ESIC Recruitment 2023 : राज्यात विविध पदांसाठी भरती!

    30-Sep-2023
Total Views | 57
ESIC Maharashtra Region Recruitment 2023

मुंबई :
राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर्मचारी राज्य विमा महामंडळातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत विविध पदांची भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. विविध पदांच्या अर्जप्रक्रियेसाठी अंतिम मुदत दि. ३० ऑक्टोबर २०२३ असणार आहे. त्याचबरोबर, उमेदवारांकडून अर्जशुल्क आकारले जाणार असून सामान्य प्रवर्गासाठी ५०० रुपये तर राखीव प्रवर्गांसाठी २५० रुपये अर्जशुल्क आकारले जाणार आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत होणाऱ्या भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अग्रलेख
जरुर वाचा
जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121