०२ जून २०२५
बांगलादेश बँकेने तीन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा जारी केल्या आहेत. नवीन नोटा केंद्रीय बँकेच्या मुख्यालयातून जारी केल्या जातील आणि नंतर देशभरातील इतर कार्यालयांमधून त्या वितरित केल्या जातील. वास्तविक बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर युनूस सरकारकडून ..
चीन हा आशियामध्ये सैन्य कारवाईची तयारी करत असल्याचा इशारा अमेरिकेच्या संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिला आहे. त्याचबरोबर आशियामधील अमेरिकेच्या भागीदारांनी संरक्षण खर्चात वाढ करून संरक्षण सिद्धता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शनिवार, दि. 31 ..
आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य दोघांवर सामूहिक हत्या करण्याव्यतिरिक्त अन्य काही आरोप ठेवले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातल्या हिंसाचारप्रकरणी हे आरोप ठेवण्यात आले आहेत. ..
पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी जागतिक व्यासपीठावर भारताने ‘सिंधू पाणीकरार’ स्थगित केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भारताने शरीफ यांच्या आरोपावर चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारत सरकारने सांगितले की, “सिंधू पाणी करारा’चे उल्लंघन केल्याबद्दल ..
पाकिस्तानसोबत रशियाने 2.6 अब्ज डॉलर्सचा करार केल्याच्या वृत्तांना रशियाने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. तसेच, ही माहिती पूर्णतः खोटी असून भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया रशियाने दिली आहे. यामुळे पाकिस्तानी माध्यमांच्या ..
“2026 मध्ये पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी सरकार कायमचे उखडून टाकू. जेव्हाही शुभेंद्रु विधानसभेला उभे राहतात, तेव्हा दीदी घाबरते. निवडणुकीत हिंसाचाराचा आधार घेतात. लोकशाहीत हिंसाचाराला जागा नाही. हिंसेविना मतदान घ्या; मग तुम्हाला वास्तव काय ते कळेल,” ..
३१ मे २०२५
पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. ..
(Kolkata police arrested Sharmistha Panoli) सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामहून अटक केली आहे. याप्रकरणी तिच्यावर धार्मिक ..
‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘आरजी कर केस’ प्रकरणी व्हिडिओ तयार करताना ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचे छायाचित्रण वापरले म्हणून मोहक मंगल या युट्यूबर विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मंगल यांच्यावर ‘एएनआय’ने कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला असून त्याविरोधात दंड म्हणून ..
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले येत्या सोमवार दि.2 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहे दि.2 जून ते 11 जून पर्यंत 9 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर ना.रामदास आठवले सोमवारी पहाटे 2 वाजता रवाना ..
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
२९ मे २०२५
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
बांगलादेश बँकेने तीन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा जारी केल्या आहेत. नवीन नोटा केंद्रीय बँकेच्या मुख्यालयातून जारी केल्या जातील आणि नंतर देशभरातील इतर कार्यालयांमधून त्या वितरित केल्या जातील. वास्तविक बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर युनूस सरकारकडून अल्पसंख्याक हिंदूंवर आणि बौद्धांवर अतोनात अत्याचार झाले. त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले; देवीदेवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या गेल्या. तेव्हा इस्लामिक कट्टरपंथींविरोधात चकार शब्दही सरकारच्या तोंडून निघाला नाही. हिंदूंच्या वेदना तेव्हा सरकारला दिसल्या ..
चीन हा आशियामध्ये सैन्य कारवाईची तयारी करत असल्याचा इशारा अमेरिकेच्या संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिला आहे. त्याचबरोबर आशियामधील अमेरिकेच्या भागीदारांनी संरक्षण खर्चात वाढ करून संरक्षण सिद्धता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शनिवार, दि. 31 मे रोजी सिंगापूरमधील शांग्री-ला परिषदेत संबोधित करताना अमेरिकेच्या इंडो-प्रशांत भूभागातील अमेरिकेच्या बदलत्या रणनीतीविषयी बोलताना चीनच्या वाढत्या धोक्याविषयी भाष्य केले...
आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य दोघांवर सामूहिक हत्या करण्याव्यतिरिक्त अन्य काही आरोप ठेवले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातल्या हिंसाचारप्रकरणी हे आरोप ठेवण्यात आले आहेत. हसीना यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरोधातल्या खटल्याच्या सुनावणीला रविवार, दि. 1 जून रोजीपासून सुरुवात करण्यात आली...
“जैन समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे,” असे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले...
मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पात आता महाराष्ट्रातही कामांना गती मिळते आहे. बीकेसी ‘बुलेट ट्रेन’ स्थानकाचे बांधकाम अत्यंत वेगात सुरू असताना आता विरार ‘बुलेट ट्रेन’ स्थानकासाठी स्लॅब कास्टिंग सुरू झाले असल्याची माहिती ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने दिली आहे...