नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना कोणाची फूस होती? नाशिक हिंसाचाराचं मविआ कनेक्शन नेमकं काय आहे?
Read More
नाशिकमधल्या काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्ग्याच्या पाडकामावरून झालेल्या हिंसाचारानंतर नाशिक पेटवण्याचं राजकीय कारस्थान होतं का असा प्रश्न आता निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे या प्रकरणी पोलिस तपासात उघडकीस आलेलं मविआ कनेक्शन. संशयितांमध्ये काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचाही समावेश असल्याचं पोलिस तपासातून समोर आलंय.आतापर्यंत जवळपास दीड हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या हिंसाचार प्रकरणातील राजकीय धागेदोरे समोर आल्यानंतर गंभीर सवाल उपस्थित होतायत. नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक
नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून काठे गल्ली येथील अनधिकृत सातपिर बाबा दर्गा हटवण्याची मोहिम मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी मध्यरात्री सुरु करण्यात आली. मात्र, यावरून उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना पोटदुखी सुरु झाल्याचे दिसते.
( Nashik Municipal Corporation hammers at unauthorized dargah ) उच्च न्यायालयाने आदेश देवूनही सातपीर दर्गा हटविण्यात न आल्याने अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अखेर दर्ग्यावर हातोडा चालवत जमिनदोस्त केला.
( Unauthorized dargah in Kathe Gali ) मुंबई उच्च न्यायालयाने काठे गल्ली सिग्नललगतच्या सय्यद सातपीर बाबा दर्ग्याचे बांधकाम अनधिकृत ठरविल्यानंतर ते हटविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने आता सुरू केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाने ‘दर्गा ट्रस्ट’ला नोटीस बजावत अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत सूचित केले आहे.
Waqf Bill संशोधनासंबंधित मुस्लिमांचा मोठा वर्ग वक्फ कायद्याला पाठिंबा देत आहे. अजमेर दर्ग्याच्या प्रमुखांनी यासंबंधित माहिती दिली आहे. मुस्लिमांऐवजी ख्रिस्ती धर्मियांनीही याचा फायदा होईल तेही याचे समर्थन करतील. या संबंधित आता केरळच्या खासदारांना ख्रिश्चन संघटनेने एक पत्र लिहिले आहे.
Bangladeshi राजस्थानातील अजमेरमधील अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. एसपी वंदिता राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने दर्गा परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहिम सुरु केली आहे. या मोहिमत २५ते ३० बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Khwaja Garib Nawaz Dargah राजस्थान प्रशासनाने अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याजवळ असलेल्या अवैध जागेत असलेले बांधकाम बिलडोझरने तोडले. यावेळी असलेल्या संबंधित दुकानावर आणि इतर लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. अतिक्रमण हटवताना दुकानदारांनी प्रशासनाशी वाद घालण्यास सुरूवात केली. याप्रकरणाबाबतची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासन सांगितले. ही घटना गुरुवारी २६ डिसेंबर २०२४ रोजी घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
राम मंदिरच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहीलेल्या लोकांना बोल लावणाऱ्या काँग्रेसचे 'सेक्युलर' धोरण उघडे पडले आहे. एकीकडे धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारे काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय, मजारींवर माथा टेकवण्यात धन्यता मानू लागले आहे की काय, असा सवाल आता विचारला जातो आहे. प्रियांका गांधी यांचा वायनाड पोटनिवडणूकीत विजय झाल्यानंतर, त्यांचे यजमान रॉबर्ट वाड्रा यांनी हाजी अली दर्गयावर माथा टेकवला. त्याच वेळेस मशिदींमध्ये सध्या सुरू असलेले सर्वेक्षण कसे अयोग्य आहे यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले.
अजमेर दर्गाच्या जागी महादेव मंदिर असल्याचा सप्रमाण दावा करणाऱ्या, हिंदू सेनेचे प्रमुख विष्णु गुप्ता यांना काही समाजविघातक शक्तींकडून धमकी देण्यात येत आहे. ३० नोव्हेंबर रोजी हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी दिल्लीतील बाराखंबा रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
राजस्थाच्या अजमेर शहा दर्गाच्या जागी मंदिर असल्यची याचिाक दाखल केल्यानंतर, आता समाजवादी पक्षाला चांगलीच पोटशूळ झाल्याचे दिसून आले आहे. सपाचे नेते राम गोपाल यादव यांनी म्हटले की " देशातल्या छोट्या छोट्या न्यायाधिशांना हा देश जाळायचा आहे." असे धक्कादायक विधान यादव यांनी केले आहे.
Moinuddin Chishti Dargah राजस्थानातील अजमेर न्यायालयाने मोईनुद्दीन चिश्ती यांचा असलेला दर्गा महादेवाचे मंदिर असल्याचा दावा या याचिकेत दाखल करण्यात आला. यावर पुढील सुनावणी येत्या २० डिसेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाने अल्पसंख्यांक मंत्रालय, दर्गा समितीने आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणाच्या याचिकेत दर्गाच्या जागी हिंदू मंदिर उभारण्यासाठी तीन कारणे देण्यात आली आहेत.
अजमेर मध्ये जिथे मोईनुद्दीन चिश्ती दर्गा जिथे स्थित आहे तिथे काही काळापूर्वी संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संर्दभातील याचिका नुकतीच राजस्थानच्या अजमेर दिवाणी न्यायालयाने स्विकारली. यावर आता पुढची सुनावणी २० डिेसेंबर रोजी होणार आहे.
नवी मुंबई विमानतळ येथील हाकेच्या अंतरावर असलेल्या पारगाव येथील डोंगराळ ठिकाणी अवैध दर्गा (illegal Mosque) बांधण्यात आला होता. विमानतळाचे काम हे युद्ध पातळीवर सुरू असल्याने सिडकोने या अवैध दर्ग्यावर जेसीबी चढवत दर्गा जमीनदोस्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून या दर्ग्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. फुल पीर शाह बाबा दर्गा असे या दर्ग्याचे नाव आहे.
Hindu मध्य प्रदेशातील बरहानपूर जिल्हयातील एका व्यासपीठावर जातीय ताण-तणाव पसरला. हिंदूंच्या बाबा नवनाथांच्या समाधीला कट्टरपंथींनी तो दर्गाह असल्याचे सांगत लाठीहल्ला करत दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी सुरू असलेला गोंधळ शांत करत परिस्थिती हताळण्याचे काम केले. हे प्रकरण सोमवारी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी घडल्याचे वृत्त आहे.
गुजरातमधील जामनगर येथील रणजितसागर धरणाच्या जमीनीवर बेकायदेशीररित्या दर्गा बांधण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे प्रशासनाने २०२२ साली बेकायदा अतिक्रमण काढण्याचे लेखी आदेश दिल्यानंतरही हे अतिक्रमण कायम आहे. यामुळे स्थानिकांमध्ये संताप आहे.
गुजरातमधील जुनागडमध्ये महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. येथे माजेवाडी गेटजवळील वादग्रस्त बेकायदा दर्गा पाडण्यात आला आहे. पाडल्यानंतर रात्री ढिगाराही हटवण्यात आला. ही कारवाई दि. ९-१० मार्च २०२४ च्या रात्री करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी सतर्क राहिले. हा तोच दर्गा आहे जिथे गेल्या वर्षी कट्टरपंथी जमावाने दगडफेक केली होती. या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
गुजरातमधील वडोदरा येथील एका दर्ग्याजवळ काही अल्पवयीन मुलांनी दोन गायींवर ॲसिड टाकून त्यांना जाळले. या प्रकरणी पाच मुस्लिम अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलांनी आधी तेथून जाणाऱ्या गायींना घेरून त्यांचा छळ केला आणि नंतर त्यांच्यावर ॲसिड टाकल्याचे बोलले जात आहे.
नवी दिल्ली : नव्वदच्या दशकात देशातील सर्वांत भीषण बलात्कार कांडास मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या आणि अजमेर शरिफ दर्ग्याशी संबंधित लोकांचा बुरखा फाडणारा 'अजमेर ९२' हा चित्रपट प्रथम आम्हाला दाखवा, असा फतवा अजमेर शरिफ दर्गा समितीने काढला आहे.
ऐतिहासिक पन्हाळा गडावर अनधिकृतपणे दर्गा बांधण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा कोल्हापुरातील हिंदुत्ववादी मंडळींनी केला आहे.
गडकिल्ल्यांवरील दर्गे हटवलेच पाहिजेत. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर मराठी मुसलमान राहतात तिथे दंगली होत नाहीत, असं सांगतानाच राज्यात काही ठिकाणी सामंजस्य आहे. काही लोकांनी ते बिघडवू नये, असं राज ठाकरे म्हणाले.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा शहरात प्रवेश बंदी लागू केली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद, दर्गावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अन्यथा, त्याचशेजारी श्री हनुमानाचे मंदीर उभारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे, ऐन रमजान महिन्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
“शहरातील आनंदवली परिसरात प्रसिद्ध नवश्या गणपती शेजारी अनधिकृत दर्गा आहे. ती दर्गा तत्काळ हटवावी. प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास आम्हालाही कारसेवकांचा इतिहास आहे” असा थेट इशारा ‘सुदर्शन राष्ट्र निर्माण ट्रस्ट‘चे सुरेश चव्हाणके यांनी दिला.
‘ईव्हीएम’ला विरोध झालाच पाहिजे. पी. विजयन, नितीश कुमार, एम. के. स्टॅलिन, के. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, भगवंत मान या सगळ्यांचा पण विरोध आहे. नाही नाही, ते ‘ईव्हिएम’ बंद झालेच पाहिजे. काय म्हणता, जर ‘ईव्हिएम’मध्ये घोटाळा आहे, तर मग हे लोक त्यांच्या राज्यात मुख्यमंत्री कसे? या राज्यात ‘ईव्हिएम’ने भाजपला का जिंकून दिले नाही? केरळ, तामिळनाडू, तेलगंण, प. बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब इथले ‘ईव्हिएम’ मशीन वेगळे आणि जिथे भाजप जिंकते तिथले ‘ईव्हिएम’ मशीन वेगळे असते का? हे बघा असे प्रश्
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या वर बांधलेला दर्गा त्याची देखभाल करणार्यांच्या सहमतीने स्थलांतरित केल्यानंतर शनिवारी मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकावला.
पुण्यातील पुण्येश्वर मंदिर की छोटा शेख दर्गा हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन मंदिरांच्या जागी छोटा शेख आणि बडा शेख हे दोन दर्गे उभारण्यात आले आहेत असा दावा करून हिंदू संघटना या विषयावरून आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत
उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत मुळेशाह दर्ग्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर चालवला आहे. ही कारवाई रविवार दि. 15 मे रोजी करण्यात आली. या कारवाईचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. समाजवादी पक्षाने प्रशासनाच्या या कारवाईला विरोध दर्शवला आहे.
अग्रलेख हिंदूंना ज्ञान दिले, तसे ‘सिएट टायर्स’ने मुस्लिमांनाही रस्ते नमाज-दर्गे-मशिदी-आंदोलनासाठी नाहीत, रस्ते ट्रॅफिकसाठी आहेत, हे सांगणारी जाहिरात करावी. पण, मुस्लिमांना रस्त्यांचा उपयोग नेमका कोणत्या कामासाठी करावा, हे सांगण्याची हिंमत आमिर खान वा ‘सिएट टायर्स’ दाखवणार नाहीत, कारण तसे काही केले तर दगडफेकीची, जाळपोळीची भीती.
पाकिस्तानातील लाहोर शहर बुधवारी शक्तिशाली स्फोटाने हादरले. येथील प्रसिद्ध सुफी दर्ग्याबाहेर स्फोट झाला. त्यात किमान नऊ जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले.