२० जून २०२५
”‘इब्लिस’ म्हणजे नेमकं काय? दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचा अंतर्मुख करणारा संवाद”⸻ Maha MTB..
Israel-Iran युद्ध सुरू झाले! Iranच्या अण्वस्त्रांची ठिकाणे उध्वस्त झाली? काय घडलं? | Donal Trump..
FASTag Annual Pass: वर्षभरासाठी FASTag पास ३ हजार रूपयांत, कुठे आणि कसा मिळणार? | Maha MTB..
Kundmala Bridge Collapse : इंद्रायणीवरील पूल कोसळण्यामागे नेमकं कारण काय? | Maha MTB..
Hindi Language Compulsion: हिंदी भाषेबाबत राज्य सरकारच्या नव्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?..
Keeladi Excavation : MK Stalin यांच्या आरोपांवर सांस्कृतिक मंत्रालयाने काय उत्तर दिले ? Maha MTB..
धर्मांतराच्या दबावाने ऋतुजा राजनेचा मृत्यू! नेमकं प्रकरण काय? Maha MTB..
सेक्युलर ब्रँड नव्हे; हिंदू आत्मशुद्धीचा उत्सव! | Pandharpur Vari | Varkari | Vitthal | Maha MTB..
१८ जून २०२५
अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?..
एक दशकाहून अधिक काळ Keeladi इथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये दुसऱ्या शहरीकरणाच्या खुणा सापडल्या आहेत. या संदर्भात तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरु असलेला वाद नेमका काय आहे? केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने यावर काय प्रतिक्रीया दिली ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
एप्रिल ते मे २०२५दरम्यान ३.४३ दशलक्ष टन मालाची लोडींग मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत एकूण ३.४३ दशलक्ष टन मालाची लोडींग केली असून, मे २०२५ मध्ये १.७७ दशलक्ष टन मालाची लोडींग झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कंटेनर लोडिंग क्षेत्रात विशेष वाढ झाली आहे...
पश्चिम रेल्वेकडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम हा मुंबईतील लोकलसेवेवर होतो. अनेकदा पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने ट्रॅकवर पाणी साचून मुंबईची लोकल सेवा रखडते. हेच पाहता मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नालेसफाई आणि इतर पावसाळापूर्व तयारी करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने भुयारी नाल्यांच्या सफाईवर निरीक्षण ठेवण्यासाठी तरंगते कॅमेरे आणि थेट काल्वर्टमध्ये जात निरीक्षण करू शकणाऱ्या कामेरी मदत घेतली आहे. पावसाळ्यात दरवर्षी ..
जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पतंजली परिवार युवा भारत आणि नगरसेविका शर्मिलाताई बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत इंटिग्रेटेड योगसाधना चिकित्सक शिबिर आयोजित करण्यात आले. योगऋषी रामदेव यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला...
जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी. जनतेच्या सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त करू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘वारकरी भक्तीयोग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग आणि वारकरी परंपरेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विविध स्तरांतील मान्यवर, पदाधिकारी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थिती नोंदवली...