०४ जून २०२५
बहुचर्चित धारावी पुनर्विकास प्रकल्पात नेमकं काय? | DRPPL | NMDPL | Maha MTB..
आधुनिकतेची कास धरणाऱ्या Wadiyar राजघराण्याची गोष्ट | MahaMTB..
MPSC च्या १२ विद्यार्थ्यांच्या अपघाताची संपूर्ण स्टोरी! | Maha MTB..
खऱ्या 'बंजार्यांचा' प्रवास – Gaurav Ponkshe यांची अनफिल्टर्ड कहाणी | Banjara शूटिंग स्पेशल"|Maha MTB..
शर्मिष्ठा पानोलीला अटक! ममतादिदींचा राक्षसी चेहरा उघड! कोलकात्यात काय घडलं? Maha MTB..
YouTuber Jasbir Singh Arrested : हेरगिरीच्या प्रकरणात युट्यूबर जसबीर सिंग अटकेत! | ISI Spy Maha MTB..
Saquib Nachan Maharashra ATS च्या रडारवर! रशियाप्रमाणे मुंबईवर हल्ल्याचा कट? Maha MTB..
नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ! उबाठा गटाला खिंडार पडणार? Maha MTB..
३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
२९ मे २०२५
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
निसर्गातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी कागदी पिशव्या तयार करून त्या मोफत पुरवण्याचे कार्य करणार्या भारती पाटील यांच्याविषयी.....
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे एक गोष्ट भारताच्या लक्षात आली, ती म्हणजे दहशतवादाविरोधी लढाई भारताला एकट्यालाच लढावी लागणार आहे. भारत हा जागतिक स्तरावरील ‘ब्रिस’, ‘क्वॉड’ वगैरे अनेक गटांचा सदस्य आहे. पण, या गटांतील कोणतेही देश या दहशतवादाविरोधी लढ्यात भारताच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत. ‘जी-७’ या बड्या देशांच्या आगामी बैठकीचे तर जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला निमंत्रणच देण्यात आलेले नाही...
‘डेटा सेंटर्स’ ही डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची पायाभूत सुविधा. या खेळात मुंबईने लंडन आणि डब्लिन सारख्या आघाडीच्या जागतिक शहरांना मात देत, सहावा क्रमांक पटकावला आहे. डेटा सेंटर्सच्या उपयुक्ततेचे हे आकलन.....
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन केलेल्या या सीमावर्ती प्रदेशात, स्वाभिमानाच्या आणि आत्मनिर्भरतेच्या नवीन विकासपर्वाचाच प्रारंभ झाला आहे...
अमेरिकेमध्ये जुनीयाँग लिय आणि जियान या दोन चिनी नागरिकांना नुकतीच अटक करण्यात आली. कारण, त्यांनी चीनमधून ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम’ ही विषारी बुरशी अमेरिकेत आणली होती. त्या बुरशीमुळे अमेरिकेमधील शेती किड पडून नष्ट होणार होती. तसेच या शेतीच्या उत्पादनाचा वापर करणारे पशू आणि माणूसही भयंकर आजारी पडून मृत्युमुखी पडणार होते आणि जर माणूस जगलाच, तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होणार होता. असे हे जैवयुद्धाचे हे एक भयंकर रूप!..