अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित कॉमेडीपट हाउसफुल ५ ची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता दिसून येतेय. येत्या ६ जूनला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार असून, सध्या त्याची अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे.
Read More
मंत्रिमंडळाच्या कामकाजासाठी पारंपरिक फाईलांचा आणि कागदपत्रांचा वापर आता इतिहासजमा होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने प्रशासनाच्या डिजिटल रूपांतरणात आणखी एक मोठा टप्पा गाठला असून, ‘ई-कॅबिनेट’ धोरणांतर्गत मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ‘ॲपल आयपॅड’ खरेदीला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे एका आठवड्याच्या आत वस्तूंचा पुरवठा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम असून, दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अॅडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी सोबत गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी १ हजार ७४० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि ‘एचएस ह्युसंग’चे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली.
झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असले, तरी त्यास अद्याप यश आलेले नाही. झाकीर नाईकविरुद्ध ठोस पुरावे देण्याची मलेशिया सरकारची मागणी आहे. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने झाकीर नाईकविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले असून, त्याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेतच.
मॅडॉक फिल्म्स निर्मित असलेला छावा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 'छावा' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागलेली असताना चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकींगला आजपासुन सुरवात झाली असून तिकीटाचा दर अधिक असल्याचे दिसत आहे.
(International Employment) जर्मनीतील बाडेन वुटेन बर्ग राज्याशी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'महाराष्ट्र स्टेट इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट अॅण्ड स्कील अडव्हान्समेंट कंपनी' स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान पूर्ण मदत करत आहे. काश्मीरमध्ये भारताविरुद्ध अनेक दशकांपासून छद्म युद्ध पुकारणारा पाकिस्तान दहशतवाद्यांना केवळ औषधे आणि शस्त्रेच देत नाही, तर भारतीय सुरक्षा दलांपासून सुरक्षित राहून भारतीयांवर हल्ले करू शकतील यासाठी उच्च तंत्रज्ञानाची साधनेही पुरवत आहे.
ईपीएफओ (Employee Provident Fund Organisation) ने ऑटो विथड्रॉव्हल नियमात बदल केले आहेत.आता ६८ जे परिशिष्ट नियमावलीबाबत १६ एप्रिलला नवीन परिपत्रक काढले आहे. परिपत्रकानुसार ६८ जे परिशिष्टात पात्रतेची मर्यादा ५० हजारांहून वाढवत १ लाख रुपये करण्यात आली आहे.१० एप्रिल २०२४ पासून हा बदल अमलात आणला जाणार आहे.
‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ योजनेअंतर्गत देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यात आली. ही योजना विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर भारत प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ला बळ देणारी, ही योजना म्हणूनच ‘गेम चेंजर’ ठरली आहे.
नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार यांनी अदानी समुहाच्या 'अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस' द्वारे निर्मित दृष्टी १० स्टारलाइनर ड्रोन सादर केले आहे. हैदराबाद येथे असलेल्या अदानीच्या ड्रोन निर्मिती कारखान्यात भारतीय तंत्रज्ञानाने ते तयार करण्यात आले आहे.
हिवाळ्यात धुक्यामुळे सिग्नलची दृश्यमानता कमी असते. अनेकदा दाट धुक्यामुळे रेल्वे गाड्या कमी वेगाने धावतात. परिणामी, रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होतो. तर कमी दृश्यमानतेमुळे सिग्नल लक्षात न येण्याने जोखीम वाढते. हे टाळण्यासाठी मध्य रेल्वेने धुके सुरक्षा यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
"प्रगत संगणक विकास केंद्र" (सीडीएसी) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून "प्रगत संगणक विकास केंद्र" अंतर्गत विविध पदांच्या एकूण २७८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ असणार आहे.
प्रगत तंत्रज्ञान संस्था(डीएआयटी) पुणे अंतर्गत रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( पीएम किसान योजना) ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना. छोट्या, लघु, मध्यम शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना सुरू झाली होती. याच अंतर्गत २४ नोव्हेंबर २०१९ ला सुरू झालेल्या योजनांची अंमलबजावणी संपूर्ण देशात होत आहे.
भारतीय संस्कृतीत सुरक्षित, सुखी आनंदी व स्वस्थ जीवनासाठी अनेक धार्मिक संस्कार विधिपूर्वक करण्याची परंपरा आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हे संस्कार परिस्थितीनुसार बदलून, पण मूळ स्वरूप कायम ठेवून ‘डिजिटल मोड’मध्ये ऑनलाईन करता येतील.
भारतीय नौदलाने आयएनएस विशाखापट्टणम येथून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएस) यशस्वी चाचणी केली आहे. चाचणीदरम्यान ‘एमआरएसएएम’ने अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा भेद केला.
आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिन.’ दि. २८ फेब्रुवारी रोजी जागतिक कीर्ती लाभलेले, भारतातील तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतील अनेक विश्वविद्यालयांत मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम व संशोधन केलेल्या, ‘फेलो-अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’, ‘अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’, ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायकोलॉजी’, ‘असोसिएशन ऑफ ह्युमनेस्टिक सायकोलॉजी’ असे अनेक मानसन्मान लाभलेल्या डॉ.पंढरीनाथ प्रभू यांच्या ‘भारतांतील शास्त्रांचा उद्गम व विकास-मानससामाजिक मूलाधार व आज घ्यावयाचे धडे’ या ग्रंथातील योग
कोरोना महामारीपूर्वी ‘वर्क फ्रॉम होम’ या काहीशा मर्यादित संकल्पनेने आता सर्वच क्षेत्रात व्यापक स्वरुप धारण केलेले दिसते. परंतु, या कामकाज पद्धतीचा बर्याच क्षेत्रांमध्ये आजही अवलंब सुरु असला तरी त्याचे फायदे-तोटे लक्षात घेऊन संस्थांनी त्याअनुसार योग्य ते बदल करणे, धोरणनिश्चिती करणे क्रमप्राप्त ठरावे. त्याविषयी सविस्तर...
सीबीएसई बोर्डाने गुरुवारी परिपत्रक जारी करत परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या, अशी घोषणा एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती. बारावीचा निकाल ११ जुलै रोजी तर दहावी बोर्डाचा निकाल १३ जुलै रोजी लागणार आहे,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गेल्या ५ वर्षांत आर्थिक व औद्यागिक क्षेत्रात प्रगतीचे नवनवे टप्पे गाठले. राज्य सरकारने विविध योजना, प्रकल्पांचीदेखील यासाठी आखणी केली. जिल्हा, तालुकास्तरावरही औद्योगिक विकास व आर्थिक प्रगती कशी होईल, यासाठीची ध्येये समोर ठेवली. जाणून घेऊया याबद्दलच.
जेईई अॅडव्हान्समध्ये महाराष्ट्रातील ३ विद्यार्थी पहिल्या १०मध्ये
बालेश्वरजवळील ए.पी.जे.अब्दुल कलाम या बेटावरून एएडी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने समोरून येणाऱ्या लक्षावर मारा केला. बेटापासून २५ किमी अंतरावरच त्याने आपल्याकडे येणाऱ्या लक्षाचा अचूक वेध घेतला.
अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल आज लागला आहे. यामध्ये रुडकी येथील प्रणव गोयल या विद्यार्थ्यांने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. सोबतच दिल्लीच्या मीना या विद्यार्थिनीने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक या चार स्तंभांचे बळकटीकरण करणे गरजेचे असल्याचे मत राज्यशिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी येथे व्यक्त केले.