‘मातृशक्तीचा जागर आणि कॅन्सरमुक्त राहो प्रत्येक घर’ हे ब्रीदवाक्य घेऊन सेवाकार्य करणार्या नवी मुंबईच्या डॉ. दिपाली बापूराव गोडघाटे यांच्या सम्यक विचारकार्यांचा मागोवा घेणारा हा लेख...
Read More
'The Anusandhan National Research Foundation (ANRF)'अर्थात ‘अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थे’ची स्थापना ‘एएनआरएफ, २०२३’च्या कायद्यान्वये करण्यात आली. देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन आणि नवकल्पनेची संस्कृती वृद्धिंगत करणे, हे ‘एएनआरएफ’चे उद्दिष्ट आहे. आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’च्या निमित्ताने शैक्षणिक संस्था, विविध सरकारी विभाग आणि संशोधन संस्था यांच्यात दुवा म्हणून कार्यरत ‘एएनआरएफ’च्या कार्यक्षेत्रावर प्रकाश टाकणारा हा लेख...
भारतातील इतिहासावरून कायमच एक संघर्ष अनुभवयाला येतो. इतिहासाची साधने काही वेगळेच सांगतात आणि संशोधक काही वेगळेच निष्कर्ष काढतात. त्यामुळे देशाचा खरा इतिहास अजही समोर आला नसल्याची भावना अनेक देशबांधवांच्या मनात आहे. अर्थात, यामागे कारण साम्यवाद्यांचा संशोधन संस्थांवर असलेला पगडा हे एक आहेच...
‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI) ‘पद्मविभूषण’ नानाजी देशमुख यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली दि. ८ मार्च १९६८ रोजी स्थापन करण्यात आली. ‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI) अंतर्गत ‘जनशिक्षण संस्थान’ या उपक्रमाद्वारे बीड येथे समाजाभिमुख काम सुरू आहे. भारतीय समाजाचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास आणि पुनर्बांधणी करण्यासाठी विकासाचे मॉडेल विकसित केले गेले आहेत. बीड येथील या उपक्रमाचा आणि ‘दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट’ (DRI)च्या कामाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था(एनएआरआय), पुणे येथे रिक्त पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत. एनएआरआय अंतर्गत पुणे येथील रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
केशवसृष्टी कृषी संशोधन संस्था १९८४ साली स्थापना झालेली नोंदणीकृत ‘धर्मादाय’ संस्था असून कृषी व कृषि पूरक व्यवसायाचे शिक्षण, प्रशिक्षण व प्रसार या क्षेत्रात कार्यरत आहे. कृषी शिक्षण आणि कौशल्य विकास उत्तन कृषीचा एकच ध्यास म्हणजेच कृषी शिक्षण आणि कौशल्य विकास... या ध्येयासाठी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल या लेखात घेतलेला हा मागोवा...
यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात ‘गोविज्ञान संशोधन संस्थे’ने हा ’पुरुषोत्तम मास’ हा गोविज्ञान विषयक जागृतीचा महिना ठरविला आहे. त्यानिमित्ताने देशातील पावसाची समस्या, ‘अल-निनो’ आणि गोविज्ञान याविषयावर प्रकाश टाकणारा हा माहितीपूर्ण लेख...
पर्यावरण आणि अध्यात्माची सांगड घालून जैवविविधता, वनस्पती वर्गीकरणशास्त्र, परागीभवन शास्त्र, औषधी वनस्पती यांच्याविषयी ‘बायोस्फियर्स संस्थे’मार्फत काम करणारे डॉ. सचिन पुणेकर यांच्याविषयी...
चीन-पाकिस्तानने चिथावणी दिल्यास नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकार लष्करी कारवाई करू शकते, असा अंदाज अमेरिकन गुप्तचर अहवालात नुकताच व्यक्त करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने...
आपल्या वैयक्तिक जीवनाप्रमाणेच उद्योग क्षेत्रात काम करणार्या अथवा या क्षेत्राशी संबंधित प्रत्येकासाठीच आपली व कामाच्या ठिकाणची सुरक्षितता सर्वोपरी महत्त्वाची असते. उद्योगातील सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या अशा ‘औद्योगिक सुरक्षितता’ या विषयाला विशेष चालना देण्यासाठी आपल्याकडे दरवर्षी दि. ४ ते ११ मार्च या कालावधीत ‘औद्योगिक सुरक्षा सप्ताह’ पाळला जाते. यामागे उद्योग क्षेत्रात सर्वांची सुरक्षा-सर्वोपरी सुरक्षा यावर भर देणार्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा हा प्रासंगिक आढावा.
‘सस्मिरा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च संस्था’ ७२ वर्षांच्या सस्मिरा कुटुंबाशी सलंग्न आहे. सस्मिरा महाविद्यालयाअंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून (सीएसआर कमिटी) ‘कर्तव्य’ हा महाविद्यालयीन उपक्रम राबवण्यात येत असतो. या उपक्रमाअंतर्गत गेले अनेक वर्ष एकही रुपयाच्या नफ्याची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त सामाजिक कल्याणासाठी राज्यातील अनेक ‘एनजीओं’ना मदत करत आहोत. लोकांमध्ये या उपक्रमाची जागरूकता आणखी वाढविण्यासाठी, कॉलेज प्रशासनान प्रयत्नशील आहे. जेणेकरून जास्तीत ज
नोएडाचे प्रसिद्ध ट्विन टॉवर्स 28 ऑगस्ट रोजी पूर्णपणे पाडले जाणार आहेत.
“ईशान्य भारतामध्ये यापूर्वीच्या सरकारच्या काळात २००६ ते २०१४ या कालावधीत लहान-मोठ्या ८ हजार, ७०० हिंसक घटना घडल्या होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात या घटनांमध्ये ७० टक्क्यांची घट झाली,” असे प्रतिपादन देशाचे गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केले. राष्ट्रीय जनजाती संशोधन संस्थेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
कोरोना विषाणू आणि प्रदूषणाचा संबंध. वरकरणी कदाचित कोरोना आणि प्रदूषण हे एकमेकांपासून पूर्णत: भिन्न आहे, असे वाटेल. पण, एका नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून या समजाला मात्र छेद दिलेला दिसतो. या नवीन संशोधनानुसार, एखाद्या भागात प्रदूषण वाढीस लागल्यानंतर त्या भागातील कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’चा दरही वाढल्याचे संशोधनाअंती निष्पन्न झाले.
भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. २०१९ मध्ये भारताने ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.
परमेश्वरनजींच्या निधनाने एक सात्त्विक, प्रगल्भ आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्व हिंदुत्व विचारधारेने गमावले आहे. त्यांच्या निधनाने झालेली विशुद्ध भारतीय विचारधारेची क्षती भरून काढणे अवघड आहे
लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे.
मानव-वन्यप्राणी संघर्षाची दुखरी नस वेळीच पकडणे आवश्यक आहे. त्यामागील कारणांचा योग्य वेळीच शोध घेऊन त्यावर उपाययोजना राबविल्यास वन्यप्राणी तिरस्काराचा भडका उडणार नाही.
वन विभागाने कल्याणमध्ये आढळलेला दुतोंडी साप संशोधनाच्या अनुषंगाने हाफकिन संस्थेच्या हवाली केला आहे.