२७ जून २०२५
“ऑल इज वेल”च्या शूटिंगचे भन्नाट किस्से – रोहित हळदीकरच्या आठवणींमधून! Maha MTB..
Axiom-4 Mission Launch : अॅक्सिओम-४ मिशन नेमकं काय आहे? | Shubhanshu Shukla..
पुणे मेट्रोच्या फेज २ विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी | Pune Metro | InfraMTB |Maha MTB..
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी कशी जिंकली? Maha MTB..
MTBExclusive IAS Lokesh Chandra Interview | MSDCL | InfraMTB | Maha MTB..
GEN Z साठी कालिदासांचे मेघदूत उलगडताना | Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पात हरकत कशी नोंदवावी? | NMDP | Dharavi Redevelopment | Maha MTB..
भास्कर जाधवांची 'स्टेटस'निती! नाराजी बंडखोरीचं रुप धारण करणार?..
२५ जून २०२५
Iran VS Israe युद्धविराम झाला तरीही युद्ध सुरू आहे का?| Chandrashekhar Nene Maha MTB..
“पाण्याची भीती हरवून जागतिक सुवर्णपदक जिंकलं – ऋषीची खरी ‘सितारे जमीन पर’ कथा!” | Maha MTB..
२८ जून २०२५
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिघा येथे नव्याने उभारलेल्या जगन्नाथ मंदिराचा प्रसाद संपूर्ण राज्यभर वाटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जय श्रीराम’ या घोषणेला विरोध करणार्या ममतांनी आता ‘जय जगन्नाथ’चा नारा दिला आहे. ममता यांना एकाएकी ..
२६ जून २०२५
मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील कुपोषित बालकांचे प्रमाण घटले असून, अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या निम्म्यावर आणण्यात महायुती सरकारला यश आले आहे. यासाठी प्रत्यक्ष गृहभेटींपासून ते पोषण ट्रॅकर अॅपसारख्या तंत्रज्ञानाच्या सूक्ष्म वापराने कुपोषणमुक्त ..
भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित घटना घडली की, अमेरिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून गळा काढते. पण, त्याच अमेरिकेत जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, तेव्हा ती सोयीस्कर मौन बाळगते. व्हिसा ..
२४ जून २०२५
इस्रायल-इराण संघर्षात मध्यस्थीसाठी एखाद्या निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह देशाची गरज आहे. हा विश्वास कोणत्याही युरोपीय आणि पाश्चिमात्य देशाबद्दल निर्माण होऊ शकत नाही किंवा रशिया-चीनही त्यायोग्य नाहीत. भारत हाच एक देश आहे, ज्याच्याबद्दल इस्रायल आणि ..
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
इतिहासात भारतीय राजांनी सर्वंकष स्थापत्यकलेला चालना दिली. त्यामुळेच भारतात अनेक मंदिरे, शिल्पे उभी आहेत. हा भारतीय स्थापत्यकलेच्या तत्कालीन प्रगतीचा वारसा आहे. असाच एक वारसा सांगणारे मंदिर म्हणजे प्रवरा काठचे अमृतेश्वर मंदिर! या मंदिराचा स्थापत्यशैलीच्या अंगाने घेतलेला आढावा.....
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा’ ही केवळ भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची सुरुवात नसून, १८५७ सालापासून १९४७ सालापर्यंत भारतीयांनी आपल्या हक्कांसाठी, स्वातंत्र्यासाठी अव्याहत मांडलेल्या स्वातंत्र्य यज्ञाची फलश्रुती आहे. या वायातील लोकशाही या मूल्यासाठी, सार्वभौम राष्ट्रासाठी अनेक भारतीयांनी कष्ट सोसले. कदाचित इतिहास १८५७ साली लढल्या गेलेल्या पहिल्या स्वातंत्र्यसमरात लोकशाही अपेक्षित नसल्याचे सांगेल परंतु, याचा अर्थ भारतीयांना लोकशाही ज्ञातच नव्हती, ..
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे तीन शब्द कानी पडले की, महाकवी कालिदासांच्या मेघदूताची आठवण येते. कालिदासांनी आपल्या अलौकिक प्रतिभेतून साहित्यविश्वात स्वतःची वेगळी छाप सोडली. आजसुद्धा रंगभूमीवर कालिदासांच्या रचना प्रेक्षकांना भूरळ घालतात. ‘भावकाव्याचे जनक’ अशी ओळख असणार्या कालिदासांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजमनावर संस्कारसुद्धा केले. काळाच्या प्रवाहात आजसुद्धा कालिदासांच्या रचना रसिक प्रेक्षकांच्या, साहित्यप्रेमींच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्यांची हीच प्रतिभा उलगडून सांगत आहेत, संस्कृत अभ्यासक आनंद ..
नाटकाचा प्रभाव हा फक्त प्रेक्षकांवरच होतो असे नाही, तर नाटक कलाकारालाही घडवत असते. कलाकार नाटकाच्या प्रवासात स्वतःलाही समृद्ध करतो, त्याच्या जीवनातही सकारात्मक बदल घडतात. टिरा या नाटकातील बालकरांचे आयुष्यही यापेक्षा वेगळे नाही. बालनाट्यामुळे त्यांचे आयुष्य कसे समृद्ध झाले आहे, याचा त्यांच्याच शब्दात घेतलेला आढावा.....
इस्रायल-इराण संघर्षात इस्रायलच्या सैन्य आणि गुप्तचर संस्था यांच्यातील समन्वय अवघ्या जगाने पाहिला. या समन्वयाने मिळवलेले यश हे साहजिकच आचंबित करणारे ठरले. भारतानेही ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी अशाच सर्व विभागाच्या समन्वयाने भव्य यश मिळवले आहे. असे असले तरीही युद्धाच्या बदलत्या व्याख्यांमध्ये लष्कराचे आणि गुप्तचर संस्थांचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण आवश्यक आहे. इस्रायल-इराण युद्धातून भारताने काय बोध घ्यावा, याचा घेतलेला आढावा.....