११ जुलै २०२५
पिस्को’ या अल्कोहोलिक पेयाच्या भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय (Geographical Indication - GI) टॅगच्या नोंदणीसंदर्भातील वादात दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने ‘जीआय कायदा, १९९९’ ..
भारताच्या संरक्षण क्षेत्राला बळकटी देणारा एक महत्त्वाचा करार महिंद्रा डिफेन्स सिस्टम्स आणि ब्राझीलच्या एम्ब्राएर एअरोस्पेस कंपनी यांच्यात झाला आहे. या करारानुसार ब्राझीलचे प्रसिद्ध सी‑390 मिलेनियम हे मध्यम क्षमतेचे सामरिक मालवाहतूक विमान भारतात ..
अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात, इंदिरा पॉइंटच्या आग्नेयेला 52 सागरी मैलांवर समुद्रात अडकलेल्या ‘सी एंजेल’ या अमेरिकी नौकानयन बोटीसाठी भारतीय तटवर्ती दलाने (आयसीजी) बचाव मोहीम हाती घेऊन बोटीसह त्यातील कर्मचाऱ्यांना वाचवले...
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानच्या नुकसानाचे पुरावे दिले आहेत, तसेच पुरावे भारताच्या झालेल्या नुकसानाचे परदेशी प्रसारमाध्यमांनी द्यावे. परदेशी प्रसारमाध्यमांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे खोटे वार्तांकन केले आहे, अशा शब्दात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा ..
साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्यांना बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देणे चांगलेच महाग पडले आहे. या बाबत ईडीने विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज यांच्यासह २९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक जुगार कायदा, १८६७ चे उल्लंघन करून बेकायदेशीर ..
गुरुग्राममध्ये पडलेल्या पावसाने रस्ता खचून बुधवार दि. ९ जुलै रात्री दारूने भरलेला एक मोठा ट्रक खड्ड्यात पडल्याची घटना उघडकीस आली आहे. पेरिफेरल रोडवर रात्री १०:३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने या परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला...
केंद्र सरकार निर्णय घेईपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाने 'उदयपूर फाइल्स' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. हा चित्रपट शुक्रवारी, ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता...
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार राज्यात ऑपरेशन कालनेमी अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. साधू-संतांचा वेश परिधान करून लोकांना फसवणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे. देहराडून पोलिसांनी २५ बनावट साधूबाबांना ..
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण प्रदेश हादरून गेला आहे. हल्लेखोरांनी प्रवासी बस थांबवत प्रवाशांना बाहेर काढले आणि नऊ निष्पाप प्रवाशांना गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याचे वृत्त समोर येत आहे. प्रशासनाच्या मते हा दहशतवादी ..
(Balochistan) पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गुरुवारी १० जुलैला रात्री उशिरा क्वेटाहून लाहोरला जाणाऱ्या एका प्रवासी बसवर हल्ला झाल्याची माहिती आहे. वृत्तानुसार, हल्लेखोरांनी पंजाबला जाणाऱ्या दोन बस अडवल्या आणि प्रवाशांचे ओळखपत्र तपासले आणि त्यानंतर ..
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
०७ जुलै २०२५
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे म्हटले. त्यांनी ज्या निर्भीडपणे काँग्रेसी हुकूमशाहीवर परखड भाष्य केले आहे, ते काँग्रेसला कधीही पचनी पडणार नाही...
जगाच्या इतिहासात अनेक शूरवीरांची यादी आहे, ज्यांच्या अचाट पराक्रमाने शत्रूपक्षालाही आश्चर्याने बोटे तोंडात घालायला भाग पाडले. प्रसंगी अशा शूरांनी हौतात्म्य पत्करले किंवा मातृभूमीचा सर्वोच्च गौरव त्यांना मिळाला. मात्र, पाकिस्तानमध्ये असे काहीही झाले नसताना लष्करप्रमुख मात्र ‘फील्ड मार्शल’ झाले. त्याच कहाणीचा हा आढावा.....
आजकाल ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे बघायला मिळत असताना, अनेक संस्था आणि व्यक्तीदेखील त्यांच्या हितासाठी पुढे येत आहेत. मात्र, हे प्रयत्न अतिशय तुटपुंजे असल्याचेही मान्य करावे लागेल. एका आकडेवारीनुसार भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही २०५० सालापर्यंत, भारतातील एकूण लोकसंख्येच्या २१ टक्के असणार आहे. कालच ’लोकसंख्या दिनी’ जी लोकसंख्यावाढीबाबत आलेली आकडेवारी धक्कादायक अशीच. यामध्ये वाढ होणार असून, ती १४८ कोटींवर जाईल. पुण्याच्या दृष्टीने विचार करता, अलीकडील काळात झपाट्याने प्रगती ..
जगभरात ६५ दशलक्ष कंटेनर सक्रिय वापरात असून, प्रामुख्याने भाडेपट्टा कंपन्यांद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाते. हे कंटेनर शिपिंग उद्योगाचा आधारस्तंभ बनले आहेत. सागरी मालवाहतुकीचे प्रमाण सामान्यतः मेट्रिक टन किंवा TEUs (२० फूट समतुल्य युनिट्स) मध्ये मोजले जाते, जे २० फूट कंटेनरच्या लांबीवर आधारित असते. हे युनिट कंटेनरची क्षमता, कंटेनर जहाज किंवा टर्मिनलची क्षमता मोजण्यासाठी एक प्रमाण आहे. सागरी वाहतूक आणि साठवणुकीसाठी अनेक प्रकारचे कंटेनर वापरले जातात. प्रत्येक कंटेनर वेगवेगळ्या प्रकारच्या मालवाहतुकीसाठी ..
सैनिकी जीवन जगण्याचे स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण करून, निवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेत ते पूर्ण केले. देशसेवा ते समाजसेवा असा प्रवास करणार्या रंगनाथ कीर्तने यांच्याविषयी.....