(Tata Group Sets Up Rs 500 Crore Welfare Trust For Air India Plane Crash Victims) गेल्या महिन्यात १२ जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने शुक्रवारी १८ जुलैला मुंबईमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी औपचारिकपणे पूर्ण केली आहे. 'द एआय-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' असे या ट्रस्टला नाव देण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्क
Read More
निसर्ग संवर्धन आणि स्वच्छतेची जाणीव असलेल्या श्री विठोबा-रुक्मिणीच्या भक्तीवर आधारित ज्ञान दिंडी रविवारी सकाळी काढण्यात आली होती. निमित्त होते ते आषाढी एकादशी चे.
रामनवमीचे औचित्य साधून ईशान्य मुंबई दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, मुंबई शहरांतील शालेय शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसाठी खास प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
दीपावली सणानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी ’ठाणे’ सज्ज झाले आहे. (Traffic rule change in Thane) गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी मासुंदा तलाव परिसरात तसेच राममारुती रोड, गडकरी रंगायतन चौक येथे सामाजिक संस्थांच्यावतीने आठ दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
( Pravin Darekar ) ’युवा पिढीला मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचा सन्मान आणि गौरव आजच्या काळात कमी झाला आहे. मात्र, ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने अशा घटकांचा सन्मान सोहळा आयोजित केला, यासाठी विशाल कडणे यांचे अभिनंदन!’ असे गौरवोद्गार भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी काढले.
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शनिवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०३:०० वाजता डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे राज्यस्तरीय शिक्षक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शिक्षक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विशाल कडणे आहेत.
भारतात झपाट्याने कर्करोगाचा विळखा वाढताना दिसतो. कर्करोगाची तीव्रता कमी करण्यासाठी डोंबिवलीतील कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर ‘गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून कर्करुग्णांना आधार देतात. कर्करोगाचे योग्य निदान होणे गरजेचे आहे. तेव्हा, या ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागात कर्करोग निदान शिबिरांचे आयोजन करुन डॉ. हेरूर रुग्णांना खर्या अर्थाने संजीवनी देत आहेत. त्यानिमित्ताने कर्करुग्णांना जीवनदान देणार्या ‘गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’च्या आरोग्यहितैषी कार्यावर टाकणारा हा लेख...
पालघर जिल्ह्यातील वनवासी पाड्यातील सकवार या जिल्हा परिषद शाळेत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टने "शिक्षणाची गाडी आली" या उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल - कला व क्रीडा महोत्सव-२०२४ चे आयोजन केले होते. मुळात, अशा उपक्रमांमधून वनवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व शिक्षणाचे महत्त्व समजावे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तब्बल १९८ शालेय विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि वीट भट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांनी यात सहभाग नोंदवला होता.
विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट यांच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्र. ५ मधील बालमित्रांसाठी `बच्चो की मस्ती की दिवाली' व दिवाळीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने नागरिकांसाठी 'सुरमयी दिवाळीची पुर्वसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट यांच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्र. ५ मधील बालमित्रांसाठी `बच्चो की मस्ती की दिवाली' व दिवाळीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने नागरिकांसाठी `सुरमयी दिवाळीची पुर्वसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राप्तिकर विभागाने धर्मादाय ट्रस्ट, धार्मिक संस्था आणि व्यावसायिक संस्थांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवून ३० नोव्हेंबर पर्यंत केली आहे.तसेच निधी, ट्रस्ट, संस्था किंवा कोणत्याही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्था किंवा वैद्यकीय संस्थेने फॉर्म 10 बी/10बीबी मध्ये आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत एक महिन्याने वाढविण्यात आली आहे.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराशी संबंधित कार्यात आपला निदान खारीचा वाटा असावा, आपलाही या कार्यात हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे, हेच लक्षात घेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र-अयोध्या आणि हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'दो धागे श्रीराम के लिए...! हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
"कॉलेजात असताना आधुनिक तीर्थस्थान म्हणून एक धडा अभ्यासायला होता. त्यात स्वतंत्र भारताचे लोक कशाप्रकारे प्रगती करत आहेत याबद्दल सांगितले होते. तशीच काहीशी मंडळी सध्या सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हे हॉस्पिटल समाजाला जागृत करणाऱ्यांच्या दृष्टीने नक्कीच एक आधुनिक तीर्थस्थान आहे. सामान्य व्यक्तिची सेवा शुद्ध भावनेने, समर्पणपूर्वक पद्धतीने करणारे असे हे हॉस्पिटल आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मुंबईत केले. रविवार, दि. २३ जुलै रो
‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’ (RESQ CT) ही स्वयंसेवी संस्था 2007 पासून संकटग्रस्त प्राण्यांसाठी कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून या संस्थेने 200हून अधिक प्रजातींच्या दहा हजार वन्यजीवांना थेट विविध प्रकारचेसाहाय्य केले आहे. तसेच वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि मानव-प्राणी सहअस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी देखील ही संस्था कार्यरत आहे. प्रत्येक प्राण्याचा यशस्वी बचाव, पुनर्वसन व त्यानंतर त्या प्राण्याचा त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा समावेश करणे, हे या संस्थेचे मुख्य कार्य. अशा या महाराष्ट्राच्या जैवविविधतेच्या
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांसाठी सर्वांगीण शिक्षण हा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या ‘सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन’ आणि ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ’सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
डोंबिवली : “ ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडे पाहिल्यावर त्या पुरस्कारांचा सन्मान होताना दिसून येतो. या व्यक्तींनी त्यांच्या भौतिक गरजांपेक्षा त्यांच्या सन्मानाचा स्तर वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला आहे. या सगळ्या मंडळींचे काम प्रेरणा देणारे आहे, विचारांना दिशा देणारे काम आहे, ते काम समजून घेतले पाहिजे आणि या मार्गावर आपण ही चालले पाहिजे, त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन त्याला कृतीत आणण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश (भैय्याजी) जोशी यांनी व्यक्त
संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे विचार देश आणि समाजासाठी नेहेमीच प्रेरणादायी आहेत. समाजातील भेदाभेद मिटवून तसेच लिंगभेद, वर्ण भेद मिटवून समाज म्हणून एकत्र येऊन काम करने हिच संत रोहिदास यांची शिकवण असल्याचे प्रतिपादन डॉ. नयन दाभोलकर यांनी केले आहे.वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘संत शिरोमणी रोहिदास जीवन, विचार, कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे विचार मांडले.रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे सभागृहात रविवार, दि. २ एप्रिल रोजी हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या वेळी प्रमुख अतिथी होत
स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ७५ दिव्यांग गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शिलाई मशीन व पिठाची चक्की समारंभपूर्वक भेट देण्याचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे रविवारी संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण - मुंबई उपनगर व ’सक्षम’ कोकण प्रांत या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कार्य करणार्या ‘हेतू चॅरिटेबल ट्रस्ट’
सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्या 'अमन बिरादरी' या स्वयंसेवी संस्थेच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. एफसीआरए कायद्याचे उल्लंघन करून या एनजीओला विदेशी देणग्या मिळाल्याचा आरोप आहे. हर्ष मंदर हे काँग्रेसच्या माजी सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. यूपीए सरकारच्या काळात सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले.
सावरकर संस्थेने केलेला सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध हे जातीयवाद वाद संपविण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे. ज्या दिवशी समाजातील जातीभेद नष्ट होईल तो देशासाठी सर्वोत्तम दिवस असेल, असे प्रतिपादन सावरकर अभ्यासक आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी येथे केले.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘मी सावरकर’ आणि ‘स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थांच्या वतीने सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रम प्रमुख रवींद्र ढवळीकर यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
डॉ. मिलींद संपगावकर म्हणजे एक अफलातून व्यक्तीमत्त्व. यशस्वी उद्योजक आणि तितकेच समाजशील समाजहितचिंतक. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा घेतलेला मागोवा...
दूरदर्शन ‘सह्याद्री’ वाहिनीवरील मुलाखतीच्या वेळी ‘विचारांच्या पलीकडले’ या विचारमंचावर निवेदक/अभिनेता रोहन गुजर यांना त्याचे रेखाचित्र देऊन १० हजार कलाकृती प्रदान करण्याचा टप्पा डॉ. संदीप डाकवे यांनी पूर्ण केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत शिल्पकार राजेंद्र कुंभार, अभय वीर, विशाल डाकवे, सुनील सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, डॉ. संदीप डाकवे यांनी रोहन गुजर यांना ‘मनातलं’ हा चारोळी संग्रह भेट दिला.
ग्रीन होपच्या स्वच्छता व वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ
इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टला दिलेल्या जागेची माहिती गोळा करण्यास सुरुवात!
तुम्ही लोकांमध्ये जाऊन जोपर्यंत मिसळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना समजू शकणार नाहीत, या विचारांवर कायम चालणार्या सुधा सिंह यांनी आजवर अनेक निराधारांचे प्रश्न लावून धरत त्यांना न्याय मिळवून देण्याचा वसा गेली कित्येक वर्षे सुरू ठेवला आहे. याच कामाचे फलित म्हणून त्यांचा राजकारणातील वावरही त्यांना यशाच्या शिखरापर्यंत नेऊ शकला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘अलंकार क्रिएशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ हे व्यासपीठ उभे करून अव्याहतपणे हे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त सिंह यांच्
वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात वेगाने काम करणारी संस्था. पद्धतशीरपणे समाजात जागृती करणे, नियोजनबद्ध पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवणे हे या संस्थेंचे वैशिष्ट्य. मुंबईतील पूर्व उपनगरात या संस्थेने समाजातील सर्वच स्तरातील घटकांसाठी काम करण्याचा जणू विडा उचलला आहे. जाणून घेऊया या संस्थेबाबत...
अश्विनी सुळे आणि ज्योस्त्ना प्रधान यांच्या संकल्पनेतून ३० वर्षांपूर्वी या ट्रस्टची सुरूवात करण्यात आली होती. विशेष मुलांच्या कलागुणांना योग्य तो वाव मिळावा आणि त्यांना सर्वसाधारण मुलांसारखेच आत्मविश्वासाने वावरता यावं हा यामागील उद्देश होता
‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट,’ पुणे येथील एक सक्षम ट्रस्ट. जो दिव्यांगांसाठी काम करतो. मूकबधिर व्यक्तींचे दु:ख, त्यांच्या समस्या जाणून, त्यावर शक्य होईल त्या मार्गाने काम करणारी ‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था आणि तिच्या उपक्रमांची माहिती समजून घ्यायलाच हवी...
आमदार कन्यादान योजना यशस्वी झाल्यामुळे आता यापुढे ज्या मुलींचे पितृछत्र हरवले, अशा मुलींना दत्तक घेऊन त्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार आहोत.
व्हॉटस अॅप, फेसबुक, युट्यूब किंवा यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे आजची पिढी बिघडत चालली आहे असं एक ढोबळ वक्तव्य हल्ली बऱ्याचदा कानावर पडतं. पण याच सोशल मीडियाला सोबत घेऊन काही चांगले उपक्रमही आजूबाजूला घडतात आणि त्याची म्हणावी तितकी दखल घेतली जात नाही. याचं एक ताज उदाहरण म्हणून 'मी सावरकर' या स्पर्धेचं नाव घेता येईल...