tipu sultan palace

जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या वतीने ठाणे जिल्ह्यातील धारोळ गाव - वांगणी येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने संस्थेचे संस्थापक सत्यवान नर यांच्या संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील धारोळ गाव - वांगणी येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Read More

‘लव्ह जिहाद’, ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘व्होट जिहाद’ देशासमोरील सर्वात मोठ्या समस्या

नाशिक : “आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो. पण, हिंदू धर्मासाठी आपण एक होतो का,” असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि इतिहास अभ्यासक राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) यांनी शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड येथे आपल्या व्याख्यानात उपस्थित करून उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. ‘लव्ह जिहाद’, ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘व्होट जिहाद’ या देशापुढील सर्वांत मोठ्या समस्या असल्याचेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. या समस्यांची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला अजूनही समजत नाही, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. ‘अश्वमेध

Read More

‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

अंबरनाथ : मुंबईतील सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’यांच्यावतीने ’घडवू जीवन, करू प्रबोधन’ ही संकल्पना घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ तालुक्यातील धारोळ जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार गणेश क्षीरसागर, संयोजक गणेश पार्टे, मीडिया संयोजक रवींद्र जाधव व शाळेचे मुख्याध्यापक बळवंत शेवाळे, उपशिक्षक शैलेश बिरादार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश घुटे, कारा

Read More

‘सियावर रामचंद्र की जय’ घोषात श्रीरामजन्मोत्सव उत्साहात संपन्न

‘’कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें ओघळले आंसु, सुखे कंठ दाटलाराम जन्मला ग सखे राम जन्मला...!“ प्रभू सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषात गुरुवारी नाशिक श्रीरामनगरीत जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील काळाराम मंदिरासह इतर रामाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या संख्यने गर्दी दिसून आली. तर सायंकाळी नाशिकरोड परिसरात भव्य रथयात्रा, शोभायात्रा काढून राम जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा झाला.प्रभूरामचंद्रांचा पदस्पर्श लाभलेल्या नाशिक नगरीत आठवडाभरापासून जय्यत तयारी सुरु होती. गुढीप

Read More

राजकीय विश्वासार्हतेच्या संकटावर पंतप्रधान मोदींची मात – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारताच्या दहशतवादविरोधी धोरणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आमूलाग्र बदल घडविल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Read More

शासकीय योजनांची तळागाळापर्यंत यशस्वी अंमलबजावणी; पंतप्रधानांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य!

परिषदेमध्ये ‘मुख्यमंत्री ते पंतप्रधान’ या प्रवासातील वैशिष्ट्ये, योजनांची यशस्वी अंमलबजावणी, मोदी सरकार आणि सामाजिक, शैक्षणिक विकास, ‘मोदीनॉमिक्स’ संकल्पनेची वैशिष्ट्ये, नवीन शिक्षण धोरण, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पर्यावरणीय समस्यांविषयी मोदी सरकारची दृष्टी, परराष्ट्र धोरणातील यश, कृषी क्षेत्रातील सुधारणा, सामाजिक न्याय व महिला सक्षमीकरण आदी विषयांवर चर्चा तसेच ‘पेपर प्रेझेंटेशन’ होणार आहे. यामध्ये अर्थतज्ज्ञ, लेखक, विविध माजी राजदूत, सनदी अधिकारी यांचा समावेश आहे.

Read More

#Tweet4Bharat ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त व्हा !

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे #Tweet4Bharat या स्पर्धेचे आयोजन

Read More

स्टार्टअप कंपन्यांना नव्या संकल्पना मांडण्याची संधी

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे 'न्यु इंडिया स्टार्टअप कॉनक्लेव्हचे आयोजन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121