२५ जून २०२५
Iran VS Israe युद्धविराम झाला तरीही युद्ध सुरू आहे का?| Chandrashekhar Nene Maha MTB..
“पाण्याची भीती हरवून जागतिक सुवर्णपदक जिंकलं – ऋषीची खरी ‘सितारे जमीन पर’ कथा!” | Maha MTB..
एसटी महामंडळ कसा भरणार तोटा? | MSRTC | InfraMTB | Maha MTB..
China’s Mosquito-Sized Military Drone: चीनने बनवला मच्छराच्या आकाराचा मायक्रोड्रोन!..
“ऑल इज वेल”च्या शूटिंगचे भन्नाट किस्से – रोहित हळदीकरच्या आठवणींमधून! Maha MTB..
उद्धव ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांची मनधरणी! काय घडतंय? Maha MTB..
1975 Emergency : भारताच्या आत्म्यावर झालेला आघात! | Indira Gandhi | RSS | Swayamsevak..
२४ जून २०२५
योगसाधना जीवनशैली म्हणून कशी अंगिकारावी? | International Yoga Day| MahaMTB Maha MTB..
धारावीतील चर्मोद्योजकांची डीआरपीकडे महत्वाची मागणी | DRP | InfraMTB | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा! शरद पवारांचं टेन्शन वाढलं? Maha MTB..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
संजय राऊतसारख्या अर्ध्या कच्च्या मडयाने केलेल्या बेताल आणि शिवराळ वक्तव्यांवरून आज उद्धवसेना ओळखली जाते. ही गोष्ट त्या पक्षाची झालेली अधोगती दाखवून देते. ‘नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत आणि ते लोकशाहीची गळचेपी करतात,’ अशी त्यांच्यावर बेताल टीका करूनही, ..
भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित घटना घडली की, अमेरिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून गळा काढते. पण, त्याच अमेरिकेत जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, तेव्हा ती सोयीस्कर मौन बाळगते. व्हिसा ..
इस्रायल-इराण संघर्षात मध्यस्थीसाठी एखाद्या निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह देशाची गरज आहे. हा विश्वास कोणत्याही युरोपीय आणि पाश्चिमात्य देशाबद्दल निर्माण होऊ शकत नाही किंवा रशिया-चीनही त्यायोग्य नाहीत. भारत हाच एक देश आहे, ज्याच्याबद्दल इस्रायल आणि ..
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
पवई तलाव व तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात कृती आराखडा तयार करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी बुधवार, २५ जून रोजी दिले...
झुडपी जंगल जमिनीवरील ज्या घरांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी व विविध प्राधिकरणांनी कर लावला आहे, ती घरे कोणत्याही स्थितीत तोडली जाणार नाहीत. सुमारे दोन लाख कुटुंबांचा हा जिवाभावाचा प्रश्न आहे, अशी ठाम भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली...
राज्यातील रिकाम्या असलेल्या शासकीय जमिनीवर जाहिरात फलक उभारण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येत असून महसूलवाढीसह जिल्हाधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना ठरविल्या आहेत...
हिमालयातील योगी..
जड-चेतनाचा एकत्र अविष्कार म्हणजे जीवसृष्टी! या जीवसृष्टीत सर्वांत वरच्या पायरीवर मानव. ही सर्व सृष्टी व्यवस्थित राहावी, म्हणून तो म्हणतो, ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजत्तस्रजाम्। चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह॥1॥..