hit and run case

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर

Read More

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्या

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज

Read More

Ranveer Allahbadia Controversy : रणवीर अलाहबादिया अडचणीत? मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा!

रणवीर अलाहबादिया अडचणीत? मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा!

Read More

'इंडी' आघाडीचं भविष्य अंधारात! 'आप'च्या विरोधात काँग्रेस आक्रमक

दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सगळ्याच पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात कंबर कसल्याचे बघायाला मिळतं आहे. अशातच आता निवडणुकीच्या प्रचारामुळे एकतेचा बनाव करणाऱ्या इंडी आघाडीची बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासहीत विविध पक्षांनी काँग्रेसने आघाडीचे नेतृत्व सोडावे असा प्रस्ताव घटक पक्षातील नेत्यांच्या समोर ठेवला आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी एका प्रचारसभेत असे म्हटले की राहुल गांधी हे काँग्रेस वाचवण्यासाठी लढत आहेत, पण मी दिल्ली वाचवण्यासाठी लढतो

Read More

"पत्नीने स्वच्छेने घराबाहेर पडणे, बुरखा परिधान करणे पतीप्रति अनैतिक कृत्य मानता येणार नाही", अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल

Allahabad High Court पत्नीने स्वच्छेने घराबाहेर पडणे, बुरका परिधान करणे आणि लोकांसोबत मैत्री करणे याला आता पतीप्रति अनैतिक कृत्य मानता येणार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत तलाकपद्धतीचाही आधार घेता येणार नाही, अशी घोषणा अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. २३ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहणार असल्याच्या जोडप्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने यावर बाष्य केले आहे. यावेळी न्यायालयाने त्यांचे नातेसंबंध संपुष्टात आणले आहे.

Read More

'पुष्पा २' च्या प्रीमियर दूर्घटनेत जखमी झालेल्या मुलाची दिग्दर्शकाने भेट घेत इतक्या लाखांची केली मदत

'पुष्पा २: द रुल' हा अल्लू अर्जूनचा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत ‘पुष्पा २’ चित्रपटाने १४०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रिमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागला होता. आणि त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. श्रीतेज असं त्या मुलाचं नाव असून या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. परंतु तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर एका दिवसानंतर त्याची सुटका

Read More

येत्या दोन दिवसांत खातेवाटप पुर्ण करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : "हिवाळी अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला उब आणि ऊर्जा मिळेल असा कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही करू. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यात ६ राज्यमंत्री आहेत. आजपासून आम्ही आमचा गतिशील कारभार सुरु केलेला आहे. येत्या दोन दिवसांत खातेवाटप आम्ही पुर्ण करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री ( CM ) देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. रविवार, १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121