०७ ऑगस्ट २०२५
काँग्रेस प्रणित इंडी आघाडीच्या ‘डिनर’साठी उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे हे गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर आले...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारताचा दौरा करणार आहेत, अशी माहिती सध्या रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी गुरुवारी दिली. मात्र, या दौऱ्याची नेमकी तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली ..
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) घटक पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यसभेतील सभागृह नेते जगतप्रकाश नड्डा यांना ..
केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे देशात घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांद्वारे मतांची चोरी होत आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत केला आहे...
निवडणूक आयोगावर केवळ आरोप करणारे राहुल गांधी पुरावे देणे आणि न्यायालयात जाण्यापासून पळ काढतात. नकली गांधी कुटुंबाचे सदस्य असलेल्या राहुल गांधी यांना सततच्या पराभवामुळे नैराश्य आले असून त्याने आता टोक गाठले आहे, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते ..
बिहारच्या सीतामढी येथील पुनौरा धाममध्ये माता सीतेचे एक अद्भुत मंदिर बांधले जाणार आहे. शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास होईल. हा समारंभ तीन दिवस भव्य उत्सव ..
लोकसभा निवडणूक २०२४ आणि त्यानंतर झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा साफ खोटा असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले आहे...
ज्येष्ठ अभिनेते व राज्यसभा खासदार कमल हसन यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन तामिळनाडू भाजपद्वारा करण्यात आले आहे. सनातन धर्मावर त्यांनी केलेल्या विधानानंतर अनेकांच्या भावना दुखावल्या असून, कमल हसन तीव्र संताप याठिकाणी व्यक्त होताना दिसतोय. ..
(CM Devendra Fadnavis on Rahul Gandhi) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी ७ ऑगस्टला पत्रकार परिषद घेत व्होट चोरीचा आरोप केला आहे. याबाबत विचारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते यावेळी म्हणाले की ..
बंगळूरच्या अल कायदा इंडियन सबकॉन्टिनेंटची शमा परवीन हिने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर हल्ला करण्यासंदर्भातील एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. भारताकडून मध्यंतरी झालेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिने आपल्या पोस्ट म्हटले होते की, पाकिस्तानने ..
०६ ऑगस्ट २०२५
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
०५ ऑगस्ट २०२५
भारताने रशियाकडून जी तेल खरेदी केली, त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. किंबहुना, भारताच्या या ऊर्जाखरेदीमुळे जगातील इंधनाचे दर स्थिर राहिले, अशी प्रशंसा करणारी अमेरिकाच आज त्या व्यवहारांवर आक्षेप घेते, हे अनाकलनीयच. पण, ट्रम्प यांच्या आक्षेपांना भारताने ..
०४ ऑगस्ट २०२५
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीच्या प्रकरणामुळे समोर आलेली मानव आणि वन्यजीव संबंधांची हळवी किनार कितीही सुखावणारी असली, तरी शेवटी हा प्रश्न त्या महाकाय सजीवाच्या तितक्याच श्रद्धेने काळजी घेण्याचाही आहे. म्हणूनच हा मुद्दा फक्त हत्तीचाच आहे!..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासीयांना स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. जागतिक व्यापारामध्ये संरक्षणवाद वाढत असताना आणि अमेरिकेने भारतावर अन्यायकारक कर लादले असताना, हा स्वदेशीचा दिलेला नारा भावनात्मक नाही, तर आर्थिक ..
०१ ऑगस्ट २०२५
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत ..
३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग ..
अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबतचा आढावा घेण्यासाठी गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली...
आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखान्यांवर बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी याबाबतची सुनावणी पार पडली...
एरवी क्लिष्ट आणि जनसामान्यांना समजायला अवघड वाटणार्या कायद्याची भाषा सोपी करून सांगणारे वकील मंगेश खराबे यांच्याविषयी.....
एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे जगभरातील रोजगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, जवळपास सर्वच क्षेत्रांत ‘एआय’चा वापर हा प्रकर्षाने होताना दिसतो. हरितऊर्जा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. त्यानिमित्ताने हरितऊर्जेला प्राप्त होणार्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पाठबळाचा ऊहापोह करणारा हा लेख.....
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला दि. १२ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली...