जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

    25-Jan-2019
Total Views | 119


 

हैदराबाद : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी रात्री प्रक्षेपित केलेले मायक्रोसॅट आणि कलामसॅट हे दोन उपग्रह नियोजित कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावले आहेत. पीएसएलव्ही-सी ४४ या प्रक्षेपकाद्वारे हे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

 
 

विशेष म्हणजे कलामसॅट हा आतापर्यंतचा वजनाने सर्वांत हलका उपग्रह असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. या उपग्रहाचे वजन १ किलो २६ ग्रॅम इतके आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा उपग्रह नियोजित कक्षेत स्थिरावला आहे. इस्रोने शुक्रवारी दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. ही वर्षातील पहिली मोहिम आहे.

 
 

श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश तळावरून गुरुवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी हे प्रक्षेपण झाले. या उपग्रहाचा उपयोग रेडिओ कम्युनिकेशनसाठी होणार आहे. कलामसॅट या उपग्रहाची निर्मिती चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या फर्मच्या विद्यार्थ्यांनी केली.

 
 

आतापर्यंत भारतीय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या नऊ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. मायक्रोसॅट आर हा ७४० किलो वजनाचा असून त्याची खास लष्करी उद्देशांसाठी निर्मिती करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121