून रोजी ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले की "भारताला तुमची गरज आहे, त्या गरजेला प्रतिसाद द्या," असे भावनात्मक आव्हान सरन्यायाधीश यांनी ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जी७’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडास जाणार आहेत. तत्पूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या सरकारने भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या खलिस्तान्यांना पकडण्यासाठी 'प्रोजेक्ट पेलिकन' नावाची मोहीम सुरू केली ..
अहमदाबाद विमान अपघातानंतर नवी दिल्ली येथे नागरी उड्डाण मंत्रालयाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दलची माहिती दिली असून ते अहमदाबादकडे रवाना झाले आहेत...
Ban on TikTok): राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टिकटॉक अॅपवर ऑक्टोबंर २०२३ मध्ये बंदी घातली होती. ट्रेड मार्क्स रजिस्ट्रारने ट्रेड मार्क्स नियम, २०१७ च्या नियम १२४ अंतर्गत ‘सुप्रसिद्ध’(Well-Known) ट्रेडमार्कच्या यादीत टिकटॉकचा समावेश ..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘मॅचफिक्सिंग’ केल्याचा आणि गेल्या अकरा वर्षांत केवळ स्वप्ने दाखवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला जोरदार ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
१० जून २०२५
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
०९ जून २०२५
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
‘आयपीओ’मध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे ‘प्रायमरी मार्केट’मध्ये केलेली गुंतवणूक होय. यापूर्वीच्या लेखांत आपण ‘आयपीओ’विषयी माहिती जाणून घेतली. आजच्या लेखात ‘आयपीओ’साठी नेमका कसा अर्ज करावा आणि एकंदरीतच गुंतवणूक करताना कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख.....
(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे ..
मुलगा नको गं बाई... वंशाचा दिवा हवा’ म्हणून भारतासह जगभरात कोट्यवधी मुलींची गर्भातच हत्या करण्यात आली. मुलगी म्हणजे वंशवेलीतील अडसर, मुलगी म्हणजे कर्जाचा बोजा या बुरसटलेल्या विचारांनी जगभरात स्त्रीभ्रूण हत्येने ८०-९०च्या दशकांत अक्षरशः कहर केला. भारतासह चीनमध्येही हेच दुर्दैवी चित्र होते...
भारतीय सशस्त्रदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानवर केलेल्या अचूक, निर्भीड आणि परिणामकारक कारवाईनंतर देशभरात अभिमानाची लाट उसळली...
‘ऑपरेशन सिंदूर’वरून पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्याची तयारी केलेल्या काँग्रेसची स्थिती ‘हेराफेरी’ या सदाबहार हिंदी विनोदी सिनेमातील तेवढेच सदाबहार पात्र असलेल्या श्रीयुत बाबुराव यांच्या ‘अभी प्लॅन मे थोडा चेंज रहनेका’ या वायाप्रमाणे होऊ शकते. एकीकडे राहुल गांधी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून मोदी सरकारविरोधात बोलणार, तर त्याचवेळी थरूर, शर्मा, तिवारी, पवार, चतुर्वेदी, कनिमोळी आणि ओवेसी हे भारताची भूमिका ठामपणे मांडणार, यात शंका नाही...