२१ मे २०२५
राज्याचे सर्वसमावेशक नव्या गृहनिर्माण धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या गृहनिर्माण धोरणाचे या गृहनिर्माण क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे. ‘माझे घर-माझा अधिकार’ या ब्रिदवाक्यासह राज्यातील परवडणाऱ्या गृहनिर्माणासाठी ७० हजार कोटींची ..
ग्रामोफोन आणि कॅसेटच्या जमान्यातील मराठी भावगीत, भक्तीगीते आजही मराठी मनावर अधिराज्य करणारी आहेत. त्यामुळे आजच्या नव्या रेडिओ स्टेशनवरून ही भावगीत आणि भक्तीगीते नियमित प्रसारित करा, अशी सूचाना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवार, दि. ..
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने कौतूकास्पद कामगिरी केल्याने देशभरात त्यांचा गौरव होत असताना काँग्रेसकडून मात्र, वारंवार त्यांचा अवमान करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी असेच एक वादग्रस्त विधान केले आहे...
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी बुधवार, दि. २१ मे रोजी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला. हे स्मारक केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल. डिसेंबर २०२६ पर्यंत ..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवार, १२ मे रोजी खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत पाऊस, बियाणे, ते कीड ..
राज्याच्या महसूल विभागाने हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली असून आता केवळ २०० रुपये शुल्कात जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे...
विनाकारण ओला-उबेरची फेरी रद्द केल्यास आता चालकासह प्रवाशालाही दंड भरावा लागणार आहे. ओला, उबेरसारख्या सेवांसाठी सोमवार, २० मे रोजी राज्य सरकारच्या वतीने नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे विनाकारण किंवा अनावश्यक फेरी रद्द करण्याच्या वृत्तीला ..
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा दणका बसला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जुन्या प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याची माहिती पुढे ..
आंतरराष्ट्रीय मुद्यांवर स्थानिक राजकारण आणू नका, अशा शब्दात शरद पवारांनी संजय राऊतांना फटकारले आहे. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावर राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले...
हा नवीन भारत आहे. तुम्ही आमच्यावर एक गोळी चालवलात तर तुमच्यावर बॉम्बचा वर्षाव केला जाईल, असा इशारा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पाकिस्तान आणि चीनला दिला आहे. ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी मागाठाणे विधानसभा ..
२० मे २०२५
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या ..
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आले आहे, असे आपण अगदी सहजपणे म्हणतो. संपर्कसाधनांच्या विस्तारामुळे मानवी आयुष्यातील हा एक सकारात्मक तांत्रिक आविष्कारच. परंतु, याच जग जवळ येण्याच्या वास्तवामुळे अमेरिकेसारखी महासत्ताही धास्तावलेली दिसते. म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य हल्ल्यांपासून देशाच्या रक्षणासाठी ‘गोल्डन डोम’ यंत्रणा विकसित करणार असल्याची घोषणा केली. तेव्हा, अमेरिकेला नेमके या सुवर्णकवचाची गरज का भासावी, याविषयी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरावे...
नुकतेच सुजात आंबेडकर म्हणाले की, “भूषण गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत आले नाहीत.” त्यांचे हे विधान ऐकून अनेक प्रश्न उभे राहिले. सर्वप्रथम आंबेडकरांच्या विचारांवर म्हणजे कसे, हे सुजात यांनी स्पष्ट करावे. ‘बुद्धाने जातीअंतासाठी काम केले नाही,’ असे म्हणणारे आनंद तेलतुंबडे हे सुजात आंबेडकरांचे नातेवाईक आहेत. मग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालतात का? याबद्दल सुजात यांचे मत काय? असो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला शिक्षणाचा वसा दिला. तो वसा, ते व्रत भूषण गवई यांनी अंगीकारले. ..
माझ्या वैज्ञानिक म्हणून लहानशा कार्यात नारळीकरांच्या एका सिद्धांताला पुराव्यांसोबत सिद्ध करण्याची संधी मिळाली. पुरावा सापडलासुद्धा, पण आज एक खंत वाटते की, मी थोडे धाडस नाही केले? की मी त्यांच्याशी संपर्क नाही साधला? आज कदाचित या अभिवादनातून मी अनंतात विलीन झालेल्या जयंत विष्णू नारळीकर या थोर महानुभावाशी थेट माझे मनोगत व्यक्त करू शकेन.....
राज्याचे सर्वसमावेशक नव्या गृहनिर्माण धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या गृहनिर्माण धोरणाचे या गृहनिर्माण क्षेत्रातून स्वागत करण्यात आले आहे. ‘माझे घर-माझा अधिकार’ या ब्रिदवाक्यासह राज्यातील परवडणाऱ्या गृहनिर्माणासाठी ७० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. त्यानुसार,येत्या ५ वर्षांत ३५ लाख घरे उभारण्यात येणार आहेत...
ग्रामोफोन आणि कॅसेटच्या जमान्यातील मराठी भावगीत, भक्तीगीते आजही मराठी मनावर अधिराज्य करणारी आहेत. त्यामुळे आजच्या नव्या रेडिओ स्टेशनवरून ही भावगीत आणि भक्तीगीते नियमित प्रसारित करा, अशी सूचाना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवार, दि. २१ मे रोजी केली...