कुर्ला - वांद्रे रेल्वे मार्गाचे मूळ रेखन रद्द करून मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली रेल्वे स्थानकांची जागा बदलण्याचा एमएमआरडीएचा डाव उघड करत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
Read More
तालुक्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पत पेढ्या, 3 नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती आहेत. परंतु वसई तालुक्यात एकच उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांची वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक १० जून रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार राज्
मुंबईत पावसाळ्यात झाडे पडून निष्पाप नागरिकांचे बळी जातात. यामध्ये अशी एक बाब समोर आली आहे की, खाजगी जागेवरील जी झाडे आहेत त्यांची छाटणी पालिका करीत नाही. ही झाडे खाजगी जागेवर जरी असली तरी त्याच्या फांद्या रस्त्यावर असतात व त्या कोसळून अपघात होतात. या झाडांची छाटणी करण्यासाठी पालिका सदर खाजगी जागा मालकाकडून अथवा सोसायटी कडून शुल्क आकारते. ते जास्त आहे.
Rahul Gandhi demanded a special session of Parliament on the Pahalgam attack and the war as well as the ceasefire चला, तयारीला लागले पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ‘संविधान बचाव’ म्हणत, जनतेत भ्रमनिर्मिती केली होती. आता पाकिस्तान आणि युद्धबंदी याबद्दल लोकांना काहीही खोटेनाटे सांगत, मोदी आणि भाजप केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू करूया. आमचे दिल्लीचे आका राहुल गांधीसाहेब यांनी पहलगाम हल्ला आणि युद्ध तसेच युद्धबंदी यांवर संसदेचे विशेष सत्र बोलवण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी व
( Pahalgam terrorist attack Former MLA Narendra Pawar demand to Union Railway Minister Ashwini Vaishnav ) कश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे या अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी अतुल मोने हे मध्य रेल्वेमध्ये कामाला होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोने यांच्या पत्नीला नोकरी देण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
( official history of the Maratha Empire should be published MP Udayanraje Bhosale demands to minister amit shah ) “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रकाशित करावा,” अशी मागणी भाजप खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे गुरुवार, दि. २७ मार्च रोजी केली आहे.
( MP Savra meets minister gadkari for road demand ) “अर्धकुंभ मेळा 2027 नाशिक या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर या महामार्गांच्या दुरुस्ती व विस्तारासाठी तातडीने निधी मंजूर करा,” अशी मागणी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
मुंबई: वाढत्या पोर्टफोलिओ गरजेसाठी,कर्ज वाटपासाठी, व आगामी विस्तारीकरणाच्या गरजेसाठी आरबीआयनंतर सर्वाधिक मोठी पब्लिक सेक्टर बँक अशी ओळख असलेल्या एसबीआय बँकने ३ अब्ज डॉलर्सचा निधी उभा करण्याचे ठरवले आहे.सुत्रांच्या माहिती प्रमा णे हा निधी मुख्यतः खाजगी प्लेसमेंट, पब्लिक ऑफर या माध्यमातून होऊ शकते असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने या निर्णयाला आज मान्यता दिली आहे.
देशातील दुग्ध व्यवसायात मोठी वाढ झालेली असताना देशातील महत्वाची डेअरी कंपनी म्हणून ओळख असलेल्या दिल्लीस्थित 'मदर डेअरी' चे कार्यकारी संचालक मनिष बंदलीश यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मदर डेअरी विविध प्रकारची ३० तत्सम उत्पादने बाजारात आणणार आहे. बंदलीश यांच्या म्हणण्यानुसार यंदा डेअरी उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या आईस्क्रीम, दूध तसेच योगहर्ट अशा पदार्थांच्या वाढलेल्या मागणीमध्ये जवळपास २५ ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २६ फेब्रुवारी पासून सुरू झाले. पहिल्या दिवशी ८ हजार ६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडल्या. २७ फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. त्यानंतर दुपारी दोन वाजता सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवार दि. ७ डिसेंबर रोजी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात पुरवणी मागण्यांसदर्भात निवेदन सादर केले.
मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या राजेश देशपांडे, श्रीकांत बोजेवार, श्याम पेठकर, राहुल वैद्य व विवेक आपटे या प्रतिनिधींच्या मंडळाने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
नुकताच क्रिसीलने भाज्यांच्या महागाई दराबाबतीत आपला नवीन अहवाल सादर केला आहे. फक्त हवामान नाही पण ग्राहक व सेवेच्या मागणी पुरवठा यातील ताळमेळ राहिला नसल्याने महागाई दर व किंमतीत अस्थिरता निर्माण झाली असल्याचे या अहवालात क्रिसिलने म्हटले आहे. ग्राहक,शेतकरी,धोरणकार यांच्यातील मागणी व पुरवठा यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेतील भाजीपाला महागाई दरावर यांचा परिणाम झाला आहे.
पाकिस्तानात महापुराने हाहाकार माजवला. 1300 हून अधिक नागरिकांचा या पुराने बळी घेतला, तर लाखो लोक बेघर झाले. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बघता, तेथील सरकारने विदेशी मदतीचीही याचना केली. कॅनडा, तुर्की, अझरबैजान यांसारख्या काही देशांकडून तसेच ‘संयुक्त राष्ट्र संघटनेने’ही पाकिस्तानला मदतीचा हात देऊ केला. परंतु, पाकिस्तानी अभिनेत्री मेहवीश हयात हिला मात्र बॉलीवूडने पाकिस्तानी पुराविषयी तोंडाला लावलेले कुलूप मात्र भलतेच खटकले आणि तिने तिचा रोष ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील गावात हुंडा न दिल्यामुळे एका महिलेला घरातून बाहेर काढण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिलेला बुलडोझरच्या सहाय्याने घरी सोडले. इतर वेळी बुलडोझरचा वापर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी केला जातो. परंतु, या वेळी बुलडोझरच्या सहाय्याने एका महिलेला घरी सोडण्यात आले.
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा राष्ट्रपत्नी म्हणून उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी गुरुवारी दि. २८ जुलै रोजी संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेसच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना “राष्ट्रपत्नी” म्हणून संबोधल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली.
गुजरात २००२ च्या दंगलीच्या खटल्याच्या कारवाईवर बनावट साक्ष देऊन कट रचल्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट, निवृत्त डीजीपी आरबी श्रीकुमार आणि 'कार्यकर्त्या' तीस्ता सेटलवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर दोन दिवसांनी अहमदाबाद गुन्हे शाखेने भट्ट यांच्या कोठडीची मागणी केली आहे. भट्ट सध्या अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात पालनपूर तुरुंगात बंद आहेत.
“अनधिकृत प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांसाठी परवानगी देण्यात येऊ नये,” अशी मागणी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे मंगळवारी केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी भाजपचे कल्याण शहर कार्यालय तोडले. त्यावर संतप्त झालेल्या भाजपने बाजारपेठ पोलिस ठाणे ते शिवाजी चौकार्पयत मोर्चा काढला. तसेच शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. ज्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे त्यांना अटक करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप पदाधिका:यांनी पोलिसांना दिला आहे.
राज्य सरकारने 27 गावे कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केली आहेत. पण कडोंमपा गेल्या कित्येक वर्षापासून 27 गावांना किमान पायाभूत सुविधा पुरविण्यास ही असमर्थ ठरली आहे. 27 गावांचा लढा उच्च न्यायालयात सुरू आहे. त्यांचा निर्णय लागेल तेव्हा लागेल. पण तूर्तास हा विषय न्यायप्रविष्ट असताना महापालिकेने या गावांच्या सोयी सुविधांकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. 27 गावातील समस्यांची गा:हाणो ऐकण्यासाठी अथवा प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी एक दिवस समितीला दयावा अशी मागणी 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने केली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रविण दरेकरांचा आंदोलनाचा इशारा
इंजिनिअर्स युनियनची पालिका आयुक्तांकडे मागणी
आर्म एअरटेल डिजिटल टीव्हीने झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या ( लोकप्रिय थियेटर विभागात झी थिएटरने) आज 'स्पॉटलाइट' - व्हिडिओ ऑन डिमांड चॅनल लाँच केले. व ते देशभरात लोकप्रिय थिएटर ग्रुप्समधील सर्वोत्तम भारतीय नाटकांचे प्रसारण करेल.
येथील सतत उपद्रवी प्रवृत्तीचा गुंड पत्ताकिंग तथा पी आर पी चा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ शेख उर्फ आऱ्या ने हिंदू मुस्लिम समाजातील जातीय सलोख्याला तडा गेला व हिंदुच्या धार्मिक भावना दुखावल्या असे वक्तव्य करून ते दिनांक 14 डिसेंबर ला शहरातील विविध व्हाट्सप ग्रुपवर व्हायरल करून शांततंय फैजपूर शहरात दंगल घडविण्याचा केलेल्या प्रयत्नाला मात्र हिंदू मुस्लिम शहर वासीयांनी शांतता संयम बाळगून शहराचा जातीय सलोखाचा आदर्श कायम राखला आहे .
न. पा. हद्दीतील सर्व्हे क्रमांक १०३/१ मधील शेत जमीन अकृषक करण्यासाठी मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी ३ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करीत माजी आ. संतोष चौधरी यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला मुख्याधिकारी बाविस्कर यांच्यासह सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.
स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे- आ. कथोरे