भांडूपमध्ये १२ तास पाणीपुरवठा बंद

    22-Mar-2021
Total Views |

Bhandup_1  H x





मुंबई
: भांडूप परिसरातील काही भागांमध्ये १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, अंधेरी आणि धारावीतील काही भागात ५ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना काही अडचणीस सामोरे जावे लागणार आहे. मुंबई पालिकेने या भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
पवईतील अँकर ब्लॉक पवई येथे तानसा (पूर्व) सागरी ब ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जल झडप तसेच पवई उच्च स्तरीय जलाशय -१ इनलेटर दुरुस्तीचे काम २३ मार्च रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे दुरुस्तीचे काम २३ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे.





 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121