"ई- भूमीजन" करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप "ई पास" देऊ शकले नाहीत.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 3, 2020
त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा!
चाकरमान्यांबाबत मा. मुख्यमंत्री घोषणा करणार होते...एसटीच्या गाड्या सोडणार होते..कधी?
कोकणी माणसाचा अंत पाहू नका!
(1/2)
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा कोणताही निर्णय राज्य सरकारने न घेतल्याने त्यांचे प्रचंड हाल सुरु..14 दिवस कोरंटाईन व्हायचे?आता अवघे 2 दिवसच प्रवास करता येणार ?आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यात पास द्या किंवा अन्य व्यवस्था करा- पोलीस आयुक्तांची मी भेट घेतली pic.twitter.com/KckxldhJ9t
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 4, 2020