२८ मे २०२५
आज जगाची नजर भारतावर आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचे जे धाडसी पाऊल उचलले ते सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मात्र दहशतवाद पाकिस्तानच्या डीएनए मध्ये खोलवर रुजलेला आहे, काही तुरळक कारवायांनी तो संपवता येणार नाही, ..
भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे बुधवारी इटलीला आगमन झाल्यानंतर, शिष्टमंडळाने रोममध्ये इटलीच्या सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण समितीच्या अध्यक्षा स्टेफानिया क्रॅक्सी यांची भेट घेतली...
अमेरिकेने परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नियम अधिक कठोर केले आहेत. नवीन विद्यार्थ्यांच्या व्हिसा मुलाखती तात्पुरत्या थांबविण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे भारतासह अनेक देशांतील विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे...
पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर ..
सर्वोच्च न्यायालयाने अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना मिळालेल्या अंतरिम जामिनाची मुदत वाढवली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अली खान महमूदाबाद यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर ..
कॅन्ट परिसरात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या चार बांदलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळ्यात एटीएसला यश आले आहे. १२ वर्षांपासून हे घुसखोर भारतात राहत होते दिल्ली पोलीस प्रशासनाच्या एएटीएसने या बांगलादेशी घुसखोरांना पकडले आहे. त्यांच्याकडे बांगलादेशी ओळखपत्रे ..
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चार राज्यांमध्ये - गुजरात, राजस्थान, पंजाब तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये आजपासून नागरी संरक्षण मॉक ड्रिल पुन्हा सुरू होणार आहेत...
स्वतःची गुड्डू, अशी ओळख सांगत. हिंदू असल्याचे भासवत पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार अफझल हुसेन या आरोपीने केला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील मीरगंज येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी ..
भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफने ऑपरेशन सिंदूरचा एक नवा व्हिडिओ प्रसिध्द केला आहे. ज्यात भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळ कसे अचूक लक्ष्य करून हल्ले केले हे दाखवले आहे. पाकिस्तानच्या या तळांद्वारे दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत ..
पाकिस्तानच्या भारताविरोधात कुरापती पुन्हा एकदा जगापुढे उघड झाल्या आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाने आता भारतीयांच्या जीवाशी खेळण्याचा आणखी एक काळा कारनामा केल्याचे उघड झाले आहे. एका भारतीय विमानाला आपत्कालीन लँडींग करण्यासाठी हवाई मार्ग वापरण्यास ..
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या देशाबाहेरील तसेच, देशांतर्गत देशविरोधी शक्तींसाठी सरकारने ते तयार ठेवले आहेत...
जगभरातील विद्यापीठं ही खरं तर ज्ञानार्जनाचा अथांग पसरलेला महासागरच. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशादिग्दर्शनाचे महत्कार्य या विद्यापीठांच्या माध्यमातून अगदी प्राचीन काळापासून अविरतपणे सुरू आहे. पण, सध्या विशेषकरून अमेरिकेतील विद्यापीठे हे विद्यार्जनापेक्षा विरोध प्रदर्शनाची केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाल्याचे दिसून आले. या विद्यापीठांत वारंवार इस्रायलविरोधी आणि पॅलेस्टाईन-‘हमास’च्या समर्थनार्थ होणारी नारेबाजी, आंदोलने यामुळे परिस्थिती चिघळली. परिणामी, ट्रम्प सरकारनेही गेल्या ..
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. गौरी गोडसे आणि न्या. सोमाशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नुकतेच खदिजा शेख या विद्यार्थिनीच्या वकिलाला तिच्या जामिनासाठीचा अर्ज तातडीने दाखल करण्यास सांगितले. "या विद्यार्थिनीला परीक्षेला बसता येईल, यासाठी हा अर्ज आम्ही आजच मंजूर करू,” असेही न्यायालयाने आश्वासन दिले. तसेच, न्यायालयाने म्हणे सरकार आणि महाविद्यालयाला फटकारले की, विद्यार्थिनीला सुधारण्याची संधी द्या. तिला गुन्हेगार का ठरवता? थोडक्यात, भारताची निंदा पाकिस्तानीचे पाय चाटूनही खदिजा आता निष्पाप रस्ता ..
शिक्षण आणि वसाहतवाद यांचा विचार एकत्रितपणे करायचा असेल, तर भारतीय संदर्भात हा विचार ब्रिटिशांच्या राजवटीपुरता मर्यादित ठेवता येत नाही. भारतीय इतिहास आणि विज्ञानाची परंपरा पाहता, आपल्याला एतद्देशीय हिंदू समाजाच्या उत्थानाचा आणि पतनाचा जो स्वाभाविक कालक्रम लक्षात येतो, त्याचा परिवर्तन बिंदू साधारण बाराव्या शतकात झालेल्या इस्लामी आक्रमणाशी जोडता येतो. भारतीय ज्ञानपरंपरा ही जर इथल्या ऐहिक प्रगतीचा मूलाधार मानली, तर तिच्यातील परिवर्तने, अधोगती आणि कालानुक्रमे विस्मृती ही केवळ ब्रिटिश राजवटीचा परिणाम म्हणून ..
जगदंबेच्या लीला अपरंपार आहेत. तिच्या पराक्रमाच्या अनेक कथा सर्वांनाच ज्ञात आहेत. जशा तिच्या पराक्रमाच्या कथा आहेत, तशाच भगवान महादेवांना प्राप्त करण्यासाठी केलेल्या व्रतवैकल्यांच्या कथाही सुमधुर आहेत. शक्तीउपासनेमध्ये श्री ललिता सहस्त्रनाम, श्री दुर्गा सप्तशती आणि सौन्दर्यलहरी या ग्रंथांना विशेष महत्त्व. त्यापैकी श्री ललिता सहस्त्रनामाच्या उत्पत्तीचा हा कथाभाग..