( 4 Naxalites killed in Gadchiroli ) गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त चकमकीमध्ये चार कट्टर नक्षलवाद्यांचा शुक्रवारी खात्मा करण्यात आला आहे.
Read More
शहराच्या पूर्वेतील चिकणीपाडा परिसरातील धोकादायक झालेल्या सप्तशृंगी इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी दि. 20 मे रोजी दुपारी घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहे. त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल, पोलिस आणि केडीएमसी अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
(rebels killed in Chandel district Manipur) विशेष प्रतिनिधी बुधवारी मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या तुकडीसोबत झालेल्या चकमकीत किमान दहा बंडखोर ठार झाले, अशी माहिती भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने दिली आहे.
( indian navy Shoot-to-kill orders ) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातील किनारपट्टीलगत गस्त वाढवण्यात आली आहे.
'हाउसफुल' 30 एप्रिल 2010 रोजी प्रदर्शित झालेला साजिद नाडियाडवाला यांचा सिनेमा आज १५ वर्षांचा झाला. या खास प्रसंगी निर्मात्यांनी चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं 'हाउसफुल ५' चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
( maharashtra goverment Financial assistance Rs 50 lakhs to the families of those killed in the Pahalgam terror attack ) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना 50 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. 29 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Khalistani terrorists कॅनडामध्ये व्हँकुव्हरमधील एका प्रसिद्ध असणाऱ्या गुरूद्वारावर काही खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याच रात्री गुरूद्वारावर भारता विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. व्हँकुव्हरच्या एका हिंदू मंदिरांच्या भिंतींवर भडखाऊ घोषणा नमूद करण्यात आल्या होत्या. आरोप आहे की, काही दिवसांआधी गुरूद्वारावर खलिस्तान्यांनी नगर किर्तनात सामिल होऊ दिले गेले नाही, यानंतर ही घटना घडली आहे.
दापोली तालुक्यातील मांदिवली गावाचे उपसरपंचाने सापाला ठार करुन त्याची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचा प्रकार घडला होता (snake killing in dapoli). यावर दापोलीतील वन्यजीव प्रेमींना आक्षेप घेतल्यावर दापोली वन विभागाने उपसरपंचाच्या विरोधात गुन्हा तर दाखल केला, मात्र त्याला न्यायालयात हजर केले नाही (snake killing in dapoli). वन्यजीव शिकारीच्या गेल्या काही प्रकरणांमध्ये दापोली वन विभागाने अशाच पद्धतीने 'बाॅण्ड'वर आरोपींना सोडले आहे. (snake killing in dapoli)
( Three killed in violent protests against Wakf in West Bengal ) “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ‘आधुनिक जिना’ म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते, आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालातील मुस्लीम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात,” अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी रविवार, दि. १३ एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील लाहोराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जवळपास हजार किलोच्या नर रानगव्याचा मृत्यू झाला आहे (indian gaur killed). सोमवार दि. ७ जानेवारीच्या रात्री झालेली ही धडक एवढी जोरदार होती की, रानगवा ३० फूट रस्त्याच्या खाली फेकला गेला. (indian gaur killed)
( Financial assistance of Rs. 5 lakhs to families of those killed in Nanded accident ) नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.
Bangalore कर्नाटकातील रायचूर शहरामध्ये मुबिन नावाच्या एका कट्टरपंथी युवकाने एका युवतीला निकाह करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्या प्रस्तावास नकार दिल्याने कट्टरपंथी मुबिनने युवतीची हत्या केली आहे. ही घटना ३० जानेवारी २०२५ रोजी घडली असल्याचे वृत्त आहे.
जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवार, २१ जानेवारी रोजी दिले आहेत.
बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग हा दक्षिण विदर्भातील वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा झाला आहे (wildlife railway kill). कारण, गेल्या वर्षभरात १४ वन्यजीवांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे (wildlife railway kill). यामध्ये तीन वाघांचा समावेश असून रानगवा, अस्वल, सांबर, चितळ या प्राण्यांचा देखील समावेश आहे (wildlife railway kill). एकीकडे याच मार्गिकेवर मध्यप्रदेशमध्ये बांधण्यात आलेल्या अंडरपासमुळे वन्यजीवांचा हालचाली सुकर झाल्या असताना महाराष्ट्रातील मार्गिकेवर वन्यजीवांसाठी एकही अंडरपास बांधण्यात आलेला नाही. (wil
विधानसभेत यंदा कोण ठरले जायंट किलर? ( Giant Killer )
अभिनेते भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर 'सिरियल किलर' ठरला आहे. अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी १२ ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होत आहे. यात भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे,तेजस पिंगुळकर या नाटकात धमाल उडवणार आहेत.
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अगदीच अंतिम टप्प्यात आला आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. परंतु, त्याआधी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातून या सीझनमध्ये बाहेर गेलेल्या सदस्यांनी घरात पुन्हा एन्ट्री घेतली आहे. आजच्या भागात सर्व सदस्यांचे रियुनियन दिसणार असून यात निक्की आणि अरबाज यांची भेट विशेष लक्षवेधी असणार आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा सुरू असून या अंतिम टप्प्यात पंढरीनाथ कांबळे यांनी घराचा निरोप घेतला. आता घरात केवळ ७ सदस्य राहिले असून घरात आपलं स्थान अधिक पक्क करण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करताना दिसत आहेत. आता बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार असून घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.
Israel vs Hezbollah War इस्त्रायलने २६ सप्टेंबर रोजी दक्षिण लेबनॉनवर हवाई हल्ला केला. यावेळी हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा ड्रोन युनिट प्रमुख आणि कमांडर मोहम्मद सरूर याला ठार मारण्यात इस्त्रायलला यश आले आहे. याघटनेचा इस्त्रायलच्या लष्करांनी दुजोरा देण्याचे काम केले आहे. तर दुसरीकडे लेबनॉन येथे युद्ध थांबवण्यास नकार दिल्याचा निर्णय इस्त्रायलने घेतला आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व २८ जुलै २०२४ ला सुरू झाले. १०० दिवसांचा फॉर्मेट असलेल्या या कार्यक्रमाने मात्र यंदा ती अट मोडित काढत केवळ ७० दिवसांचाच खेळ रंगवायचा निर्णय घेतला आहे. आणि जसा फिनाले जवळ येत आहे त्यानुसार टास्क अधिक कठिण केले जात आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात नवा टास्क 'महाचक्रव्युह' पाहायला मिळाला. या टास्क नंतर निक्की तंबोळी रडताना दिसली.
मराठी बिग बॉसचा ५ वा सीझन जोरातच गाजत आहे. पंरतु, या सीझनमध्ये आलेल्या काही सदस्यांनी मर्यादा ओलांडून आपल्यापेक्षा वयाने आणि करिअरमध्येही सिनियर असलेल्या कलाकारांना मना न ठेवता त्यांना नको नको ते बोल लावले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या अभिनयावरुन आणि त्यांना दिलेल्या राज्य पुरस्कारांबद्दल बोलली होती. आणि आता पंढरीनाथ कांबळे यांच्याशी बोलताना जान्हवी किल्लेकरची पुन्हा एकदा जीभ घसरली. टास्कदरम्यान, सुरुवातीला निक्कीने पॅडी दादांना 'जोकर' म्हट
मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्य एकमेकांवर आगपाखड करत आहेत. परंतू, घरातील काही सदस्य मर्यादा ओलांडून घरातील वयाने आणि अभिनय क्षेत्रातील कामगिरीच्या बाबतीतही ज्येष्ठ कलाकारांवर टीका करत आहेत. नुकताच घरात 'सत्याचा पंचनामा' हा टास्क झाला. या टास्कमध्ये सदस्यांनी प्रत्येकाच्या मताला असहमती दिल्याने त्यांना कोणतीही बीबी करन्सी मिळवता आली नाही. टास्क झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर चांगलीच भडकलेली दिसली. तिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयावरुन टीका केली असून
मराठी बिग बॉसच्या सीझन ५ चा तिसरा आठवडा सुरु आहे. घरातील सदस्यांनी पहिल्याच दिवसापासून घरात कल्ला करायला सुरुवात केली होती, तर काही सदस्य आता हळूहळू आपले रंग आणि ताकद दाखवत आहेत. बिग बॉस देत असलेले एकापेक्षा एक टास्क पूर्ण करण्यात सदस्यांच्या अगदी नाकीनऊ येत आहे. त्यातच दोन टीम पडल्या असून एकमेकांमध्ये हाणामारीपर्यंत भांडणं सुरु झाली आहेत. या सगळ्यात नेहमी शांत असणाऱ्या साध्याभोळ्या सूरजने मात्र आता टास्कवेळी रौद्र रुप धारण केलं आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या विशेष गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद होताना दिसत आहेत. पण या सगळ्या सदस्यांपैकी निक्की तंबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची तर सगळ्याच सीमा ओलांडल्या आहेत. अगदी क्षुल्लक कारणांवरुन निक्की आणि तिची टीम घरात वाद घालताना दिसतात. बऱ्याचदा निक्की घरातील बरेच नियमही मोडताना दिसते. यावरुन सोशल मीडियावरही तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तर आता एका मराठी अभिनेत्रीने निक्कीच्या कानाखाली लगावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घर
ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांना घरबसल्या जगभरातील विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे बऱ्यावेळा हिंदीतील मोठे कलाकार त्यांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यास प्राधान्य देतात. आता ऑगस्ट महिन्यातही प्रेक्षकांना बरेच चित्रपट, वेब सीरीज पाहायची संदी मिळणार आहे. पाहूयात यादी...
गाझियाबादमध्ये मोहम्मद आलमने त्याची लिव्ह-इन पार्टनर पूजाची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद आलम आधीच विवाहित होता, त्याला पूजाला सोबत ठेवायचे नव्हते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोहम्मद आलमला अटक केली आहे.
विशेष प्रतिनिधी आणीबाणीचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकारने २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. तशी राजपत्रित अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली आहे. देशात लादण्यात आलेल्या आणीबाणीस यंदाच्या वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लादली होती.
मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारत अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंती मिळवणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०२२ मध्ये ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यातीलच कावेरी हिच्या घरी चोरी झाली असून चोरांनी मौल्यवान वस्तुंची चोरी केली आहे. जान्हवी किल्लेकरच्या घरी झालेल्या चोरीत चोरट्यांनी अभिनेत्रीच्या घरच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. तर, अचानक चोरी झाल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना याचा खूप मोठा धक्का बसला असून ति
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये शाहिद नावाच्या व्यक्तीने आपल्या १८ वर्षांच्या मुलीचा गळा चिरून खून केला. हत्येनंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिस आल्यानंतर तो आपल्या घरी परतला आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. शाहिदने आपल्या मुलीच्या हत्येची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. शाहिदचे पोलिसांशी झालेले संभाषणही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही लोकांना राहून-राहून कळ काढण्याची सवय असते. अशाच प्रकारची सवय कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनाही आहे. भारतीय एजेंट्सनी खलिस्तानी दहशतवादी हरदिपसिंग निज्जरची हत्या केली होती, असा आरोप ट्रुडोंनी कॅनड्याच्या संसदेत केला. पण, ट्रुडोंनी आपला आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा सादर केला नाही. ट्रुडोंनी केलेल्या आरोपानंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बिघडले. भारताने कॅनडाच्या दूतावासातील कर्मचार्यांना हाकलून लावले. यानंतर कॅनडाच्या सरकार भानावर आले आणि ट्रुडोंनी आपली भूमिका मवाळ केली. पण, आधी म्हटल्याप
भारताला गेली कित्येक दशके नक्षलवाद्यांनी पोखरण्याचा प्रयत्न केला. बिहार-झारखंडपासून छत्तीसगड ते महाराष्ट्रापर्यंत नक्षलवाद्यांनी रक्ताचे पाट वाहिलेत. महाराष्ट्रातील गडचिरोतील नक्षलग्रस्त भागातील हिंसाचार नवा नाही. छत्तीसगडमध्ये तर नक्षलींनी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा खात्मा केला होता. आता याच छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी २९ नक्षलींना कंठस्नान घातले आहे. नक्षलवादाविरोधातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या कारवाईपैकी ही एक कारवाई आहे. 29 Naxals killed in encounter in Chhattisgarh
अनसने शनिवार, दि. ६ एप्रिल २०२४ पंजाबमधील एसएएस नगर (मोहाली) खरार भागात एकताची चाकूने भोसकून हत्या केली. अनस नंतर कारने येथून पळून गेला पण त्याच्या कारला ८० किलोमीटर अंतरावर अपघात झाला. मोहालीपासून ८० किमी अंतरावर हरियाणातील शाहाबादजवळ हा अपघात झाला.
प्रभावशाली अभिनय, भाषेवरील उत्तम पकड असणारे अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या चित्रपट, ओटीटी ही दोन्ही माध्यमं गाजवत आहेत. आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचा वेड लावले आहे. काही दिवसांपुर्वी एकीकडे त्यांच्या १०० व्या ‘भैयाजी’ चित्रपटाची (Manoj Bajpayee) घोषणा करण्यात आली तर दुसरीकडे बहुप्रतिक्षित ‘फॅमेली मॅन सीझन ३’ लवकरच येणार असल्याचे सांगितले. तर अशा या बहुआयामी अभिनेत्याला एका मराठी दिग्दर्शकासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या आणि आपल्या भुमिकेत फरक पडत असल्याने राजीनामा दिल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात १ आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी गड-किल्ले स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभाग आणि विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील शिवडी किल्ल्यावर करण्यात आले. या मोहिमेच्या अनुषंगाने नुकत्याच अतिक्रमण मुक्त झालेल्या माहीम किल्ल्या
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किनाऱ्यालगत 'किलर व्हेल' ( killer whale ) या सागरी सस्तन प्राण्याचे दर्शन घडत आहे. महाराष्ट्रातील वेंगुर्ला ते कर्नाटकपर्यंतच्या सागरी परिक्षेत्रामध्ये 'किलर व्हेल'चा ( killer whal ) गट (पाॅड) फिरत असल्याचे निरीक्षण मच्छीमारांनी नोंदवले आहे. सागरी जैवसाखळीतील सर्वात मोठा डाॅल्फिन आणि शिकारी सस्तन प्राणी म्हणून हा जीव ओळखला जातो. ( killer whale )
शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत गड -किल्ल्यांची राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी ते बोलत होते. शिवछत्रपती यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त ३५० गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणा
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यामधील द्विपक्षीय चर्चेत कॅनडाविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
G-20 शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीत होणार आहे. त्यावेळी सुरक्षेसाठी राफेल, सुखोई आणि इतर लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. भारताने अमेरिकेला ३१ हंटर किलर ड्रोनची देण्याची विनंतीही केली आहे.
गंगाराम मारवाडी आणि अनंत कान्हेरे यांची अतूट मैत्री. देशासाठी आणि देशप्रेमी मित्रासाठी फासावर जाण्यासाठीही तयार असणार्या गंगाराम रुपचंद श्रॉफ तथा गंगाराम मारवाडी यांच्या त्यागाची आणि देशप्रेमाची कथा या लेखात मांडली आहे.
तणावाचा एक सामान्य आणि सहज न जाणवणारा दुष्परिणाम म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळे सामान्यत: लक्षणे सहज उद्भवत नसल्यामुळे, जेव्हा त्याचा त्रास होतो, तेव्हा लोकांना त्याची सहसा कल्पना येत नाही. म्हणूनच उच्च रक्तदाबाला बरेचदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. कारण, यात कोणतीही चेतावणी देणारी लक्षणे वा चिन्हे दिसत नाहीत. तुम्ही कामावर प्रचंड तणावाखालीआहात. तुमच्या जोडीदारासोबत वादाच्या भोवर्यात सापडला आहात. तुमचा मुलगा जीवनमृत्यूच्या युद्धात हरताना दिसत आहे. तुमच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. या सर्व उदा
पाकिस्तानमध्ये 'बोल न्यूज' वाहिनीसाठी काम करणाऱ्या आकाश राम या हिंदू तरुणाचे अपहरण करण्यात आले आहे. आकाश बोल न्यूजमध्ये मार्केटिंग प्रमुख म्हणून काम करतो.आकाशच्या आईने हा व्हिडीओ शेअर करून आपल्या मुलाची सुटका करण्याचे आवाहन पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि अपहरणकर्त्यांना केले आहे.
नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून नेफ्यु रियो आणि मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून कॉनराड संगमा यांनी मंगळवारी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा उपस्थित होते.
इराणच्या महिलावर्गाचे खरंतर स्वागत करायला हवे. कारण, त्यांनी इस्लामिक सत्तेविरोधात बोलण्याची किमान हिंमत दाखविली. आपल्या देशासारखी ‘हिजाब गर्ल’ तयार करण्यापेक्षा प्रस्थापित सत्तेविरोधात क्रांती करण्याचे धाडस तरी त्यांनी केले.
गणेशोत्सवात अनंत चर्तुदशी दिवशी गणेश मंडपावर भला मोठा पिंपळ वृक्ष कोसळुन महिलेचा बळी गेला होता.
नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलेला ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीवर उलटुन झोपडीमध्ये झोपलेली १४ वर्षीय मुलगी मधू भाटी हिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
हरयाणामधील डीएसपी सुरेंदर सिंग बिश्नोई यांची हत्या करणाऱ्या ट्रक चालक शब्बीरला राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. बुधवार दि. 20 जुलै रोजी हरियाणा पोलिसांनी प्राथमिक आरोपी असलेल्या ट्रक चालकाला पकडले. त्याने मंगळवारी दि. १९ रोजी डीएसपी सुरेंदर सिंग बिश्नोई यांची हत्या केली होती . भरतपूर जिल्ह्यातील पहारी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गंगोरा गावात आरोपीला पकडण्यात आले.
हरियाणातील नूह येथे डीएसपी सुरेंद्र सिंग यांचा डंपरने चिरडून मृत्यू झाल्याच्या काही तासांनंतर झारखंडमधील रांचीमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा वाहनाने चिरडून मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली आहे. संध्या टोपनो असे या महिला पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे. रात्री उशिरा जनावरांची अवैध तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तपासणीसाठी एक वाहन थांबवले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांचे ऐकण्याऐवजी तस्करांनी संपूर्ण व्हॅन त्यांच्या अंगावर चढवली.
राजस्थानमधील उदयपूरमधील कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना मोहम्मद घूस आणि मोहम्मद रियाझ यांना गुरुवारी उदयपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन दहशतवाद्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मारेकर्यांना न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर केले असता ते पश्चाताप दिसले नाहीत. न्यायालयाच्या आवारात अनेक संतप्त वकिलांनी दोघांचा निषेध केला आणि हल्लेखोरांना घेऊन जाणाऱ्या पोलिस वाहनाचा पाठलाग केला
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या सापळ्यात काही दहशतवादी सापडले आहेत. या दहशतवाद्यांनी शाळेतील शिक्षिका रजनी बाला यांची हत्या करणारे रजनी बाला या गोपालपोरा भागातील एका हायस्कूलमध्ये काम करणाऱ्या शाळेतील शिक्षिका होत्या. इस्लामिक दहशतवाद्यांनी दि. ३१ मे रोजी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.