१२ जून २०२५
Sarasbaug परिसरावर कोणाची नजर? | Pune Municipal Corporation | Bakri Eid | Maha MTB..
Raj Thackeray आणि Devendra Fadanvis यांची भेट! ठाकरें बंधूंच्या युतीचं काय? | Maha MTB..
काय आहे Brigade 313? ज्यावर उत्तर देण्यास पाकिस्तानी नेत्यांनी केली टाळाटाळ | Maha MTB..
इस्लामिक अंधश्रद्धांची पोलखोल करणारे संत कबीर कोण होते ? | Kabir Jayanti 2025 | MahaMTB..
Operation Honeymoon मुळे Sonam अटकेत! मेघालय पोलिसांनी कसा लावला Raja Raghuvanshi च्या हत्येचा छडा..
शरद पवार गटातील मामा-भाच्याच्या मनात नेमकं काय शिजतंय? | Maha MTB..
सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पाची मुहूर्तमेढ | Sindhudurga | Watertourism | Nitesh Rane Maha MTB..
१० जून २०२५
Sonam Raghuvanshiच Raja Raghuvanshiच्या हत्येची खरी मास्टरमाइंड? Maha MTB..
Thug Life Movie Review: कमल हासन - मणिरत्नमचा जादू हरवला? Maha MTB..
लोकलचे बंद दरवाजे मृत्यू रोखणार ? | Mumbai local | Train accident | Maha MTB..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
०९ जून २०२५
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
मुलगा नको गं बाई... वंशाचा दिवा हवा’ म्हणून भारतासह जगभरात कोट्यवधी मुलींची गर्भातच हत्या करण्यात आली. मुलगी म्हणजे वंशवेलीतील अडसर, मुलगी म्हणजे कर्जाचा बोजा या बुरसटलेल्या विचारांनी जगभरात स्त्रीभ्रूण हत्येने ८०-९०च्या दशकांत अक्षरशः कहर केला. भारतासह चीनमध्येही हेच दुर्दैवी चित्र होते...
भारतीय सशस्त्रदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानवर केलेल्या अचूक, निर्भीड आणि परिणामकारक कारवाईनंतर देशभरात अभिमानाची लाट उसळली...
‘ऑपरेशन सिंदूर’वरून पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्याची तयारी केलेल्या काँग्रेसची स्थिती ‘हेराफेरी’ या सदाबहार हिंदी विनोदी सिनेमातील तेवढेच सदाबहार पात्र असलेल्या श्रीयुत बाबुराव यांच्या ‘अभी प्लॅन मे थोडा चेंज रहनेका’ या वायाप्रमाणे होऊ शकते. एकीकडे राहुल गांधी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून मोदी सरकारविरोधात बोलणार, तर त्याचवेळी थरूर, शर्मा, तिवारी, पवार, चतुर्वेदी, कनिमोळी आणि ओवेसी हे भारताची भूमिका ठामपणे मांडणार, यात शंका नाही...
भटके-विमुक्त समाजासाठी समरसतेने काम करणारे आणि राज्य सरकारच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारा’ने सन्मानित सांगलीच्या मारुती पवार यांच्या सामाजिक योगदानाविषयी.....
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारीकपातीच्या बातम्या या आता नित्याच्याच. पण, त्यानिमित्ताने आयटी क्षेत्रात नेमकी ही परिस्थिती का उद्भवते? यामागे केवळ व्यावसायिक आणि आर्थिक संकट हेच कारण आहे की कृत्रिम बुद्धिमत्ताच या क्षेत्राला आव्हान देत आहे? यांसारख्या मुद्द्यांचा ऊहापोह करणारा हा लेख.....