१२ जुलै २०२५
मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील मादी चित्याचा मृत्यू झाला (cheetah died in kuno)...
पाकोळी कुळातील हा पक्षी प्रामुख्याने दक्षिण भारत आणि श्रीलंकेत आढळतो. (Brown-backed Needletail)..
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन शुक्रवार दि. ११ जुलै रोजी आठ परदेशी वन्यजीवांची तस्करी उघडकीस आली (exotic wildlife seized). बॅंकाॅकमधून आलेल्या या वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशात पाठवण्यात आले आहे (exotic wildlife seized). गेल्या महिन्याभरात ..
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीम मधील सदस्य आणि वनमजूर यांच्यावर शुक्रवार दि. ११ जुलै रोजी मगरीने हल्ला केला (crocodile attack). मगर बचावासाठी गेलेल्या राज भोईर यांच्यावर हा हल्ला झाला (crocodile attack). राष्ट्रीय उद्यानातील ..
०९ जुलै २०२५
भारतात प्रथमच निळी हाडे आणि हिरवे रक्त असणारा बेडूक आढळून आला आहे (Patkai green tree frog). सरीसृप शास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशमधून या बेडकाची नोंद केली आहे. मूळ भारतीय असणाऱ्या पटकाई ग्रीन ट्री फ्राॅगमध्ये (Gracixalus patkaiensis) निळी हाडे आणि ..
०८ जुलै २०२५
मुंबई महानगर क्षेत्रासाठी दुर्मीळ असणाऱ्या साईक्सचा रातवा या पक्ष्याचा बचाव करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात 'रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' 'राॅ' या संस्थेला यश मिळाले आहे ( Sykes's nightjar rescued). मुंबईसाठी रातवा ही ..
पावसाळी वातावरणामुळे खोल समुद्रातील दुर्मीळ समुद्री पक्ष्यांचे दर्शन मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर घडू लागले आहे (rare pelagic seabird). सध्या दक्षिण मुंबईच्या आकाशात मास्कड बूबी, लेसर फ्रिगेटबर्ड, विल्सनस् स्ट्रोम पेट्रेल नावाचे दुर्मीळ समुद्री पक्षी ..
गेल्या महिन्याभरात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीची सहा प्रकरणे उघडकीस आली आहेत (exotic wildlife trafficking)...
०४ जुलै २०२५
राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत १२३ वन्यजीवांचा मृत्यू झाल्याची माहिती शुक्रवार दि. ४ जुलै रोजी वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिली (wildlife death). यामध्ये २२ वाघ, ४० बिबट आणि ६१ इतर प्राण्यांचा समावेश आहे ..
मुंबईतील जागेचा तुटवडा लक्षात घेता बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन शहारातील ना-विकास (एनडीझेड) क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे (national park encroachers). कारण, नगर विकास विभागाने ना-विकास जमिनीच्या वापराबाबत ..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
०७ जुलै २०२५
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोजगार मेळाव्यात सहभागी होत विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे वितरित केली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी युवकांना शुभेच्छा देत देशसेवेच्या नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले...
हिंसा हे मुख्य धोरण असलेल्या नक्षलवादामध्ये प्रांतवाद आणि वर्चस्ववाद ठासून भरलेला आहे. समानता, वर्गसंघर्ष, आणि अन्यायाविरोधात लढ्याच्या गोंडस घोषणा करणारे हे नक्षलवादी प्रत्यक्षात मात्र “आम्हीच श्रेष्ठ” या मानसिकतेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे...
एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाची दोन्ही इंजिने उड्डाणानंतर काही सेकंदांच्या आत बंद पडल्याने अपघात झाला, असे अपघात तपासाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे...
(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर..
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुण्यातील विशेष खासदार/आमदार न्यायालयात आपण 'निर्दोष' असल्याचे सांगितले...