१९ ऑगस्ट २०२५
नेमकं काय आहे हे प्रकरण, एआयच्या मदतीनं पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या कशा आवळल्या, पोलिसांना ३६ तासांत हिट-अँड-रन प्रकरण उलगडण्यास एआयने कशी मदत केली?..
१८ ऑगस्ट २०२५
ट्रम्प-पुतिन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? झेलेन्स्कीसोबतच्या चर्चेत काय ठरलं? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
देशामध्ये काही डाव्या संघटनांनी जाणीवपूर्वक एक नेरेटिव स्थापित केलाय. तो म्हणजे स्वातंत्र्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चं काहीच योगदान नाही. डॉ. केशव बलिराम हेडगेवार त्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. असहकार आंदोलन सुरू ..
चला फिरुया एसटीने भाग ५ : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
१६ ऑगस्ट २०२५
सीमेवर प्राणांची आहुती देत, देशाचे रक्षण करणारे आपले सैनिक. आपल्या कुटूंबापासून दूर राहून सण विसरुन सीमेचे रक्षण करतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या सैनिकांना कुटूंबाचे प्रेम, जिव्हाळा पोहोचवतो, तो कुणाल सुतावणे. नमस्ते ..
स्वातंत्र्यदिन विशेष : जागतिक आव्हानांपुढे भारत कसा उभा राहिला? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने एक नामी संधी दिलीये. या पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या म्हणजेच पात्र व्यासायिकांना २२५चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या घेता येणार ..
बीडीडीवासीयांना मिळालं स्वप्नातलं घर भावूक क्षण !..
रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच ..
बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार हक्क यात्रा’ ही लोकशाही रक्षणासाठी नसून राजकीय ढोंगाचाच एक भाग आहे. निवडणूक आयोगावर दररोज करण्यात येणारे आरोप, ‘एसआयआर’ला होत असलेला विरोध आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना, राहुल गांधींनी पुन्हा ‘भारत जोडो’ ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी अनेक वादग्रस्त विषयांवर उघडपणे टीका-टिप्पणी करणे टाळतात. मात्र, कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी भावी योजना जाहीर करुन देशातील षड्यंत्रांवर वज्रप्रहार केला. आता देशांतर्गत आणि बाह्य घडामोडींमुळे भविष्यात उद्भवणार्या ..
१५ ऑगस्ट २०२५
गेल्या काही वर्षांत गिरगाव आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचा पुनर्विकास झाला खरा; पण त्यात राहणारा मराठी माणूस हा मुंबईबाहेर फेकला गेला. वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे मुख्य वैशिष्ट्य असे की, या पुनर्विकसित इमारतींमध्ये या चाळीत राहणारा मूळ ..
१४ ऑगस्ट २०२५
गेल्या ४८ तासांत पाकिस्तानकडून भारताला तीन वेळा धमया मिळाल्या आहेत. भारताने सिंधू जलवाटप करार थांबवला, तर भारतावर क्षेपणास्त्रे डागण्याच्या पाकने केलेल्या वल्गना, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या देशाची हतबलता आणि अमेरिकेच्या खेळातील त्याची भूमिका उघड ..
१२ ऑगस्ट २०२५
समाजातील काही घटकांचे भटक्या कुत्र्यांबद्दलचे असो अथवा कबुतरांवरील प्रेम हे गंभीर आजारांना निमंत्रण देणारे, प्रसंगी जीवघेणेही ठरते. पण, हे पशुप्रेम मानवी जीवनाला धोकादायक ठरत असेल, तर त्याचा कठोरपणे बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने ..
सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला...
मंत्री गिरीश महाजन यांचे सर्व यंत्रणांना निर्देश ; आपत्कालीन नियंत्रण कक्षात घेतला परिस्थितीचा आढावा अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी दिले. राज्यभरात सुरु असलेल्या अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात परिस्थितीचा आढावा घेतला...
अतिमुसळधार पावसाची स्थिती पाहता मुंबईकर नागरिकांनी सतर्क राहावे: अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे ; महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे आवाहन मुंबई महानगरात गत दोन दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. तथापि, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलिस व रेल्वे प्रशासन यांची सतर्कता व आपसातील योग्य समन्वयामुळे मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार प्रत्यक्ष कार्यस्थळावर कार्यरत आहेत...
मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)..
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. अशातच मुंबईतील मिठी नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री आशिष शेलार यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे...