२३ जून २०२५
काश्मिरी विद्यार्थी शिक्षणासाठी इराणलाच का जातात?..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जनरल आसीम मुनीर यांच्याशी चर्चा करताना आम्हाला इराणविरोधात हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची मदत लागणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जनरल आसीफ मुनीर कुणाची बाजू घेणार?..
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा! शरद पवारांचं टेन्शन वाढलं?..
धारावीत सुमारे ५,००० ते ६,००० उद्योग प्रकल्प चामडी उद्योगाशी संबंधित विविध कामांमध्ये गुंतलेली आहेत. धारावीतील चर्मोद्योग व्यावसायिकांनीही आता धारावी पुनर्विकास प्रकल्पात आपला सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुनर्विकासावर चर्चा करून ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागची १० वर्ष आपण आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय. परंतु योगसाधना म्हणजे केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून, योगसाधना हा आपल्या जीवनशैलीचा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. नेमकी ही जीवनशैली कशी अंगिकारावी ..
पावसाळ्यात मान्सूनपूर्व आणि दरम्यानही पश्चिम रेल्वे मार्गातील भुयारी गटारांच्या स्वच्छतेवर आता कॅमेराची नजर ठेवली जाणार आहे. नेमके काय आहे हे तंत्रज्ञान ? पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली माहिती...
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा कशासाठी? काय आहे महापालिकेचं पक्षीय बलाबल?..
कोणत्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलंय? जागावाटपाची समीकरणं काय आहेत? बिहारच्या राजकारणात काय घडतंय?..
२० जून २०२५
”‘इब्लिस’ म्हणजे नेमकं काय? दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचा अंतर्मुख करणारा संवाद”⸻ Maha MTB..
Israel-Iran युद्ध सुरू झाले! Iranच्या अण्वस्त्रांची ठिकाणे उध्वस्त झाली? काय घडलं? | Donal Trump..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
१८ जून २०२५
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
मुंबईत 'ब्राॅन्झबॅक ट्री स्नेक' म्हणजेच रुका किंवा रुखई या सापाची नवीन प्रजात सापडण्याची शक्यता संशोधनाअंती व्यक्त करण्यात आली आहे (new species of bronzeback)...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील बफर झोन मधील एका गावात काळ्या रानकुत्र्याचे दर्शन घडले आहे. पर्यटक दिग्विजय पाटील यांना या रानकुत्र्यांचे दर्शन घडले melanistic dhole (wild dog)...
भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील १० वर्षांत ₹२.५ ते ₹३ लाख कोटींच्या टनेल (भुयारी मार्ग) प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी दिली. ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथे आयोजित ‘सस्टेनेबल टनेलिंग फॉर बेटर लाईफ’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते...
शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा एकदा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, यासाठी त्यांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त केले जाणार नसून, पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ही जबाबदारी ऑनलाइन पद्धतीने पार पाडावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त भव्य नाट्य-संगीत सादरीकरणाचे आयोजन दि. २६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे करण्यात आले आहे."..