राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन!

    05-Jul-2022
Total Views | 268

eassy
 
 
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता रशिया - युक्रेन युद्धाचे जागतिक परिणाम आणि भारताची भूमिका, भारताचे नवीन शैक्षणिक धोरण देशातील शिक्षणाची स्थिती बदलेल का?, वृत्तवाहिन्यांची अनोळखी सूत्रं, लॉकडाऊन मुळे बदललेली उद्योग क्षेत्रं, वाढते तापमान, पर्यावरणासाठी आव्हान! असे निबंधाचे विषय आहेत. निबंधाची शब्दमर्यादा १५०० शब्द इतकी आहे. वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले विचार निबंध रूपाने लिहून त्यावर आपलं नाव पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा तसेच आपला निबंध टंकलिखित किंवा स्वच्छ अक्षरात लिहून त्याची स्कॅन कॉपी पीडीएफ स्वरूपात संस्थेच्या कार्यालयीन पत्त्यावर किंवा vumm 1954@Gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक १३ जुलै पूर्वी पाठवावेत. ई-मेल मधील विषयात खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२२ असे नमूद करावे.
 
 
अधिक माहितीसाठी संपर्क :
शिक्षण प्रमुख विशाल पोळ ८०८०६७६०४५,, सहा.शिक्षण प्रमुख साहिल पाटील ९०७६३५९४१६.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121