२० जून २०२५
”‘इब्लिस’ म्हणजे नेमकं काय? दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचा अंतर्मुख करणारा संवाद”⸻ Maha MTB..
Israel-Iran युद्ध सुरू झाले! Iranच्या अण्वस्त्रांची ठिकाणे उध्वस्त झाली? काय घडलं? | Donal Trump..
FASTag Annual Pass: वर्षभरासाठी FASTag पास ३ हजार रूपयांत, कुठे आणि कसा मिळणार? | Maha MTB..
Kundmala Bridge Collapse : इंद्रायणीवरील पूल कोसळण्यामागे नेमकं कारण काय? | Maha MTB..
Hindi Language Compulsion: हिंदी भाषेबाबत राज्य सरकारच्या नव्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?..
Keeladi Excavation : MK Stalin यांच्या आरोपांवर सांस्कृतिक मंत्रालयाने काय उत्तर दिले ? Maha MTB..
धर्मांतराच्या दबावाने ऋतुजा राजनेचा मृत्यू! नेमकं प्रकरण काय? Maha MTB..
सेक्युलर ब्रँड नव्हे; हिंदू आत्मशुद्धीचा उत्सव! | Pandharpur Vari | Varkari | Vitthal | Maha MTB..
१८ जून २०२५
अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?..
एक दशकाहून अधिक काळ Keeladi इथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये दुसऱ्या शहरीकरणाच्या खुणा सापडल्या आहेत. या संदर्भात तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरु असलेला वाद नेमका काय आहे? केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने यावर काय प्रतिक्रीया दिली ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
उबाठा गटाची अवस्था धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे, असा घणाघात मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. रविवार, २२ जून रोजी उबाठा गटाचे चांदिवली माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेट्ये यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते...
उबाठा गटाचे चांदिवली विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. रविवार, २२ जून रोजी मंत्री आशिष शेलार आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे...
गेली तीन-चार वर्षे संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे युद्ध क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचे वास्तव जगासमोर आले. गेल्या काही दशकांत युद्ध तंत्रज्ञानात वेगाने बदल झाले. इस्रायल-इराण संघर्ष हे त्याचे उत्तम उदाहरण, यातून भारताला शिकण्यासारखे बरेच काही आहे...
बालनाट्याचे अप्रूप सर्वांनाच असते. लहान-लहान कलाकार मोठाली वाक्ये लक्षात काय ठेवतात आणि सादरीकरणही उत्तम करतात. यामागे त्यांची मेहनत असते. या नाटकांमधून ते जीवनावश्यक मूल्येही शिकतात. नाटकांमधून कोणी काय काय शिकले आणि नाटकामुळे काय बदल घडला, याचा बालकलाकारांकडून घेतलेला आढावा.....
"संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, संगीतामुळे आपल्या संवेदना चिरकाल जीवंत राहतात " असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव २०२५ आणि आशा रेडिओ पुरस्कार २०२५ या कार्यक्रमात ते बोलत होते. दि. २१ जून रोजी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, येथे पार पार पडला. यावेळी महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण आशाताई भोसले, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, ..