लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे ठोस मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना सविस्तर निवेदन सादर केले.
Read More
यापुढे १० लाख किमतीपर्यंतच्या विकासाच्या कामांचे महिला सहकारी संस्थांना वाटप करण्याचा शासनाचा विचार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ८ जुलै रोजी विधानसभेत सांगितले.
०२४मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवार, दि. २५ जून रोजी फेटाळून लावली. चेतन अहिरे यांनी वंचित पक्षाचे अध्यक्ष वकिल प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५ लाखांहून अधिक मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'नरेंदर - सरेंडर ' या विधानावर भाजप आता आक्रमक झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी इतिहासात शरणागती पत्करली आहे.
(Harshad Prakash Karkar left UBT and joined Shiv Sena) मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर यांनी उबाठाला 'जय महाराष्ट्र' करीत शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कारकर यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी शिवसेनेत प्रवेश केला.
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था आणि शिक्षकांनाही आता कामगार विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी दिले.
जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
(Cashless Treatment for Accident Victims) अपघातग्रस्त रुग्णांना आता यापुढे १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवार, दि. १८ एप्रिल रोजी याबाबत घोषणा केली आहे. रुग्णांना वेळेवर दर्जेदार, तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देशही त्यांनी दिले.
सिंधुदुर्ग येथे प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे सध्या खळबळ उडाली असून यात उबाठा गटाचे नेते वैभव नाईक यांचा हात असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी शुक्रवार, १८ एप्रिल रोजी केला.
सिद्धीविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या युवकाची हत्या घडली तेव्हा आरोपी सिद्धेश शिरसाट उबाठा गटातच होता. वैभव नाईक यांच्याबरोबर आरोपीचे कितीतरी फोटो आहेत, असा पलटवार आमदार निलेश राणे यांनी मंगळवार, १५ एप्रिल रोजी केला.
क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आली आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवार, ११ एप्रिल रोजी पुण्यातील फुले वाड्यासमोर आंदोलन करण्यात आले.
मुंबई : "सध्या नरेटीवचे युग आहे. भारताच्या इतिहास व संस्कृतीविषयी खोटे पसरवणे हे या नरेटीव्हच्या माध्यमातून सुरू असते. मात्र हिंदुत्व हे आजही प्रासंगिक आहे. राष्ट्रविचारी नरेटीव्ह सेट होणे आवश्यक आहे. आपल्याला असा विचार करणारी पिढी घडवायची आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
मुलुंड पश्चिम येथील एम.टी. अगरवाल रुग्णालयाचे खाजगीकरण तातडीने थांबवा, अशा मागणीचे पत्र नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना लिहिले आहे.
( Congress intention to change the Constitution for Muslim reservation Union Minister Jagat Prakash Nadda in rajysabha ) कर्नाटकात काँग्रेस सरकारने दिलेले मुस्लिम आरक्षण हे संविधानविरोधी असून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचा आणि संविधान बदलण्याचा काँग्रेसचा हेतू आहे, अशा शब्दात राज्यसभेचे सभागृह नेते केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेसला सोमवारी खडसावले.
वनविभागाच्या कक्षेत राहूनही वन्यजीव आणि समाजमन यांचा सारासार विचार करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्याविषयी...
महिला धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना संघटनात्मक बांधणीचे काम देऊन संघटन प्रभारी पद देण्यात आले होते. लवकरच ते मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून जबाबदारी स्वीकारतील.
(CM Devendra Fadnavis) “राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसांत मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शौर्य आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन महादजी शिंदे आणि शिंदे घराण्याने असाच इतिहास घडवला असून तो पुढे आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण आणि पूर्वोत्तर विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी केले आहे.
(NDA) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी बुधवारी दुपारी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) घटकपक्षांची बैठक पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी नेते नाराज आहेत. त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. रविवार, २२ डिसेंबर रोजी ओबीसी आंदोलक प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली.
नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आयएनएलडी प्रमुख ओमप्रकाश चौटाला ( Omprakash Chautala ) यांचे शुक्रवारी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नागपूर : ज्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही ते लोक पक्षाचे आणि संघटनेचे काम करणार आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, शुक्रवार, २० डिसेंबर रोजी आमदार विजय शिवतारे, नरेंद्र भोंडकर आणि प्रकाश सुर्वेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
(CM Devendra Fadnavis) राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दि. ११ ते १२ डिसेंबर दरम्यान पहिला दिल्ली दौरा केला. या दौऱ्यावर असताना त्यांनी दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. या भेटीत त्यांनी निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.
मुंबई : मुंबै बँक, रायगड बँकचे संचालक व ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष आणि भाजपचे मुंबई उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ( MTB ) स्पेस सेलिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह रविंद्र जाधव यांनी त्यांच्या दहिसर कार्यालयात भेट देत ‘निवडक कालजयी सावरकर’ पुस्तक देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली : काँग्रेस ( Congress ) आणि अराजकतावादी सोरोस यांच्या संबंधांची चौकशी होणे आवश्यक असून देशाला अस्थिर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा घणाघात केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी मंगळवारी राज्यसभेत केला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले असून महायुतीच्या पारड्यात बहुमताचे दान जनतेने दिले आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे सत्तासोपान महायुतीच चढेल, हे निश्चित केले. असे असले तरी, या निवडणुकीत अनेक मातब्बरांना पराभवाची चवही चाखावी लागली आहे, तर अनेक पक्षांना स्वतःचे खातेही उघडता आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीलादेखील ( VBA ) या विधानसभा निवडणुकीत फार करिष्मा दाखवता आलेला नाही. या विधानसभेसाठी २०० जागी उमेदवार उभे करूनदेखील वंचितच्या पारड्यात
नवी दिल्ली : मानक कार्यप्रणालीचा (एसओपी) भाग म्हणून केवळ उबाठाप्रमुख उध्दव ठाकरेच नव्हे तर यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचीही विमाने आणि हेलिकॉप्टर तपासले ( Helecopter Checking ) गेले होते, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे.
Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे येथे राज्य होते. आपण संभाजी महाराजांचा आदर करत पुणे शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव द्या, औरंगाबाद शहराचे नाव औरंगाबादच असू द्या अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केली. ते वाशिमच्या रिसोड शहरात विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत गोळे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आले असता त्यांनी प्रतिपादन केले.
राज्याचे ज्येष्ठ मंत्री शरद पवार यांचे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला. मात्र आता हाच दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यांनी १८ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमाशी संवाद साधत असताना प्रतिक्रिया केली आहे. ते म्हणाले की, शरद पवार १९८८-९१ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी दुबई येथे जाऊन दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती, असे सांगण्यात आले.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी होण्याची चर्चा सुरु आहे. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष मिळून ही तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते. दरम्यान, या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंना घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे राजू शेट्टींनी म्हटले आहे. त्यांनाटीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्ता मेळाव्यातून बाहेर पडताच मनसेचे दोन गट आमनेसामने आले आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. मनसेने जाहीर केलेल्या विधानसभेच्या उमेदवारीवरून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, अशा आशयाचे बॅनर वंचित बहुजन आघाडीकडून लावण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरु केली असून ते राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जात आहेत.
मराठा आणि कुणबी हे दरोडेखोर आहेत का? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना केला आहे. मराठा आणि कुणब्यांपासून सावध रहा, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खलनायक करुन त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
देशात ४००चा आकडा पार करण्याचा नारा खरा ठरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तर पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. आम आदमी पक्षदेखील लोकसभेत आपले खाते पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस २०२२च्या विधानसभा निवडणुकीत आपला गमविलेला जनाधार पुन्हा मिळवून राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत पक्ष बनण्याचा प्रयत्न करत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोग केले जात आहेत. वेगवेगळे विषय दिग्दर्शक, लेखक मांडताना दिसत आहेत. अशातच आता ‘शक्तिमान’ (Shaktiman) या चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे नवा प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून यावर बालकलाकार त्याच्या वडिलांना “बाबा तु होऊ शकतोस सुपरहिरो” असे म्हणताना दिसत आहे. त्यामुळे बाल प्रेक्षकांसाठी हा खास चित्रपट असणार हे निश्चित झाले आहे. तसेच, अभिनेता आदिनाथ कोठारे या चित्रपटात सुपरहिरो असणार (Shaktiman') अशा काहीशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘घिल्ली’ (Ghilli) चित्रपट चक्क २० वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने पुन्हा एकदा कोटींच्या घरात अवघ्या दोन दिवसांत कमाई केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी जास्तीतजास्त मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी पन्नाप्रमुखांना भाजपने निर्देश दिले आहेत.
सनातनद्वेषातूनच द्रमुकचा जन्म झाला आहे. मात्र, या सनातनद्वेषी पक्षाला तामिळी जनता आता कंटाळली असून त्यांचा द्रमुकचा रोष भाजपकडे सकारात्मक पद्धतीने वळतो आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका मुलाखतीत केले आहे.
महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेच्या जागेचा प्रश्न सुटला असला तरी काँग्रेसमधील अंतर्गत वाद अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. यातच काँग्रेस नेते विशाल पाटील सांगलीतून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशाल पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याची माहितीही पुढे आली आहे.
काँग्रेस पक्ष नेहमीच आंबेडकर परिवारावर अन्याय करतो, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही भाष्य केले. त्यांनी रविवारी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी पुन्हा प्रकाश आंबेडकरांना युती करण्याची साद घातली आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अर्ज मागे घेण्यापर्यत वेळ आहे अस त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशुन म्हटलं आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं.
ओबीसी बहुजन पार्टीने लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, ९ उमेदवारांच्या नावांची घोषणा शुक्रवार, दि. २९ मार्च रोजी केली. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर आणि कोल्हापुरातून शाहु महाराजांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली असून लोकसभेत अपक्ष उमेदवार न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, सगे-सोयरे याला विरोध करणाऱ्यांना पाडा, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. तसेच, मी माझी जात राजकारणाच्यासमोर आणू शकत नाही, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले आहे.
मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांच्याकडून उमेदवारी मिळविण्याकरिता विविध पक्षांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. आता वसंत मोरे यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यात आली आहे. दादर येथील राजगृह येथे वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पुणे लोकसभा उमेदवारीबाबत खलबतं सुरू आहेत.
वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या घराणेशाहीवर टीका केली ते म्हणाले की, "ठाकरे-पवारांना 'वंचित'चा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता, त्यांची घराणेशाही वाचवण्यास आम्ही नकार दिला आहे"
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन राजकीय समिकरण उदयास येत आहे. वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी महासंघासोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे. याविषयीची शक्यता खुद्द वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीच बोलून दाखवली आहे.