१३ जून २०२५
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून झालेल्या अपघातात पनवेलच्या मैथिली पाटील या तरुणीचा करुण अंत झाला आहे. अवघे २२ वर्षे वय असलेली मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती...
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी सोनघरे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या विमानात ती फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिने बुधवारी आईवडीलांचा निरोप घेतला खरा पण तो निरोप शेवटचा ठरला. विमान दुर्घटनेत रोशनीने ..
१० जून २०२५
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य ..
०९ जून २०२५
मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातामुळे संपूर्ण राज्य हळहळत असताना आता या अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत...
(Yogayatan Jankalyan Trust) गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण आणि सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या योगायतन जन कल्याण ट्रस्टने या वर्षीही त्यांच्या वार्षिक 'मोफत पुस्तक वितरण मोहिमे' अंतर्गत मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३००० मुलांना शैक्षणिक पुस्तकांचे ..
कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असलेले ६ प्रवासी खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे...
०८ जून २०२५
- पुराव्यांसह खोडून काढले सर्व आरोप - ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख - लेखाची सुरुवात गडचिरोली दौर्यापासून..
०७ जून २०२५
मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसला असून पुढील ३ ते ४ तास वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढच्या काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे...
०५ जून २०२५
मुंबई विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रातर्फे २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पारंपरिक हिंदू विचार, संस्कृती, संगीत आणि मंदिर व्यवस्थापन यांसारख्या विषयांत गाढा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही ..
०४ जून २०२५
पहिल्या पावसात मुंबई पाण्यात गेली आणि नालेसफाईचा फुगा पुन्हा फुटला. चौफेर टीका झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर गाळ उपसा सुरू करत, बुधवारअखेर ८२.३१ टक्के गाळ उपसल्याचा दावा केला आहे...
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच जाहीर झाला. पण, या अहवालातील निष्कर्षांकडे केवळ लोकसंख्यावाढीच्या दृष्टिकोनातून न बघता, यामागील झुंडीचे धर्मांध राजकारण समजून घेणेही ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
नाटक म्हटले की साधारण रंगमंच, त्यावर उभारलेले एक विश्व आणि त्या विश्वात रमणारे आणि रमवणारे कलाकार आणि प्रेक्षक. पण, हे सगळे नसतानाही निसर्गाच्या सान्निध्यात उत्तम कलाकृती जन्म घेत असतात. याचाच अनुभव नुकताच ‘थिएटर टुरिझम’च्या माध्यमातून घेतला. या नवसंकल्पनेचे हे अनुभवकथन.....
‘स्पायडर वेब’ नावने युक्रेनने रशियाच्या अंतर्गत भागांत हल्ले करून जगभरातील युद्धतज्ज्ञांना चकित केले आहे. या हल्ल्यामध्ये रशियाची असलेली ‘एस-४००’ प्रणाली सपशेल अपयशी ठरली. त्यापेक्षा अधिक अपयश हे रशियाच्या गुप्तचर संस्थेचे. युक्रेनचे हल्ले परतवायला रशिया का अपयशी ठरली याचा घेतलेला आढावा.....
महाराष्ट्रासारख्या प्रभावशाली आणि विविधतेने नटलेल्या राज्यात सुरक्षेबाबत सामाजिक जागृती करण्याची पूर्वीपेक्षा जास्त निकड आहे. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सैनिक आणि धोरणकर्त्यांची जबाबदारी आहे; ही पारंपरिक विचारसरणी आता पुरेशी नाही. आजचे धोके संमिश्र आहेत. आजचे धोके आणि त्या धर्तीवर महाराष्ट्राला नागरिकांना साक्षर करून राष्ट्रीय सुरक्षेमध्ये त्यांचा सहभाग कसा वाढवता येईल, याचा घेतलेला आढावा.....
अंतराळाचे आकर्षण मानवाला सुरुवातीपासूनच होते आणि आजही आहे. यासाठीच विविध मोहिमा जगभर आखल्या जातात. अंतराळातील मोहिमांसाठी भारताची ‘इस्रो’ ही संस्था म्हणजे आदर्शत्वाचे उत्तम उदाहरण ठरावे! जगाला अचंबित करणार्या अनेक मोहिमा ‘इस्रो’ने लीलया पूर्ण करून अंतराळ क्षेत्रातील भारताची क्षमता सिद्ध केली आहे. तीच परंपरा पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला हे अंतराळात झेपावणार आहेत. त्यांच्या या मोहिमेचा आणि त्यासाठीच्या तयारीचा घेतलेला आढावा.....
ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना काय करता येईल या साठी रेल्वे प्रवासी संघटनेची गोलमेज परिषद शनिवार, दि.१४जून रोजी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती...