गोहत्या आणि गोमांस तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार आगामी अधिवेशनात गोहत्या बंदी विधेयक मांडणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. तसेच गोमांस तस्करीच्या प्रकरणांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) स्थापना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Read More
Beef आसाममधील रोंगाली बिहू उत्सवादरम्यान श्रीभूमी जिल्ह्यातील निलंबझारमधील दत्ता गावात असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराच्या आवारात गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा गोमांस विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रतिबंधित मांस सापडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे.
Beef उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नुकतीच महाकुंभची सांगता झाली आहे. यानंतर आता काही लोक जातीय हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या घराबाहेर गोवंशी प्राण्यांचे मांस फेकून उन्माद करत आहेत. गोवंशी मांसाचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले आढळले आहेत. शहरातील दरियाबाद पोलीस ठाण्याजवळील असणाऱ्या रस्त्यावर आणि नाल्यात एका गोवंशी वासराचे धड पडल्याचे आढळले आहे.
Beef राज्यातील मालेगावमध्ये देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रध्वजाखालीच गोमांस विक्री केल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोहसीन नावाच्या कट्टरपंथी युवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, मालेगावातील पवारवाडीमध्ये ही घटना घडली आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी मनीष ढिलारे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. महापालिकेने २६ जानेवारी रोजी मांस विक्रीवर बंदी घालण्यासंबंधित नोटीस जारी केली होती.
Gujrat मधील अहमदाबादमध्ये एका गोरक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याआधी त्यांनी गोमांस तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गोमांस पकडण्याचा प्रयत्न केल्याने आपल्यावर हल्ला करण्यात आला, अशी पीडित गोरक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रारीत दाखल केली. या प्रकरणात हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गोरक्षकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा मोहम्मद हुसेनसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
Beef Ban आसाम भाजप सरकारने गोमांसवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ४ डिसेंबर २०२४ रोजी याची घोषणा केली. ते म्हणाले की, राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये गोमांसवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोमांसचा वापर करू शकत नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले की, याआधी मंदिराच्या ५ किलोमीटरच्या अंतरावर गोमांस खाण्यास बंदी होती, मात्र आता संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी याप्रकरणात व्यप्ती वाढवली जात आहे.
love Jihad मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका हिंदू मुलीवर लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केले. गर्भपात करत गोमांस खाण्यास आणि नमाज अदा करण्यास जबरदस्ती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तक्रारीनुसार गुरुवारी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिसांनी आरोपी साबीर अन्सारीला अटक केली आहे. लव्ह जिहादची पुनरावृत्ती देशात सुरूच असल्याचे चित्र आहे.
Beef बांगलादेशात ढाका विद्यापीठात हिंदू कॅन्टिनमध्ये एका कट्टरपंथी विद्यार्थ्याने गोमांस (Beef) खाण्याची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेख हसीनांचे सरकार गेल्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.
आसाम येथील कारमेल शाळेत स्थानिक हिंदू विद्यार्थ्यांना गोमांस खाऊ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत कारमेल शाळेच्या प्रशासनाकडे याप्रकरणी तक्रार केली असता, त्यांनी याप्रकरणाची दखल घेण्याऐवजी विद्यार्थ्यांना धमकावले आहे. ही बाब मुलांच्या पालकांना समजताच त्यांनी या घडलेल्या घटनेसंबंधात एफआरआय दाखल केली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली.
Beef ओडिशातील बहरापूर येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात गोमांस (Beef) शिजवल्याच्या आरोपावरून बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्य़ा गटाने कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली. याप्रकरणी आता हिदू संघटना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निदर्शने दाखवत महाविद्यालयाने याविरोधात कारवाई केली आहे. हे प्रकरण ११ सप्टेंबर रोजी रात्री घडली आहे.
Beef Meat Smuggling उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर येथील दोन कट्टरपंथींना गोहत्या (Beef Meat Smuggling) केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिलशाद बेग आणि अरबाज अशी गोहत्या केलेल्या कट्टरपंथी आरोपींची नावे असून आरोपींनी ३२ किलोहून अधिक गोमांस जप्त केले अशी प्राथमिक माहिती आहे. दिलशाद आणि बेग अशी आरोपींची नावे असून शनिवारी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घडलेल्या घटनेत सहभागी असलेला सलमान आणि मोहम्मद शाह याचा मुलगा गुडनू फरार आहे. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही आरोपींनी गोळीबार केला होता. फरार आरोपीच्या शोध सुर
राजस्थानमधील अजमेरजवळ एका बाजारात दि. १९ जून २०२४ मांसाचे तुकडे टाकण्या प्रकरणी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले. सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती बाईकवरून जाताना हे कृत्य करताना दिसतो. हिंदू संघटनांनी त्या मांसाला गोमांस असल्याचे सांगितले आहे. तसेच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बाजार बंद करायला लावला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली.
उत्तर प्रदेशात लव्ह जिहादची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे तरुणाने बिहारमधील एका मुलीला बनावट ओळख सांगून लव्ह जिहादमध्ये अडकवले आहे. तिच्याशी प्रेमसंबंध सुरू केले आणि नंतर तिला बरेलीच्या एका दर्ग्यामध्ये आणले. तिथे तिला बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. त्यानंतर, आरोपीने पीडितेशी निकाह केला. दरम्यान तिला गोमांस खायला दिले.
भाजप खासदार मनेका गांधी यांनी अमूलवर गंभीर आरोप केले असून, ते अमूलने फेटाळून लावले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, एका मुलाखतीदरम्यान मनेका गांधी म्हणतात की, अमूल शेतकऱ्यांना मदत करते यावर मी सहमत नाही. अमूल फक्त गायींचे पालनपोषण करत नाही तर त्यांची विक्री आणि त्यांना मारण्यात मदत करते. त्यामुळे अमूलवर अनेक गाईंच्या हत्येचा आरोप असल्याचे ही त्या म्हणाल्या. गांधी म्हणाल्या की, जैन समाजाची सर्वाधिक लोकसंख्या गुजरातमध्ये आहे, अमूलही गुजरातमध्ये आहे आणि सर्वाधिक गोहत्याही गुजरातमध्ये होतात.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात पोलिसांनी शोध मोहिम राबवून बीफ मार्केट चालवणाऱ्या सर्व २२ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी ९ आरोपींना दि.२६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. साहुन, हारुण, इब्राहिम, सलीम खान, मनान, खालिद खान, हब्बी, सलीम आणि कय्युम अशी त्यांची नावे आहेत. यापैकी कय्युम हा जुना हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
राजस्थानमधील अलवरमध्ये बीफ मार्केटचा खुलासा झाल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे. किशनगडबस येथील रुंध गिडावडा येथील दऱ्याखोऱ्यात हा बाजार सुरू होता. दररोज सुमारे २० गायींची खुलेआम कत्तल होते. ५० गावे आणि सुमारे ३०० दुकानांना बीफचा पुरवठा करण्यात आला.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आधी सुमारे ५०० बिघा जमीन ताब्यात घेण्यात आली आणि त्यानंतर बीफ मार्केट सुरू करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या ७० बिघा जमिनीवर गहू व मोहरी पिकांची लागवड करण्यात आली. बेकायदा बांधकामेही झाली. दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासना
महाराष्ट्र सरकारने नुकताच गोरक्षेचा मुद्दा हाती घेतला असून राज्यात लवकरच गो सेवा आयोगाची स्थापना करण्याचे राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवार, दि. २३ मार्च रोजी खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात महाराष्ट्र गो सेवा आयोग विधेयक विधानसभेत सादर केले आहे.
"रा. स्व.संघ, भाजप ‘जय श्रीराम’ म्हणतो. त्यात फक्त रामाचे नाव आहे, सीतेचे नाही. ते ‘जय सीयाराम’ म्हणूनच शकत नाही. कारण, त्यांच्या संघटनेतही एकही स्त्री नाही,” असे राहुल गांधी म्हणाले. आणि असे म्हणे त्यांना रस्त्यावर भेटलेल्या एका पंडिताने सांगितले. असो. रा. स्व. संघ, भाजपमध्ये महिला नाहीत? राहुल विसरले की काय, भाजपच्या स्मृती इराणी अमेठीमधून निवडणूक लढवणार म्हटल्यावर त्यांनी अमेठीला राम राम ठोकला, नव्हे त्यांच्या भाषेत अमेठीला ‘टाटा टाटा बाय बाय’ केले आणि ते वायनाडला गेले. स्मृती इराणी तर महिला आहेत. मग भाज
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये इम्रान नावाच्या तरुणावर एका हिंदू महिलेला अडकवण्यासाठी आपली धार्मिक ओळख लपवल्याचा, त्यानंतर तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील इज्जतनगर भागात ही घटना घडली आहे.
झारखंडमधील साहिबगंज जिल्हा अनेक कारणांमुळे वादात सापडला आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी क्षेत्र असलेल्या या जिल्ह्यातील कालीबारी दुर्गा मंदिरात गोमांसाचा तुकडा फेकल्याची बातमी समोर आली आहे. या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
आसाम सरकारने तयार केलेला नवा ‘पशुधन संवर्धन कायदा’ म्हणजे अवैध गोहत्याबंदीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. तसेच त्याकडे अर्थव्यवस्थेचा समतोल साधून पशुनियमनासाठी केलेला एक उत्तम प्रयत्न म्हणूनही पाहिले पाहिजे.
‘आसाम गुरे संरक्षण विधेयक, २०२०’ राज्य विधानसभेत सादर
आपण कॉंग्रेस पदाधिकारी असल्याचे सांगत राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला
गोमांस तस्करी करणाऱ्यांना अटक
गायींची कत्तल आणि गोमांसविक्रीचा विषय सध्या देशभरात चर्चेत असतानाच कोकणात अलिबाग शहरात गुरांची कत्तल करून गोमांस विकले गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
हिंदूंच्या धर्मश्रद्धांना लाथाडायचे आणि अहिंदूंच्या धर्मश्रद्धांचा विषय आला की, पाय धरायचे, हीच देशातल्या पुरोगाम्यांची रीत. स्वामी अग्निवेश आणि फराह फैज यांना झालेली मारहाण व त्यावरील पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा यातून पुरोगाम्यांची हीच रीत चव्हाट्यावर आली. यालाच पाखंड म्हणतात आणि पुरोगाम्यांना ते चांगलेच आवडत असल्याचे सिद्ध होते.