‘पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ ही संस्था गेली १०-१२ वर्षे पर्यावरण संरक्षण व संवर्धन, लोकसहभाग आणि रोजगारनिर्मिती या अनुषंगाने कार्यरत आहे. काल संपन्न झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या संस्थेच्या हरितकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
‘लोकल ते ग्लोबल’ होण्याच्या शर्यतीत आणि जागतिकीकरणाच्या चढाओढीत या जगालाच जणू निसर्गाचा, पर्यावरणाचा आणि पर्यायाने होणार्या अपरिमित नुकसानाचा विसर पडतोय का, असा प्रश्न उपस्थित केला तर तो अजिबात वावगा ठरू नये. मोठमोठ्या कंपन्या, प्रचंड प्रदूषण निर्माण करणारे कारखाने यांची संख्याही वाढत असताना, यावर फेरविचार केला जातोय का, हाही एक प्रश्नच.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘कॉप २८’ परिषदेला उपस्थित राहिले होते. भारत आणि संयुक्त अरब अमिरातींमधील घनिष्ठ मैत्री आणि वातावरणातील बदलांबाबत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी २०७०चे लक्ष्य ठेवल्यामुळे टीकेची झोड उठत असल्यामुळे या परिषदेसाठी उपस्थित राहणे आवश्यक होते.
जागतिक तापमान वाढ ही जगाला भेडसावणारी सर्वांत मोठी वैश्विक समस्या.याच संदर्भात आणखीन चिंतेत भर टाकणारा एक जागतिक अहवाल नुकताच समोर आला आहे. ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या हवामानाशी निगडित दोन महत्त्वाच्या संज्ञा. या अहवालात ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ यांच्या कालावधीत वाढ होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ती कशी, हे समजून घेण्याआधी ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या संज्ञा आधी थोडक्यात समजून घेऊया.
प्लास्टिक नेमकं या जगात कसं आलं ते आपण मागील भागात पाहिलं. प्लास्टिकच्या वापरानुसार त्याचे वेगवेगळे प्रकारही असतात. त्याबद्दल माहिती देणारा आजचा हा लेख...
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी फ्रान्सने कमी अंतराच्या विमान उड्डाणांवर नुकतीच बंदी घातली आहे. कारण, विमानांमधून होणारे कर्ब तसेच हरितगृह वायू पृथ्वीवरील वायूमंडल प्रचंड प्रदूषित करुन ओझोनच्या थराला मोठे भगदाड पाडण्यास बर्याच अंशी जबाबदार ठरते. त्यानिमित्ताने हवाई वाहतूक आणि प्रदूषणाचा आढावा घेऊन त्यावरील उपाययोजनांचे केलेले हे आकलन...
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, ठाणे शाखा आणि व्हीपीएम्स जोशी-बेडेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जी 20’ अंतर्गत आज ठाण्यात ‘सिव्हिल 20’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषदेतील विषय हे विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदरभाव असे असून हा कार्यक्रम जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या कात्यायन सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सीव्ही रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेल्या रामन परिणामाच्या स्मरणार्थ, दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन २०२३ ची थीम ’जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान’ आहे. या विषयी माहिती देणारा हा लेख...
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीबाबत क्वचितच आपल्याला चांगली बातमी मिळते. वाईट बातम्यांच्या या ओघात, सकारात्मक राहणे कठीणच! परंतु, या दुष्टचक्रातून वाट काढत, मानवाने पर्यावरण सुधारणांच्या दृष्टीने केलेल्या सकारात्मक कामांकडेदेखील लक्ष दिले गेले पाहिजे. याचाच एक भाग म्हणजे, गेल्या महिन्यात वातावरणातील ओझोन थर पुन्हा भरून निघत असल्याचे वृत्त समोर आले. अनेक दशकांच्या ‘रासायनिक ‘फेजआउट्स’ आणि जागतिक सामूहिक कृतीनंतर, 2040 पर्यंत बहुतेक ओझोन थर पूर्णपणे पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आ
जमिनीवरील सर्वांत मोठा सस्तन प्राणी म्हणून हत्तीची ओळख. जगातील सात खंडांपैकी दक्षिण आफ्रिका या खंडात या हत्तींचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळतो. दक्षिण आफ्रिकेतील जंगल हे जगातील दुसरे मोठे वर्षावन आहे. त्याचे संवर्धन करायचे असेल, तर हत्तींचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे अलीकडेच काही अहवालांतून स्पष्ट झाले आहे. तेव्हा, यानिमित्ताने या अहवालाच्या खोलात जाण्याआधी हत्ती आणि त्यांच्या अधिवासाविषयी थोडी माहिती अधिक जाणून घेऊया.
तुम्हाला काय वाटतं? जर आपली पृथ्वी फक्त दोन अंश सेल्सिअसने गरम झाली, तर आपण विचलित व्हायची गरज आहे का? आज आपण बघणार आहोत, हा 1.5 ते 2.0 अंश सेल्सिअसचा फरक हा इतका महत्त्वाचा आहे का? जाणून घेऊया त्याचबद्दल...
गेल्या सहा दशकांनंतरच्या सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना सध्या चीन करत आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली उष्णतेची लाट कायम राहिल्याने चीनमध्ये दि. १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळ घोषित करण्यात आला
‘ग्लोबल वॉर्मिंग’ हा सध्या खूप महत्त्वाचा प्रश्न. यावर जगभरातून भरपूर चर्चा आणि कामही सुरु आहेच. आतापर्यंत या प्रश्वावर बर्याच जागतिक परिषदाही संपन्न झाल्या. पण, तरीही संपूर्ण जग ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे परिणाम भोगतो आहे. पण, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला प्रश्न पडतो की, माझ्यासारखा सामान्य माणूस, काय करू शकेल? काहीतरी मोठा चमत्कार घडला, तरच या संपूर्ण संकटावर मात करता येऊ शकेल, असेच आपल्याला वाटत असते. पण, जर याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून, आपण स्वत: या प्रक्रियेत सहभागी होऊ शकलो तर... आणि असे एखादे अॅप बनव
पाश्चात्य देश म्हंटले की, मस्त थंडी, बर्फ असे समीकरण. तसेच पाश्चात्य देशात म्हणजे अमेरिका-युरोप खंडाला निसर्गाने भरभरून दिले आणि तिथल्या लोकांनीही भौतिक विकास भरपूर केला. त्यामुळे पाणी, वीज मुबलक, त्या अनुषंगाने कसली ददातच नाही, असेही कित्येकांना वाटत असते. पण, हे असणे वाटणे म्हणजे कवीकल्पना म्हणू शकतो. कोरोनाची महामारी थोडी कमी होत असतानाच आता या दोन्ही खंडांवर निसर्गाची अवकृपा सुरू आहे. पूर, वादळ भूकंपासोबतच अवर्षण अर्थात दुष्काळाची गंभीर समस्या या खंडांना उद्ध्वस्त करत आहे.
सायकलवरून भारतभर तसेच २८ देश पादाक्रांत करणारे राजेश जयश्री राम खांडेकर या ध्येयवेड्याविषयी...
आज दि. ५ जून. जागतिक पर्यावरण दिन. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस विविध कार्यक्रम, उपक्रमांच्या सोपस्कारात पार पडेल. पर्यावरण संरक्षणाच्या आणि संवर्धनाच्या आणाभाकाही उत्साहात घेतल्या जातील. पण, त्यानंतर पुढे काय, हाच खरा प्रश्न. आज केवळ भारतच नाही, तर जगाला जागतिक तापमानवाढीच्या समस्येने ग्रासले आहे. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे कधी नव्हे तो उन्हाचा चढलेला पारा अन् आगामी पावसाळ्यातही महापुराची टांगती तलवार कायम आहेच. तेव्हा, ‘या जागतिक समस्या आहेत, त्याच्याशी माझे देणेघेणे काय’ असा विचार सर्वसामान्यांनी न करता
‘ग्लोबल वॉर्मिंग’ अर्थात जागतिक तापमान वाढीची तीव्रता कमी करण्यासाठी जनजागृती करणारे ठाण्यातील ‘वन मॅन आर्मी’ प्रसाद विश्वनाथ लिमये यांच्याविषयी...
२०२० मध्ये जगावर कोरोनाचे मोठे संकट घोंघावत होते. जगभरातील नागरिकांना कोरोनामुळे अनेकविध संकटांचा सामना करावा लागला. महामारी ही अचानक येत असते. तशी ती आलीदेखील. मात्र, मानवी जीवनात भविष्यातदेखील काही संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनापूर्व माऊंट एव्हरेस्टची खालावणारी पातळी, तेथे साचणारा कचरा, वैश्विक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, बर्फाच्छादित प्रदेशात विरघळणारा बर्फ हा कायमच चिंतेचा विषय ठरत असे. आजही एका वृत्तानुसार सायबेरियात सातत्याने वाढणारे तापमान हे भीषण पर्यावरणीय आपत्तीची नांदी आहे काय? अशी शंका जागतिक स्तरावर व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरुवात झाली आहे, हेच या तापमान वृद्धीवरून दिसून येते. जागतिक तापमानवाढ ही एक वैश्विक समस्या असून त्यावर तोडगा हा जगातील सर्वच राष्ट्रांनी मिळून काढणे अभिप्रेत आहे.
‘मनू’ ही ‘अॅमेझॉन’च्या अनेक उपनद्यांपैकी एक. पेरू देशातून पुढे वाहत जात ती ‘अॅमेझॉन’ला मिळते. हा संपूर्ण भाग मिळून एक भव्य परिसंस्था (ecosystem) बनलेली आहे. डॉ. श्रोत्री यांनी या परिसंस्थेचा छोटा, परंतु महत्त्वाचा भाग असणार्या ‘मनू’च्या परिसरातल्या जंगलात पाच दिवस मनमुरादपणे केलेल्या भटकंतीचे वर्णन वाचताना आपल्यालाही स्तिमित व्हायला होतं.
२०१५च्या पॅरिस करारानुसार सगळ्याच देशांच्या तापमानाची पातळी ही औद्योगिक युग सुरू होण्यापूर्वीच्या तापमानापेक्षाही २ अंश सेल्सिअसने कमी ठेवण्यावर एकमत झाले होते. प्रत्येक देशाने आपले हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याबरोबरच जीवाश्म इंधनाच्या वापरावरही मर्यादा आणण्याचे कबूल केले होते.
महाराष्ट्रात जंगलांचं प्रमाण हे 19 ते 21 टक्के एवढंच आहे. विदर्भात हेच प्रमाण 45 टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजे विदर्भ जर वेगळा झाला, तर उर्वरित महाराष्ट्रात जंगलांचं प्रमाण तर आणखी कमी होईल. विकासाच्या नावाखाली उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. पण, विदर्भातली जंगलं आहे तशीच घनदाट आहेत.
२०१८ हे वर्ष सरताना अनेक पर्यावरणवाद्यांनी आजच्या मानवाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. समुद्रातील पाणी पातळीत वाढ, तापमानवाढ, हिमनद्यांचे वितळणे आणि वन्य प्रजातींची संख्या सातत्याने घटत जाणे, हे सर्व चिंता वाढविणारे आहे.
जागतिक तापमान वाढीचा दिवसागणिक धोका वाढत असून त्यासंदर्भातला सूचक इशारा ‘आयपीसीसी’ या संस्थेने जारी केला आहे. तेव्हा, या विषयासंदर्भात अधिक सविस्तर भाष्य करणारा हा लेख...
उन्हाळ्यात पाऊस पडणे, हिवाळ्यात चटके लागणारे ऊन पडणे, चक्रीवादळ, त्सुनामी आणि अनियमित पावसाळा हीच ती लक्षणे आहेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो.
जागतिक सरासरी तापमानवाढ २ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास भारतीय उपखंडाला याचा सर्वात मोठा फटका बसणार
आता सर्वजण ‘ग्लेशिअर मॅन’ म्हणून त्यांना ओळखतात. एखादा सरकारी सेवानिवृत्त माणूस काय करू शकतो, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्याविषयी थोडेसे...
‘ग्लोबल वॉर्मिंग’ अर्थात जागतिक तापमानवाढ याला सर्वस्वी जबाबदार असल्याचा निष्कर्ष यावरुन तज्ज्ञांनी काढला
जागतिक तापमान वाढीबद्दल सगळ्यांनाच वरवर कल्पना आहे. मात्र आजच्या परिस्थितीचा विचार केला असता पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक असणे ही काळाची गरच झाली आहे.