kill

बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग ठरतोय वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा; इतक्या वाघांचा मृत्यू

बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग हा दक्षिण विदर्भातील वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा झाला आहे (wildlife railway kill). कारण, गेल्या वर्षभरात १४ वन्यजीवांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे (wildlife railway kill). यामध्ये तीन वाघांचा समावेश असून रानगवा, अस्वल, सांबर, चितळ या प्राण्यांचा देखील समावेश आहे (wildlife railway kill). एकीकडे याच मार्गिकेवर मध्यप्रदेशमध्ये बांधण्यात आलेल्या अंडरपासमुळे वन्यजीवांचा हालचाली सुकर झाल्या असताना महाराष्ट्रातील मार्गिकेवर वन्यजीवांसाठी एकही अंडरपास बांधण्यात आलेला नाही. (wil

Read More

विधानसभेत यंदा कोण ठरले जायंट किलर?

विधानसभेत यंदा कोण ठरले जायंट किलर? ( Giant Killer )

Read More

जान्हवीने मर्यादा ओलांडल्या तरी पॅडी दादांनी मोठेपणाने तिला केलं माफ, म्हणाले, 'झालं गेलं...'

मराठी बिग बॉसचा ५ वा सीझन जोरातच गाजत आहे. पंरतु, या सीझनमध्ये आलेल्या काही सदस्यांनी मर्यादा ओलांडून आपल्यापेक्षा वयाने आणि करिअरमध्येही सिनियर असलेल्या कलाकारांना मना न ठेवता त्यांना नको नको ते बोल लावले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या अभिनयावरुन आणि त्यांना दिलेल्या राज्य पुरस्कारांबद्दल बोलली होती. आणि आता पंढरीनाथ कांबळे यांच्याशी बोलताना जान्हवी किल्लेकरची पुन्हा एकदा जीभ घसरली. टास्कदरम्यान, सुरुवातीला निक्कीने पॅडी दादांना 'जोकर' म्हट

Read More

"चल हट, आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करुन दमले..", जान्हवीची जीभ पुन्हा घसरली! पॅडींच्या अभिनयावर केली टीका

मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्य एकमेकांवर आगपाखड करत आहेत. परंतू, घरातील काही सदस्य मर्यादा ओलांडून घरातील वयाने आणि अभिनय क्षेत्रातील कामगिरीच्या बाबतीतही ज्येष्ठ कलाकारांवर टीका करत आहेत. नुकताच घरात 'सत्याचा पंचनामा' हा टास्क झाला. या टास्कमध्ये सदस्यांनी प्रत्येकाच्या मताला असहमती दिल्याने त्यांना कोणतीही बीबी करन्सी मिळवता आली नाही. टास्क झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर चांगलीच भडकलेली दिसली. तिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयावरुन टीका केली असून

Read More

“मला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या!” अभिनेत्रीची 'बिग बॉस'कडे मागणी, म्हणाली, "बाई आणि बुगु बुगुच्या कानाखाली..."

कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या विशेष गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद होताना दिसत आहेत. पण या सगळ्या सदस्यांपैकी निक्की तंबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची तर सगळ्याच सीमा ओलांडल्या आहेत. अगदी क्षुल्लक कारणांवरुन निक्की आणि तिची टीम घरात वाद घालताना दिसतात. बऱ्याचदा निक्की घरातील बरेच नियमही मोडताना दिसते. यावरुन सोशल मीडियावरही तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तर आता एका मराठी अभिनेत्रीने निक्कीच्या कानाखाली लगावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घर

Read More

‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी, मौल्यवान वस्तूंची चोरी; म्हणाली, “माझ्या आईला अर्धांगवायूचा झटका…”

मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारत अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंती मिळवणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०२२ मध्ये ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यातीलच कावेरी हिच्या घरी चोरी झाली असून चोरांनी मौल्यवान वस्तुंची चोरी केली आहे. जान्हवी किल्लेकरच्या घरी झालेल्या चोरीत चोरट्यांनी अभिनेत्रीच्या घरच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. तर, अचानक चोरी झाल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना याचा खूप मोठा धक्का बसला असून ति

Read More

"नक्षलवादांच्या एन्काऊंटर खोटा!", काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्रांनी तोडले तारे! जवानांचा केला अपमान

भारताला गेली कित्येक दशके नक्षलवाद्यांनी पोखरण्याचा प्रयत्न केला. बिहार-झारखंडपासून छत्तीसगड ते महाराष्ट्रापर्यंत नक्षलवाद्यांनी रक्ताचे पाट वाहिलेत. महाराष्ट्रातील गडचिरोतील नक्षलग्रस्त भागातील हिंसाचार नवा नाही. छत्तीसगडमध्ये तर नक्षलींनी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा खात्मा केला होता. आता याच छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी २९ नक्षलींना कंठस्नान घातले आहे. नक्षलवादाविरोधातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या कारवाईपैकी ही एक कारवाई आहे. 29 Naxals killed in encounter in Chhattisgarh

Read More

लोढाच्या संकल्पनेतून माहीम किल्ल्यावर होणार 'दीपावली महोत्सव'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात १ आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी गड-किल्ले स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभाग आणि विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील शिवडी किल्ल्यावर करण्यात आले. या मोहिमेच्या अनुषंगाने नुकत्याच अतिक्रमण मुक्त झालेल्या माहीम किल्ल्या

Read More

शिवछत्रपती यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त ३५० गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम!

शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत गड -किल्ल्यांची राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी ते बोलत होते. शिवछत्रपती यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त ३५० गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121