Dividends

“कायद्याच्या तुलनेत लहान मुलांचे हित अधिक महत्त्वाचे”; 'मुस्लिम पर्सनल लॉ’च्या विरोधात जाऊन मुंबई हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

“जेव्हा एखादा कायदा अल्पवयीन मुलाच्या कल्याणाच्याआड येतो, तेव्हा त्या कायद्याच्या तुलनेत मुलाचे हित अधिक महत्त्वाचे ठरते”, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय नुकताच दिला आहे. ‘मुस्लिम पर्सनल लॉ’नुसार वडिलांनाच मुलांच्या ७ वर्षानंतर ताबा देण्याची तरतुद असली तरीदेखील न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपीठाने या निर्णयात एका ९ वर्षांच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे दिला आहे.

Read More

१६ वर्षे विभक्त राहिलेल्या दाम्पत्याचा सर्वोच्च न्यायालयात घटस्फोट मंजूर!

एका विभक्त दाम्पत्याला विवाहाच्या ‘अपूरणीय विघटन’ (Irretrievable breakdown of marriage) तत्व म्हणजे पती-पत्नीमधील संबंध इतके ताणले जातात की, ते पुन्हा एकत्र येणे शक्य नसते. या तत्वाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नुकताच घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, “हा वैवाहिक संबध कायम ठेवण्यात कोणताही अर्थ राहिलेला नाही. यामुळे पक्षांमध्ये केवळ वैर आणि मानसिक त्रास सुरू होईल, जे कायद्याच्या दृष्टीने वैवाहिक सुसंवादाच्या नीतिमत्तेच्या विरुद्ध

Read More

धारावीत सर्वेक्षण करून घेणाऱ्या कुटुंबाना विरोधकांकडून दमदाटी कोणाला , विचारून सर्वेक्षणाला माणसं बोलवली? , अज्ञात व्यक्ती समाजमाध्यमात फिरविले जाणारे व्हिडीओ फेक

डीआरपीचे अधिकारी घरातील कर्ते मंडळी घरात नसताना ज्येष्ठ नागरिकांकडून जबरदस्तीने कागदपत्रांवर सही घेत असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. 'अंगठे धरून संमतीच्या फॉर्मवर त्यांचे ठसे घेण्यात आले' असेही वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे. मात्र,व्हिडिओत दिसणाऱ्या कुटुंबीयांशी दैनिक मुंबई तरुण भारतने संवाद साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. "अचानक आलेला घोळका हा कोणाला विचारून तुम्ही सर्व्हेक्षकांना इथे बोलवले? असे म्हणत आमच्यावर धावून आला. मी स्

Read More

रश्मी सलूजा यांनी बर्मन कुटुंबाला फटकारले म्हणाल्या' खोटे आरोप...

गेले काही दिवसांपासून डाबर कंपनीचे संस्थापक बर्मन कुटुंब व रेलिगेअर एंटरप्राईजच्या अध्यक्षा रश्मी सलूजा यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला असतानाच रश्मी सलुजांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले आहे.रश्मी सलूजा व बर्मन कुटुंब यांच्यात रेलिगेअर कंपनीच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणावरून वाद झाला होता. यावर बोलताना,'मी पूर्णपणे स्वतःच्या कामावर आत्मविश्वास बाळगते. बर्मन कुटुंबांनी केलेल्या सगळ्या आरोपांचे खंडन करताना त्या म्हणाल्या, ' संचालक मंडळ व समभागधारकांचा आम्हाला पूर्ण प

Read More

आत्महत्येचा विचार ते राष्ट्रीय पुरस्कारावर नाव, हरहुन्नरी मनोज बाजपेयींबद्दल जाणून घ्या...

बिहार ते मुंबई असा अभिनयासाठी प्रवास करणारे अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा आज ५५ वा वाढदिवस. मनोज वाजपेयी यांचा जन्म २३ एप्रिल १९६९ ला बिहारमध्ये झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या मनोज यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी (Manoj Bajpayee) घरच्यांना आयएसचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे सांगितले होते. पण काही वर्षांनी मातीतला एक उत्तम नट तयार होत त्यांचे हे खोटे एका चांगल्या कारणासाठी हे मात्र सिद्ध झाले. चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारणारे मनोज वाजप

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121