२९ जुलै २०२५
Explained : What is Operation Mahadev? Pahalgam attack mastermind killed in big security action..
भारताची युवा बुद्धिबळपटू Divya Deshmukh बनली FIDE Women's World Champion! | Maha MTB..
सह्याद्रीच्या वाघांची आई नेमकी कोण ? | International Tiger Day | sahyadri tiger | Maha MTB..
२८ जुलै २०२५
श्रावणमासात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे? भीमाशंकरला जाणारे एसटीचे मार्ग नेमके कोणते? जाणून घेऊया चला फिरुया एसटीनेच्या दुसऱ्या भागात...
२७ जुलै २०२५
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग ..
भारताच्या प्राचीन इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि दूरदर्शी सम्राटांपैकी एक, राजेंद्र चोल पहिला यांच्या गौरवशाली परंपरेस वंदन करताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये मूल्याचे नाणे राष्ट्राप्रति समर्पित केले. हे नाणे म्हणजे निव्वळ ..
३० जुलै २०२५
अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही ..
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..
आंतरराष्ट्रीय राजकारणातील मैत्रीला अनेक कंगोरे असतात. ती कधीही स्थायी नसते आणि टिकाऊ तर त्याहूनही नसते. जसे वारे वाहतील, तशी ही मैत्री. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये अमेरिका जो रस दाखवत आहे, त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातले प्रमुख कारण आहे की, पाकिस्तानमधल्या चीनच्या अस्तित्वाला धक्का द्यायचा. दुसरीकडे भारताला रशियाशी मैत्री करण्यापासून विचलित करायचे. पण, अमेरिका हेसुद्धा जाणून आहे की, आजचा भारत हा स्वयंसिद्ध भारत आहे. जो भारत कुणाला दबत नाही आणि कुणाला दाबतही नाही...
जसा घोड्यावर नियंत्रणासाठी लगाम कसला जातो, तशीच काहीशी नेत्यांवर लगाम कसण्याची वेळ राज्यातील काँग्रेसवरही ओढवल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीत पुरती दाणादाण उडाल्यानंतर, आता उरलेसुरले नेतेही ‘हाता’तून निसटून जाऊ नये, म्हणूनच त्यांच्यावर ‘जम्बो कार्यकारिणी’चा हा नवा लगाम! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नुकतीच जवळपास ४०० जणांची भलीमोठी राज्य कार्यकारिणी घोषित केली. या कार्यकारिणीत भौगोलिक आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काँग्रेसने केला. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच ..
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..
‘हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही,’ असे परवाच संसदेतील आपल्या भाषणात ठणकावून काँग्रेसला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुनावले आणि कालच मालेगाव बॉम्बस्फोटातील सातही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे काँग्रेसने रचलेले हिंदू दहशतवादाचे कुभांड पुनश्च सिद्ध झाले. एकूणच ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चा, ‘ऑपरेशन महादेव’ आणि मालेगाव स्फोटाचा निकाल ही ‘क्रोनोलॉजी’ बघितल्यास काँग्रेसचा पुन्हा एकदा अवसानघात झाल्याचे दिसते...