दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायामूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी लागलेल्या आगीत सापडलेल्या जळालेल्या नोटांच्या बंडलांमुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. न्यायामूर्ती वर्मा यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन न्यायाधीशांच्या समितीने ६४ पानांच्या अहवालामधून ५५ हून अधिक पुरावे आणि जबाब न्यायालयासमोर सादर केले. त्यानंतर तो सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्यात आला.
Read More
( Pandharpur Corridor work begin in three months Devendra Fadanvis ) “पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्वांना विश्वासात घेऊन करणार असून पुढील तीन महिन्यांत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २९ मार्च रोजी केली.
ठाण्यातील तीन हात नाका, एलबीएसमार्ग येथील रस्त्यावर पडलेल्या एका खड्डयांचे छायाचित्र पोस्ट करत सोशलमिडीयावर आलेल्या तक्रारीचे एमएमआरडीएकडून २४ तासांच्या आत निवारण करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एक हास्यास्पद घटना समोर आली आहे. येथे बेपत्ता मौलानाच्या तपास करत असताना पोलिसांना मौलाना त्याच्या तिसऱ्या बायकोसोबत सापडला. मौलाना बेपत्ता झाल्याची एफआयआर त्याच्या दोन पत्नींनी दाखल केली होती. मौलानाला तीन बायका असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मौलानाला गोंडा येथून सुखरूप शोधून काढले.
तीनचाकी वाहनांच्या व्हॉल्युममध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या क्रिसिल रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. देशांतर्गत तीनचाकी वाहनांच्या या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४० ते ४२ टक्क्याने तीनचाकी वाहनांची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. २०१९ या आर्थिक वर्षी ही वाढ १२ टक्क्याने होत ७ लाख युनिट्सपर्यंत वाढला झाली होती. क्रिसिल अहवालानुसार यंदा ती वाढ ७ लाखांवरून ७.८ लाख युनिट्स पर्यंत वाढ होऊ शकते.
‘थ्री इडीयट्स’ या सुपरहिट चित्रपटातील चतुर रामलिंगम अर्थात सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना ओमी वैद्य केरळी, केन्यन, मल्याळी, आफ्रिकन आहे असे वाटत होते. पण तो एक मराठमोळा कलाकार आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे ओमीने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती. आता ओमी मराठी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ओमीची मराठीतील प्रमुख भूमिका असलेला 'आईच्या ग
'थ्री इडियट्स' या चित्रपटात छोटेखानी परंतु महत्वपूर्ण भूमिका केलेले लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले आहे. आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटात त्यांनी लायब्रेरियन दुबे ही भूमिका साकारली होती. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जर आपण कोणाला विचारले की, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे नियोजन कसे करता, तर आपल्याला काही साचेबद्ध उत्तरं मिळतील. जसे की, नवीन घर विकत घेणे, नवीन कार, मुलांचे शिक्षण किंवा बाहेरगावी फिरायला जाणे. आपल्यापैकी बरेच जणं अशा प्रकारे आपले आर्थिक नियोजन करत असतात. संशोधनातून असे लक्षात आले आहे की, लोक आनंदी परिणामांसाठी योजना आखतात, जेणेकरून त्याचा फायदा निवृत्तीनंतर होतो.
हावडा जिल्हा न्यायालयाकडून अटक करण्यात आलेल्या झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना दहा दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी शनिवारी आमदार इरफान अन्सारी, राजेश कच्छप आणि नमन बिक्सल कोंगारी यांना हावडा येथून अटक केली. त्यांच्या 'एसयूव्ही' गाडीमध्ये मोठी रोकड सापडली होती. ही रोख रक्कम सुमारे ४८ ते ५० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले, मात्र नेमका आकडा सांगितला नाही.
आर्थर डी लिटल यांच्या आव्हालानुसार, २०३० पर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या एक तृतीयांश वाहने दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या नेतृत्वाखालील इलेक्ट्रिक असणार.
समर्थ रामदासस्वामींनी दासबोधाच्या समास १४.३ मध्ये कवित्वाचे चार प्रकार सांगितले आहेत. मनास येईल ते धीटपणे सांगून बळेच कविता रचली, ते ‘धीटकाव्य’ होय. अनेक ग्रंथ पाहून त्यातील काही भाग पाठ करून त्याप्रमाणे रचना असलेली कविता लिहिणे हे झाले ‘पाठकाव्य.’ सरावाने कुठल्याही विषयावर लगेच कविता रचता येते, असे ‘शीघ्रकवित्व’ आल्यावर मनात येईल, त्याविषयावर लगेच कविता करणे याला ‘धीटपाठ काव्य’ म्हणतात.
सोनू सुद बनला त्या तीन अनाथ मुलांचा पालक
आमीर खानच्या ’थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेले सोनम वांगचुक त्यांच्या ‘बॉयकॉट चायना’ घोषणेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्याविषयी...
‘हायड्रो चायना’ आणि ‘थ्री गोरजेस’ या चिनी कंपन्यांची पवनऊर्जा निर्मिती योजनादेखील संशयाच्या भोवर्यात आहे आणि यातूनच भ्रष्टाचाराची आणखी प्रकरणे बाकी असल्याचे स्पष्ट होते. कोरोना महामारी आणि पुढे पाकिस्तानच्या चीनबरोबरील संबंधांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
भारतीय गृहमंत्रालय सीमा व्यवस्थापन खाते, सीमा व्यवस्थापनासंबंधातील मुद्दे हाताळत असते. पण, त्यांचा आवाका प्रभावी व्यवस्थापनाच्या दृष्टीने खूपच मर्यादित आणि अपूर्ण आहे. भारत सरकारला अमेरिकन कार्यपद्धतींचा आणि अनुभवांचा अभ्यास करून तसेच त्यावरून सुयोग्य धडे घेऊन लाभ होईल. अमेरिकन अनुभव भारताच्या परिस्थितीस अनुकूल करून वापरला पाहिजे.
पाथरी संस्थानाने ठोठावले उच्च न्यायालयाचे दरवाजे
मानवी नातेसंबंध, मानवी मूल्यं यांची चिरफाड करणाऱ्या मिखाईलला जगण्याचा तसाही अधिकारच नव्हता. पण, तरीसुद्धा कायदा हातात घेतला म्हणून या तिघी बहिणींना सबळ पुराव्यामुळे शिक्षा झाली. मात्र, रशियाची जनता या बहिणींच्या सोबत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी नुकतेच वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केले. तसेच त्यांच्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाली या निमित्त सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून त्यांनी ‘पुष्कर शो THREE’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले. यामध्ये रविवारी तीन नाटकांच्या प्रयोगातून तीन सामाजिक संस्थाना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली
लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री येत्या ३० एप्रिल रोजी वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यानिमित्ताने, ‘पुष्कर शो THREE’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महोत्सवातील तीनही प्रयोगाचे उत्पन्न सामाजिक संस्थांना दिले जाणार आहे.
बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी वायुसेनेने घुसखोरी केल्यानंतर आता नवी दिल्लीत वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
रोजावातील आर्थिक व्यवस्थेची सनद-सामाजिक करारातील काही अनुच्छेदावरून अंदाज येतो. उदा. -अनुच्छेद ४१- “प्रत्येकाला त्याची खाजगी मालमत्ता वापरण्याचा व उपभोग घेण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक वापर किंवा समाजहित संबंधित प्रकरणात निर्बंधानुसार योग्य नुकसानभरपाई दिल्याचा अपवाद वगळता कोणालाही त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवले जाणार नाही.”
येथील जलपातळी खालावल्याने लोकवर्गणीद्वारा आमदार हरिभाऊ जावळे व येथील सामाजिक कार्यकर्ते ,कृषी उत्पन्न बाजारसमिती यावलचे सभापती भानुदास चोपडे व खरेदी विक्री शेतकरी संघ यावल चे उपसभापती यशवंत तळेले यांच्या पुढाकारामुळे लोकवर्गणीतून ३ लाख २३ हजार रुपये भरुन सुकी धरणातून पाटचार्याद्वारे येथील पाझर तलाव व जुने तलाव आणि विहिर पुनर्भरण करण्यात आले
वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये शहरातील तीन जण बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शहर, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली.
केंद्र सरकारच्या प्रस्तावित तीन तलाक कायद्याविरोधात येथील मुस्लिम महिलांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चानंतर तहसीलदार बी.ए. कापसे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
भरधाव जाणार्या ट्रकने समोरून येणार्या रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील व मुलगी हे तिघे जण जागीच ठार झाले.