२३ जून २०२५
काश्मिरी विद्यार्थी शिक्षणासाठी इराणलाच का जातात?..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जनरल आसीम मुनीर यांच्याशी चर्चा करताना आम्हाला इराणविरोधात हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची मदत लागणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जनरल आसीफ मुनीर कुणाची बाजू घेणार?..
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा! शरद पवारांचं टेन्शन वाढलं?..
धारावीत सुमारे ५,००० ते ६,००० उद्योग प्रकल्प चामडी उद्योगाशी संबंधित विविध कामांमध्ये गुंतलेली आहेत. धारावीतील चर्मोद्योग व्यावसायिकांनीही आता धारावी पुनर्विकास प्रकल्पात आपला सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुनर्विकासावर चर्चा करून ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागची १० वर्ष आपण आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय. परंतु योगसाधना म्हणजे केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून, योगसाधना हा आपल्या जीवनशैलीचा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. नेमकी ही जीवनशैली कशी अंगिकारावी ..
पावसाळ्यात मान्सूनपूर्व आणि दरम्यानही पश्चिम रेल्वे मार्गातील भुयारी गटारांच्या स्वच्छतेवर आता कॅमेराची नजर ठेवली जाणार आहे. नेमके काय आहे हे तंत्रज्ञान ? पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली माहिती...
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा कशासाठी? काय आहे महापालिकेचं पक्षीय बलाबल?..
कोणत्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलंय? जागावाटपाची समीकरणं काय आहेत? बिहारच्या राजकारणात काय घडतंय?..
२० जून २०२५
”‘इब्लिस’ म्हणजे नेमकं काय? दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचा अंतर्मुख करणारा संवाद”⸻ Maha MTB..
Israel-Iran युद्ध सुरू झाले! Iranच्या अण्वस्त्रांची ठिकाणे उध्वस्त झाली? काय घडलं? | Donal Trump..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
१८ जून २०२५
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या नाराजीच्या बातम्या चुकीच्या असून मी नाराज नाही असे ते म्हणाले. सोमवार, २३ जून रोजी त्यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला...
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआई) ने डॉ. अजित पाठक यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे...
Strait of Hormuz : इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर चवताळलेल्या इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या दहा शहरांवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला आहे. यानंतर इराण कच्चे तेल आणि वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता इराणच्या कायदेमंडळाने होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदी निर्णयाला मान्यत..
होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, अशी जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केली आहे. एकीकडे मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चा सुरु असताना या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे...
"उबाठा सेनेची अवस्था धोकादायक आणि जिर्ण!" मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांची टीका शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला...