Charitable Trust

टाटा समूहाचा कौतुकास्पद निर्णय! एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी 'विशेष ट्रस्ट'ची स्थापना, ५०० कोटींची देणगी

(Tata Group Sets Up Rs 500 Crore Welfare Trust For Air India Plane Crash Victims) गेल्या महिन्यात १२ जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने शुक्रवारी १८ जुलैला मुंबईमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी औपचारिकपणे पूर्ण केली आहे. 'द एआय-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' असे या ट्रस्टला नाव देण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्क

Read More

'शिक्षणाची गाडी आली' जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम!

पालघर जिल्ह्यातील वनवासी पाड्यातील सकवार या जिल्हा परिषद शाळेत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टने "शिक्षणाची गाडी आली" या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल - कला व क्रीडा महोत्सव-२०२४ चे आयोजन केले होते. मुळात, अशा उपक्रमांमधून वनवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व शिक्षणाचे महत्त्व समजावे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तब्बल १९८ शालेय विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि वीट भट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांनी यात सहभाग नोंदवला होता.

Read More

शुद्ध भावनेने, समर्पणपूर्वक सेवा करणारे 'आधुनिक तीर्थस्थान'

"कॉलेजात असताना आधुनिक तीर्थस्थान म्हणून एक धडा अभ्यासायला होता. त्यात स्वतंत्र भारताचे लोक कशाप्रकारे प्रगती करत आहेत याबद्दल सांगितले होते. तशीच काहीशी मंडळी सध्या सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हे हॉस्पिटल समाजाला जागृत करणाऱ्यांच्या दृष्टीने नक्कीच एक आधुनिक तीर्थस्थान आहे. सामान्य व्यक्तिची सेवा शुद्ध भावनेने, समर्पणपूर्वक पद्धतीने करणारे असे हे हॉस्पिटल आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मुंबईत केले. रविवार, दि. २३ जुलै रो

Read More

“पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन कृती करण्याची गरज

डोंबिवली : “ ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडे पाहिल्यावर त्या पुरस्कारांचा सन्मान होताना दिसून येतो. या व्यक्तींनी त्यांच्या भौतिक गरजांपेक्षा त्यांच्या सन्मानाचा स्तर वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला आहे. या सगळ्या मंडळींचे काम प्रेरणा देणारे आहे, विचारांना दिशा देणारे काम आहे, ते काम समजून घेतले पाहिजे आणि या मार्गावर आपण ही चालले पाहिजे, त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन त्याला कृतीत आणण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश (भैय्याजी) जोशी यांनी व्यक्त

Read More

संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे विचार देश समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी!

संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे विचार देश आणि समाजासाठी नेहेमीच प्रेरणादायी आहेत. समाजातील भेदाभेद मिटवून तसेच लिंगभेद, वर्ण भेद मिटवून समाज म्हणून एकत्र येऊन काम करने हिच संत रोहिदास यांची शिकवण असल्याचे प्रतिपादन डॉ. नयन दाभोलकर यांनी केले आहे.वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘संत शिरोमणी रोहिदास जीवन, विचार, कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे विचार मांडले.रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे सभागृहात रविवार, दि. २ एप्रिल रोजी हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या वेळी प्रमुख अतिथी होत

Read More

राज्यपालांच्या उपस्थितीत दिव्यांगांना शिलाई मशीन व पिठाची चक्की भेट

स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ७५ दिव्यांग गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शिलाई मशीन व पिठाची चक्की समारंभपूर्वक भेट देण्याचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे रविवारी संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण - मुंबई उपनगर व ’सक्षम’ कोकण प्रांत या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कार्य करणार्‍या ‘हेतू चॅरिटेबल ट्रस्ट’

Read More

नवी मुंबई देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनेल :आ. गणेश नाईक

ग्रीन होपच्या स्वच्छता व वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ

Read More

नेहरु-गांधी कुटुंबीयांच्या हरयाणातील मालमत्तांची चौकशी होणार!

इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टला दिलेल्या जागेची माहिती गोळा करण्यास सुरुवात!

Read More

‘नारी तू नारायणी’चा वसा : नगरसेविका सुधा सिंह यांच्या ‘अलंकार क्रिएशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’चा प्रवास

तुम्ही लोकांमध्ये जाऊन जोपर्यंत मिसळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना समजू शकणार नाहीत, या विचारांवर कायम चालणार्या सुधा सिंह यांनी आजवर अनेक निराधारांचे प्रश्न लावून धरत त्यांना न्याय मिळवून देण्याचा वसा गेली कित्येक वर्षे सुरू ठेवला आहे. याच कामाचे फलित म्हणून त्यांचा राजकारणातील वावरही त्यांना यशाच्या शिखरापर्यंत नेऊ शकला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘अलंकार क्रिएशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ हे व्यासपीठ उभे करून अव्याहतपणे हे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त सिंह यांच्

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121