२९ मे २०२५
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादाला योग्य धडा शिकवला. भारताच्या या भूमिकेचे अफगाणिस्तानच्या सरकारनेही कौतुक केले. चीन, तुर्की, इराण सारखे देश वगळता इतर अनेक राष्ट्र पाकिस्तानच्या विरोधात भारताच्या पाठीशी उभे आहेत. अशातच ..
महाराष्ट्रातील बंदरे विभागाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, दि. २९ मे रोजी दिली. नवी दिल्ली येथे पर्यावरण मंत्र्यांची ..
दक्षिण दिल्ली जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत ४० बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून जप्त केलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले आहे. बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या बांगलादेशींच्या जाळ्यापर्यंत पोहोचण्याचाही पोलिस प्रयत्न ..
पंतप्रधानांनी पाकिस्तानला कडक शब्दांत फटकारले. ते ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पाकिस्तानने हे समजून घ्यावे की आम्ही तीन वेळा घुसून हल्ला केला आहे. पाकने पुन्हा दहशतवादी हल्ला घडविल्यास आणखी जोरदार प्रहार करण्यात येईल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र ..
सध्या पाकस्तानच्या कब्जात असलेले काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असून तेथील जनता लवकरच स्वेच्छेने भारताच्या मुख्य प्रवाहात सामील होईल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) ..
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्त्वात परदेशात भारत सरकारचे एका शिष्टमंडळ भूमिका मांडण्यासाठी दौऱ्यावर आहे. मात्र, काँग्रेसला याचा पोटशूळ उठल्याने सातत्याने थरूर यांच्यावर टीका केली जात आहे. जागतिक व्यासपीठावर ..
दिल्ली आणि गुरुग्राममधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. द्वारका एक्सप्रेसवेवरील बोगद्याचा ट्रायल २९ मेपासून सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा बोगदा द्वारका आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडतो. बोगद्याची ..
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकतीच चित्रकूटला सपत्निक भेट दिली. तेथे त्यांची जगद्गुरू रामभद्राचार्य महाराजांशी भेट झाली. त्यांनी संत आणि विद्यार्थ्यांसमोर भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल सांगितले. यावेळी लष्करप्रमुखांनी रामभद्राचार्यंना ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. २९ आणि ३० मे रोजी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. परंतू, त्यांचा सिक्कीम दौरा हा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला आहे. या पाश्वभूमीवर मोदी सिक्कीमच्या जनतेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. तसेच ..
भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादास चांगलाच धडा शिकवला. या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळही उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑपरेशन पुशबॅक सुरु केले आहे. बांगलादेशी-रोहिंग्यांच्या ..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
राज्यात सध्या दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे. तसेच प्रस्तावच नसल्याने विरोधाचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले...
“महिन्याभरात नवीन घराच्या चाव्या देऊन पहिल्या श्रावणात तुम्ही नवीन घरात राहायला जाल. 24 तास पाण्याचा पुरवठा, आताची व भविष्यातली कार पार्किंग व प्रत्येकाला स्वतंत्र पार्किंगची सोय, येण्या-जाण्यासाठी सुरक्षित रस्ता, गॅस पाईपलाईन, प्रत्येक फ्लॅटच्या विंडोला सुरक्षित जाळी बसवल्या जातील.” असे आश्वासन मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिले...
मालमत्ता करदेयकांमुळे मुंबईतील नागरिकांवर पडणारा अतिरिक्त भार लक्षात घेऊन प्रस्ताावित घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्थगित करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा कर मागे घेण्यात आला आहे...
(ATS arrests Ravindra Verma) महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रविंद्र वर्मा (Ravindra Verma) याला अटक करण्यात आली आहे...
दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध आहे, असा दावा उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे...