सार्वजनिक स्वच्छतेसाठी नेमलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच बाह्य संस्थांचे कर्मचारी यांनी अधिकाधिक जबाबदारीने स्वच्छता केल्यास मुंबई महानगर हे अधिक स्वच्छ आणि सुंदर राहील. त्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडावे. तथापि, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रावर अनुपस्थित राहिल्यास अथवा कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदार रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प
Read More
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या सुरु आहे, असा हल्लाबोल मंत्री आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंसह उबाठा गटावर केला आहे. तसेच त्यांनी मुंबकरांना सावधानतेचा इशारादेखील दिला आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे.
(Solid waste management) देशातील कचर्याच्या समस्याने अधिकच उग्र रुप धारण केले आहे. त्याची कारणे असंख्य आहेत. त्यामुळे वेळीच या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी शासन आणि नागरिक या दोघांनीही काटेकोरपणे केल्यास या समस्येचे समाधान मिळू शकेल. त्यासाठीच्या उपाययोजनांचा घेतलेला आढावा...
( Mulund dumping ground ) मुलुंड कचराभूमीमधील (डंपिंग ग्राऊंड) कचऱ्यावर प्रक्रिया करून एका वर्षात तो हटवला जाणार आहे. महापालिकेने निवड केलेल्या जागेवर हा सर्व कचरा टाकला जाईल, अशी ग्वाही महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली.
Thane Fire कडाक्याचा उन्हाळा सुरू असताना बुधवारी आगीच्या घटनांनी 'ठाणे' अक्षरशः धगधगले. मंगळवारी रात्री गायमुख जकात नाका येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीने घोडबंदर भागात धुराचे लोट बुधवारी दुपारपर्यत दिसत होते. मंगळवारी रात्री लागलेली ही आग तब्बल १२ ते १३ तासानंतर अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.
डंपिंग ग्राऊंडच्या अभावामुळे गेले काही दिवस ठाणे शहराची कचराकोंडी झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, आता लवकरच ठाण्याच्या कचरानिर्मूलनाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हं दिसत आहेत. भिवंडी, पडघानजीक शासनाच्या मालकीची असलेली 85 एकर जमीन डम्पिंगसाठी देण्याच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, लवकरच या जमिनीचे सर्व्हेक्षण, मोजणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध परवानग्या मिळताच ठाण्याची डम्पिंगची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना, कचर्याचे प्रमाणदेखील वाढत असून, कचर्याच्या ब्लॅक स्पॉटमुळे दिवसभर शहरात अस्वच्छता असते. दरम्यान, शहर परिसरात ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. असे ७८ ब्लॅक स्पॉट मनपाने शोधले आहे.
मुंबई - ठाणे सारख्या महानगरातील कचऱ्याच्या समस्येवर हरित पर्याय उपलब्ध झाला आहे. साई खानोलकर या युवा उद्योजकाच्या लाहस् ग्रीन इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने Tow - Go म्हणजेच Treatment Of Waste On The Go. या 'टोगो' वाहनाचे अनावरण शुक्रवारी आ. प्रताप सरनाईक यांच्याहस्ते ठाण्यातील 'बिझनेस जत्रा' या लघुउद्योजकांच्या मेळाव्यात करण्यात आले. यामुळे घनकचरा निर्मुलन ऑन द स्पॉट होऊन खतनिर्मितीही होणार आहे.असा दावा लाहस् चे साई खानोलकर यांनी केला आहे. पहिल्या टप्यात ही वाहने ठामपा आणि मिरा भाईंदर क्षेत्रात उपयोगात आण
भंडार्ली डंपिंगचा वाद शमण्याची चिन्हे आहेत. मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी भंडार्ली येथे वाहने रोखून धरली होती. दरम्यान, आ. पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची मुख्यालयात भेट घेऊन डंपिंग बंद करण्याचा आग्रह धरला. त्यावर २५ ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्याचे आ. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आपण आजही समाजात अनेक मुले रस्त्यावर, स्टेशनवर, वीटभट्टीवर, डम्पिंग ग्राऊंडवर भंगार वेचताना, कारखान्यात काम करताना, पुलांखाली भीक मागताना आणि कितीतरी ठिकाणी वाईट अवस्थेत बघत असतो. हे चित्र कधी बदलणार असा प्रश्न नेहमीचाच आहे. परंतु, आज इतक्या वर्षांनंतरही तेच चित्र आहे. वंचित, शोषित समाजगटातील मुलांच्या शिक्षणातील काटे दूर करणे गरजेचे आहे. ‘समतोल फाऊंडेशन’ हे कार्य निष्ठेने करत आहे. त्यासंदर्भात अनुभव इथे व्यक्त केला आहे.
अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिवा डम्पिंग कायमचे बंद झाले. दिव्यातील ही कचऱ्याने व्यापलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी ठाणे महापालिकेने हालचाली सुरु करताच मोकळ्या होणाऱ्या या जमिनीसाठी दावेदारी सुरु झाली आहे. त्यामुळे येत्या काळात जमिनीसाठी दिव्यात संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबई : गोवंडी येथील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीवरील आरक्षणात फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
सध्या मुंबईचे वातावरण हे दिल्लीपेक्षाही खराब असल्याचे हवा निर्देशांक आकडेवारीवरुन समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. पण, केवळ वायुप्रदूषणच नव्हे, तर मुंबईतील गोवंडी भागात कचर्याच्या आणि जैवकचरा प्रक्रिया प्लांटमुळे श्वसनाचे रोग, टीबीचे रुग्ण यांच्या संख्येतही अलीकडे मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तेव्हा, मुंबईतील या डम्पिंग प्लाटंमुळे उद्भवलेल्या गंभीर समस्येचा आढावा घेणारा हा लेख...
“सुमारे एक वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असताना, दिवा ‘डम्पिंग’ बंद केले सांगता. मात्र, अद्याप दिव्यात कचरा टाकण्याचे थांबवत नाही. आजही ‘डम्पिंग’ सुरूच आहे. तेव्हा आधी पाच लाख दिवावासीयांची फसवणूक थांबवून, आठ दिवसांत डम्पिंग बंद करा. अन्यथा, ठाणे महापालिका आणि खोटी आश्वासने देणार्यांविरोधात दिवावासीयांच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा भाजप दिवा-शीळ मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
वंदना यांनी आतापर्यंत ‘डम्पिंग’, रस्त्यावरील खड्डे, सिग्नल अशा विविध मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत. जाणून घेऊया सामान्यातील असामान्य वंदना सिंग-सोनावणे यांच्याविषयी...
गोवंडी ‘डम्पिंग ग्राऊंड’ बंद झाले. त्यावरील कचरा वेचण्यास कचरावेचकांना बंदी आली. एका कंपनीला या कचर्यासंदर्भातले काम आणि नियोजन देण्यात आले. कचरा वेचणार्या लोकांचे काम गेले, रोजीरोटी गेली. पण, रोजीरोटीचे दुसरे साधन उपलब्ध झाले का? तर नाही. वेगाने बदलत्या आणि धावत्या दुनियेत या कचरावेचक बांधवांचे प्रश्न मात्र ‘जैसे थे’च आहेत, थांबलेले आणि न संपणारे... त्या जगण्याबद्दल काही, त्या न संपलेल्या प्रश्नांबद्दल काही...
दै. ‘मुंबई तरुण भारत’ने दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कचरावेचक महिलांना कार्यालयात बोलवून त्यांचा सत्कार केला आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’, सा. ‘विवेक’ आणि ‘पार्क’च्या या कार्यालयातील महिला कर्मचार्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कल्याण पश्चिम येथील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला रात्री आठच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगीने भीषण रूप धारण केले आहे .
माहूल परिसरातील कांदळवनांवर भराव टाकल्याप्रकरणी कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दोघांना अटक केली. यामधील महिला आरोपी कांदळवनांवर भराव टाकण्यासाठी कुख्यात असून काही दिवसांपासून अधिकारी तिच्या मागावर होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाचा दौरा करुन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते.
मालाड पश्चिमेकडील एरंगळ आणि भाटी गावामधील कांदळवनांवर राजरोसपणे भराव टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील कांदळवनांचे जंगल संकटात सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही जागा 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'च्या (एमटीडीसी) ताब्यात आहे.
येत्या मे महिन्यापासून या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
हरित लवादाचे नगरपालिका प्रशासनाला आदेश
मुंबईतल्या डंपिंग ग्राऊंडसाठी अंबरनाथमध्ये जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
मुंबई महापालिका ही देशातील श्रीमंत महापालिका. परंतु, पालिकेच्या कामकाजाच्या जुन्या पद्धतीमुळे कामात दिरंगाई होत होती. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत होता. आता मात्र मुंबई महापालिकेने आधुनिक धोरणाची कास धरली आहे.
सर्वच ग्रामपंचातयींचा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न उग्र झाला असून जागेचा प्रश्न गंभीर असल्याने सर्वच ग्रामपंचायतींना एकाच ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी जागा निश्चित होत नव्हती
७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवलीत विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
२००२ पासून श्रीकांत परब यांनी स्टार्टअप्समध्ये उडी घेतली. एका ओळखीच्या डॉक्टरांसोबत बोलताना त्यांना कळले की, ‘१६ डीपीए’ नावाची कच्ची सामुग्री संप्रेरकासाठी आवश्यक असते.
कल्याण महापलिका क्षेत्रात कचर्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे.