जयपूर - देशभरात थंडीचा कडाका वाढतच चाललेला आहे. राजस्थानमध्ये थंडीने ३० वर्षातील रेकॉर्ड तोडला आहे. राजस्थानचे शनिवारचे तापमान -४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे लोकांचे जनजीवन प्रभावित झाले आहे. फतेहपूर हवामान खात्यानुसार डिसेंबर महिन्यात तब्बल १६ दिवसांपासून तापमान शून्य अंशाच्या खाली गेले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/