इस्रायल-गाझा संघर्ष दीर्घकाळ चालू असून, आता त्याची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच दि. 9 जून रोजी गाझाला कथित मानवतावादी मदत घेऊन निघालेल्या ‘फ्रीडम फ्लोटिला कोएलिशन’ अर्थात ‘एफएफसी’ गटाच्या नौकेवर इस्रायली नौदलाने कारवाई केली. त्या नौकेवर स्वीडिश तथाकथित पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग आणि तिचे 11 सहकारी उपस्थित असल्याने याची दिवसभर अनेक माध्यमांवर चर्चा सुरू होती. याबाबतची माहिती जहाजावर असलेल्या युरोपियन संसदेच्या सदस्या रिमा हसन यांनी दिली.
Read More
(Akashwani Amdar Nivas) मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ६१ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
कर्ज देऊन, पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पांची आमिषे दाखवून जगभरातील छोट्या, कमकुवत देशांच्या अंतर्गत राजकारणात शिरकाव करणे, ही चीनची तशी जुनीच खोड. १९५० साली तिबेट गिळंकृत केल्यापासूनच तेथील पिढीला तिबेटी संस्कृतीपासून दूर ठेवण्याकरिता ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरुच आहेत. आता तिथे अभ्यासक्रमाची पुस्तके बदलण्यासह इतर अनेकविध पद्धती चीन अवलंबत आहे. फेब्रुवारीमध्ये जिनिव्हा शिखर परिषदेदरम्यान, नामकी या तिबेटी कार्यकर्त्याने आरोप केल्यानंतर या गोष्टी उघडकीस आल्या. तिबेटच्या भावी पिढ्यांनी च
‘मातृशक्तीचा जागर आणि कॅन्सरमुक्त राहो प्रत्येक घर’ हे ब्रीदवाक्य घेऊन सेवाकार्य करणार्या नवी मुंबईच्या डॉ. दिपाली बापूराव गोडघाटे यांच्या सम्यक विचारकार्यांचा मागोवा घेणारा हा लेख...
कर्नाटकातील मंगळुरूमधील बोलियारू गावात भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर कट्टरपंथी जमावाने धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हरीश अंचन (४१) आणि नंदकुमार (२४) या दोन भाजप कार्यकर्त्यांना शपथविधी समारंभाच्या संध्याकाळी सुरू असलेल्या उत्सवामध्ये सहभागी झाले होते. याचाच राग म्हणून २०-३० जणांच्या कट्टरपंथी जमावाने भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला.
राजस्थानमधील कोटा येथील भाजप कार्यकर्त्याला कट्टरपंथीयांनी 'सर तन से जुदा' अशी धमकी लिहून एक पत्रक घरावर लावले. हे पोस्टर कोटा येथे राहणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच्या दारावर चिकटवलेले आढळले आहे, ज्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला 'अल्लाहच्या लोकांकडून' 'शिरच्छेदन' करण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र मिळाल्यानंतर खळबळ उडाली, त्यानंतर हिंदू कार्यकर्त्यांनी विरोध केला.
नुकतीच ‘नोबेल शांतता पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. इराणमधील महिला अत्याचाराविरुद्धचा लढा आणि सर्वांसाठी मानवाधिकार व स्वातंत्र्याचा प्रचार, पुरस्कार करण्यासाठी त्यांना यंदाचे ‘नोबेल’ जाहीर झाले आहे.
मध्यप्रदेशातील आगर येथील आयुष जाडम या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याबद्दल इस्लामवाद्यांनी दि. २० जुलै रोजी हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष उज्जैन रोडवरून जात असताना १०- १२ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
'सामाजिक कार्यकर्त्या’ मेधा पाटकर यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकी प्रकरणी मध्य प्रदेशात औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेधा पाटकर आणि इतर अनेकांवर आदिवासी मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या संदर्भात मेधा पाटकर आणि अन्य ११ जणांविरुद्ध मध्य प्रदेशातील बारवानी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
‘उठा’ जेव्हा म्हणतात की, “मी धूर्त आहे, मी फसणार नाही,” त्यावेळी भोळ्या असणार्या बाळासाहेबांच्या भोळेपणाचा फायदा कुणी घेतला, हे ‘उठां’ना सांगायला हवे. बाळासाहेब भोळे होते, म्हणून त्यांना कुणी फसवत होते का?
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षावरील नाराजी व्यक्त केली आहे. एका खाजगी कार्यक्रमादरम्यान रतलाममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. काँग्रेससाठी ही देशातील शेवटची निवडणूक असेल आणि त्यात पक्ष यशस्वी न ठरल्यास तो पुनरागमन करणार नाही, असे ते म्हणाले. सर्वात जुन्या असलेल्या या पक्षाला भविष्यात कार्यकर्ते मिळणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. पक्षात कार्यकर्ते स्वतंत्रपणे काम करत असल्याचे पाहून आपण
प्रतिक्रियावादी पक्ष बनण्यापेक्षा क्रियावादी पक्ष झाले पाहिजे आणि क्रियावादी पक्ष व्हायचे असेल आणि महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर भविष्यकाळातील महाराष्ट्र कसा असेल, याचा आराखडा समोर ठेवला पाहिजे. ज्याला ‘व्हिजन डॉक्युमेंट’ म्हणतात.
उत्तर प्रदेशमधील काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी राजस्थानमधील बेरोजगार तरुणांना मारहाण केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशामध्ये प्रियांका गांधी काॅंग्रेसच्या प्रभारी आहेत. राजस्थानमधील बेरोजगार तरुण त्यांना भेटण्यासाठी लखनऊला आले होते.परंतु, त्यांना कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रोखले आणि संगणक पदवीधर युवकांना मारहाण केली.
अनेकदा मारामारीचे प्रसंगही या महिला कार्यकर्त्यांवर आलेले आहेत. कधी पोलीसच सामील असल्याने कारवाई होत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः नशाबाजीची तस्करी व विक्री थांबवणे, माल हस्तगत करून तो नष्ट करणे, अशी कामे केली आहेत, हे त्या अगदी सहजगत्या सांगत होत्या. त्या कथनात कुठलाही अभिनिवेश होता की, कसला अभिमान. केवळ ही विषवल्ली अरुणाचलच्या मातीतून पूर्णपणे निपटून टाकणे, या एकाच उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या या महिला कार्यकर्त्यांना भेटून मी अगदी धन्य धन्य झाले होते.
कोरोनाने बळी गेलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबाला ५० लाखांची आर्थिक मदत करावी, अशी विनंती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
माझी पिढी जी, ८० च्या दशकात मुंबईत, पार्ले भागात शाखा,नगर,भाग स्तरावर काम करीत होती त्यांच्यासाठी रमेशजी, बिमलजी हे उदाहरण स्वरूप होते. मी आदर्श म्हणणार नाही कारण संघात ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या आचरणातून उदाहरण ठेवत असतात. संघानुकुल जीवन पद्धती असा शब्दप्रयोग तेव्हा खूप ऐकायला मिळाला. त्याचे या दोघांव्यतिरिक्त आणखीन एक उदाहरण म्हणजे कै. सुरेंद्र थत्ते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे लोक मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती
अराजकवादी ‘अँटिफा’ला ‘दहशतवादी’ ठरवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला कायद्याचा आधार घ्यावा लागेल.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ मध्ये २६२.२८ कोटी रुपये शिल्लक
‘भूतदया जोपासा’ असे सांगणारे आणि ती दैनंदिन जीवनात पदोपदी जगणारे यांमध्ये तसे बरेच अंतर. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईच्या भांडुप उपनगरातील प्राणीमात्रांची संरक्षणकर्ती निशा कुंजू...
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या अग्रणी विद्या बाळ यांचे गुरुवारी सकाळी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. त्यानिमित्ताने विद्याताईंच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याबरोबरच, महाराष्ट्रातील तसेच पाश्चात्य स्त्रीमुक्ती चळवळीचा या लेखाच्या माध्यमातून घेतलेला हा धांडोळा...
आरोपपत्र दाखल केले म्हणजे गुन्हा सिद्ध होत नाही. मग हाच न्याय दाभोळकर, पानसरे यांच्या कथित हत्यार्यांनाही लावायला नको का? त्यांना अटक केली तेव्हापासून या तरुणांनीच खून केला, असा निर्णय जाहीर करून, हिंदुवादी संस्थांना झोडपणारे हेच लोक आहेत. गौरी लंकेश यांचा खून झाल्यानंतर थोड्या वेळातच, संघानेच गौरी यांचा खून केला, अशा आरोळ्या ठोकणे सुरू झाले होते.
सरसंघचालकांवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी लोकशाहीत करता येणे शक्य आहे. पण, ज्या नक्षल्यांचे समर्थन प्रकाश आंबेडकर करतात त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांचे काय?
‘प्रत्येक डाव्या विचारांचा माणूस नक्षलवादी नसतो,’ असे म्हणून सहानुभूती मिळविण्यापर्यंत डावी चळवळ मागे रेटली गेली आहे. आजची कारवाई अनेकांचे बुरखे फाडणारी आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी एक कार्यकर्ता जीवावर उदार झाला.